Headlines

गोऱ्हेंना विधान परिषदेची उमेदवारी नकोच!:24 वर्ष आमदार असूनही पक्ष वाढीसाठी शून्य काम, शिंदेंनी बिचकुलेंना संधी द्यावी- तृप्ती देसाई

एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये. त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी काहीही काम केलेले नाही, महिलांसाठी काही काम केले नाही. त्या ज्या भागात राहतात त्या भागात त्यांना साधा एक नगरसेवक निवडून आणता आलेला नाही, पक्ष संघटना न वाढवणाऱ्या व्यक्तीलाच संधी द्यायची असेल तर अभिजीत बिचकुले यांना संधी द्यावी, असे तृप्ती देसाई…

Read More

क्विक कॉमर्सचा बदलता ट्रेंड:दूध-भाजी सोडून आता फॅशन-ब्यूटीवर मोठा भर; उच्च-मार्जिन जीवनशैली उत्पादनांसाठी नवीन ठिकाण बनलेत क्विक डिलिव्हरी ॲप्स

देशात ऑनलाइन शॉपिंगचे एक नवीन चॅनल ‘रॅपिड कॉमर्स’ वेगाने आपले स्थान निर्माण करत आहे. हे मॉडेल क्विक कॉमर्सची वेगवान गती आणि पारंपरिक ई-कॉमर्सची विविधता एकत्र घेऊन आले आहे. आता ग्राहक अशा उत्पादनांसाठीही दोन ते चार तास वाट पाहण्यास तयार आहेत, ज्यांची त्यांना त्वरित गरज नाही, परंतु ते अनेक दिवस प्रतीक्षा करू इच्छित नाहीत. डीटीडीसी एक्सप्रेसचे…

Read More

साताऱ्यात मन सुन्न करणारी दुर्घटना:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात अख्खं कुटुंब संपलं; विजेच्या धक्क्याने 4 जणांचा जागीच मृत्यू

सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत वेदनादायी घटना फलटण तालुक्यातून समोर आली आहे. तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे विजेचा जोरदार धक्का लागल्याने एकाच कुटुंबातील तब्बल चार सदस्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. डोळ्यांदेखत आपल्या माणसाला तडफडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या इतर तिघांनाही या जीवघेण्या विजेच्या प्रवाहाने आपल्या कवेत घेतले. एका क्षणात संपूर्ण कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेल्याने…

Read More

निघोजच्या स्मशानभूमीत बहरणार "स्मृतींचे वन':वाढदिवस, जयंतीचे औचित्य: पोपटराव रसाळ यांच्या संकल्पनेतून हजारो झाडांचे जतन‎

वाढदिवस आणि जयंती साजरी करताना केवळ जल्लोष न करता, सामाजिक बांधिलकी जपत निघोज येथे एक कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. वृक्षप्रेमी पोपटराव रसाळ आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने निघोज येथील स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देण्यात आला. निघोज ग्रामीण संस्था परिवाराचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबासाहेब कवाद यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त, तसेच मळगंगा ग्रामीण…

Read More

मोदी म्हणाले- TMC ने बंगालमधील बहिणींची फसवणूक केली:ममतांना बहिणी-मुली मोठ्या संख्येने खासदार व्हाव्यात असे वाटत नाही

पंतप्रधान मोदींनी बंगालमधील बिष्णुपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित केले. ते म्हणाले की, बंगालमधील ममता सरकार येथील मुलींची फसवणूक करत आहे. येथील मुली मोठ्या संख्येने खासदार होऊ नयेत अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून त्यांनी संसदेत आरक्षणाशी संबंधित कायदा मंजूर होऊ दिला नाही. यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी कोईम्बतूर येथील जनसभेत सांगितले की, DMK चे काळे…

Read More

रायगडच्या जागेसाठी महायुतीत मोठी डील?:अनिकेत तटकरे यांच्यासाठी शिवसेनेची माघार, मात्र बदल्यात पालकमंत्रीपदाची मागणी

राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून मोठ्या राजकीय घडामोडी समोर येत आहेत. या जागेवरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय डील झाल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा करण्यासाठी शिवसेनेने आपला दावा मागे घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याबदल्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाची मागणी…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांचा असाही प्रामाणिकपणा:महिला प्रवाशाचे दोन लाखांचे दागिणे, रोख रक्कम सुखरूप परत‎

प्रवाशांकडून अनेकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तणुकीबाबत तक्रारी होत असताना, अंजनगाव सुर्जी येथील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे आणि कर्तव्यदक्षतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. परतवाडा आगाराच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेची अंदाजे दोन लाख रुपये किमतीची सोन्याची पोत व रोख रक्कम हरवली होती. मात्र, वाहक व चालकाच्या सतर्कतेमुळे हा मौल्यवान ऐवज महिलेला सुखरूप परत मिळाला. १०…

Read More

कन्नडमध्ये 16 हजार घरकुले अपूर्ण‎:142 गावांतील लाभार्थी हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित, पंचायत समितीचे दुर्लक्ष‎

गोरगरीब आणि हक्काचे छप्पर नसलेल्या गरजूंना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने विविध घरकुल योजना सुरू केल्या आहेत. मात्र कन्नड तालुक्यात या योजनांचा पुरता बोजवारा उडाला आहे. तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर विविध योजनांमधील तब्बल १६ हजार ९७ घरे अद्यापही अपूर्ण अवस्थेत पडून आहेत. निधीची टंचाई, वाळूचा तुटवडा, प्रशासकीय समन्वयाचा अभाव यांमुळे ही घरे रखडली…

Read More

पैठण एमआयडीसीमधील केमिकल कंपनीमध्ये स्फोट; 2 कामगार भाजले:अक्रवीस लाइफ सायन्स प्रा. लिमिटेडमधील घटना, जीवितहानी नाही‎

पैठण एमआयडीसी परिसरातील अक्रवीस लाइफ सायन्स प्रा. लि. या केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी ३ वाजता रिअॅक्टर फुटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कंपनीतील दोन कामगार गंभीररीत्या भाजले. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीतील उत्पादन प्रक्रियेदरम्यान अचानक रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात केमिकल उडाले. ते कामगार स्वामी कणसे…

Read More

बेघरांना घरे न दिल्यास‎शाळा, जिल्हाधिकारी‎कार्यालयात राहणार‎:आ. साजिद खान पठाण यांचा इशारा‎

प्रतिनिधी |अकोला रेल्वे स्थानकाजवळील तार फैल परिसरात सोमवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर दुपारी काँग्रेसचे आमदार साजीद खान पठाण यांनी बेघर झालेल्या रहिवाशांना सोबत घेत पत्रकार परिषद घेतली. मान्सूनच्या उंबरठ्यावर कुटुंबे उघड्यावर असून, या कुटुबांच्या पुनर्वसनाविना कारवाई करण्यात आली. त्यामुळे तातडीने निवाऱ्याची व्यवस्था न केल्यास बेघर झालेल्या कुटुंबांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, महापालिकेच्या शाळा…

Read More