सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन:केंद्र सरकारचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद
विकसित भारतासाठी शेतकरीही विकसित व्हायला हवा, यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे सौर कृषिपंपांसह विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांच्या लाभार्थ्यांनी इतर शेतकऱ्यांनाही सौर पंपांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन केंद्र सरकारच्या नवीन और नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी (भाप्रसे) यांनी केले. शनिवारी (9 मे) महापारेषणच्या सभागृहात पीएम-कुसुम बी व मागेल त्याला…