पाकिस्तानात 400 ला बियाणे, भारतात 2000 ला विक्री:शेतकरी नेते जावंधियांचे मोदींना पत्र, बियाण्यांच्या किमतीतील तफावतीवर प्रश्न
भारतातील कापूस उत्पादक शेतकरी बियाण्यांच्या किमतीतील मोठ्या तफावतीमुळे अडचणीत आले आहेत. पाकिस्तानात जिथे अधिक प्रगत कापूस बियाणे सुमारे 400 प्रति किलो दराने उपलब्ध आहे, तिथे भारतीय शेतकऱ्यांना त्याच तंत्रज्ञानातील कमी पर्यायासाठी 2000 प्रति किलो मोजावे लागत आहेत. या अन्यायावर शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आवाज उठवला आहे….