Headlines

Majrewadi Affordable Homes: 1600 Ready, But No Basic Amenities

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरात तीन मोठे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. पैकी दहिटणे येथील गृहप्रकल्पात लाभार्थींना हक्काची घरे मिळाली. सलगरवस्ती येथे बांधकाम सुरू आहे. मजरेवाडी येथील गृहप्रकल्पाचे काम 70 टक्के पूर्ण झाले. एकूण 6174 पैकी 1600 घरांचे बां . मजरेवाडी येथे पंतप्रधान आवास योजनेतून ‘परवडणारी घरे’ या योजनेतून 2464 घरांचा खासगी प्रकल्प आणि त्याच्या शेजारीच महाराष्ट्र…

Read More

MPSC Nipun Setu Launched | Inspired by UPSC Pratibha Setu

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) प्रतिभा सेतूच्या धर्तीवर निपूण सेतू उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे अंतिम निवड यादीत शिफारस न झालेल्या उमेदवारांना सेवेची संधी मिळणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय आज जारी . शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. सदर परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने उमेदवार पात्र ठरत असले…

Read More

Sunil Tatkare Clarifies NCP Stance on Sana Malik Triple Talaq Statement

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात (23 जून 2026) ‘तिहेरी तलाक’ आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) यावरून सत्ताधारी महायुतीमध्येच मोठा गदारोळ झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी ‘भारतातही कुराणच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी’ असे वादग्रस्त . सुनील तटकरे यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका सुनील तटकरे यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. “आमदार…

Read More

Many people became ministers and MPs by taking advantage of date after date…

Marathi News National Many People Became Ministers And MPs By Taking Advantage Of Date After Date… Allahabad High Court प्रयागराज26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फौजदारी खटल्यांच्या सुनावणीला होणाऱ्या विलंबावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने तीव्र टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण कुमार जयस्वाल म्हणाले, बॉलिवूड चित्रपटाचा संवाद ‘तारीख पे तारीख’ यासाठी प्रसिद्ध झाला कारण ती सर्वसामान्यांची…

Read More

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले- सनातन धर्म संपवला पाहिजे:हे लोकांना विभाजित करते; आधी डेंग्यू, मलेरिया सांगितले होते, यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते

तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले की, लोकांना विभाजित करणाऱ्या सनातन धर्माला निश्चितपणे संपवले पाहिजे. त्यांनी तमिळ थाई वाझ्थुला प्रत्येक सरकारी कार्यक्रमात प्राधान्य देण्याची मागणीही केली. उदयनिधींनी नुकत्याच झालेल्या शपथविधी समारंभाचा उल्लेख करत आरोप केला की, तामिळनाडूचे पारंपरिक तमिळ आवाहन गीत ‘तमिळ थाई वाझ्थु’ला कार्यक्रमात तिसऱ्या स्थानावर ठेवण्यात आले, तर परंपरेनुसार त्याला…

Read More

हिंगोलीत हार्डवेअरचे दुकान फोडून चोरट्यांनी ५.२३ लाखांचा मुद्देमाल पळविला:हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल

हिंगोली शहरातील महेश चौक भागातील हार्डवेअरच्या दुकानावरील लाकडी दरवाजाचे पट काढून चोरट्यांनी ५.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रविवारी ता. २६ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील व्यापारी नितीन निलावार यांचे महेश चौक भागात हार्डवेअरचे दुकान आहे. या दुकानामध्ये बांधकाम व नळ फिटींगचे…

Read More

एसटी बस – स्कॉर्पिओची समोरासमोर धडक:4 जण जागीच ठार, 4 जखमी; मुरबाड – माळशेज घाट मार्गावरील वैशाखरे येथील घटना

एसटी बस आणि स्कॉर्पिओच्या समोरासमोर झालेल्या एका धडकेत 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी मुरबाड – माळशेज घाट मार्गावरील वैशाखरे वळणावर घडली आहे. या घटनेत इतर 4 जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी आगारातील एक बस मंगळवारी सकाळी 8.30 च्या…

Read More

मिरवणुका, पथनाट्य, स्वरांजली, व्याख्यानाने दणाणला इर्विन चौक:डाॅ. बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अनुयायांची रिघ‎

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी, १४ एप्रिलला येथील इर्विन चौक अक्षरश: दणाणून गेला. सोमवारच्या मध्यरात्रीपासूनच येथे मिरवणुका, पथनाट्य, स्वरांजली आणि महापुरुषांच्या जयघोषाचा गजर सुरू होता. दिवसभरात अनुयायांसह नागरिकांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचरणी नतमस्तक होऊन महामानवाला अभिवादन केले. गेल्या १५ वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीतर्फे येथे मुख्य सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्यानुसार…

Read More

पिकांचे नुकसान:लासूर, पाचोड, शिऊरला अवकाळीचा तडाखा‎, देवळीमध्ये वीज पडून बैल ठार, शिऊर येथे शेडनेट कोसळले, वीजपुरवठा खंडित‎

लासूर स्टेशन, सावंगी, देवळीसह परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. रोहिणी नक्षत्र लागण्यापूर्वीच आलेला पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा, तसेच फळबागांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेतशिवारातील अनेक झाडे उन्मळून पडल्याने विजेच्या तारा तुटल्या. परिणामी, संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित होता. रात्री उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर…

Read More

स्वतःला दत्तधाम सरकार म्हणून घेणारा राजेंद्र गडगे निघाला वीज चोर:दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला; महावितरणचा झटका

संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरात ‘दत्तधाम’ नावाने आश्रम चालवणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मंत्र-तंत्र आणि दैवी शक्तीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपांमध्ये आधीच पोलिस कोठडीत असलेल्या गडगेवर आता महावितरणनेही मोठी कारवाई केली आहे. आश्रमात छापा टाकताना वीज चोरीचा प्रकार उघड झाल्यानंतर महावितरणने त्याच्यावर दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. महावितरणच्या पथकाने…

Read More