Headlines

कुठे पाऊस, कुठे उकाडा!:विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचे सावट, पश्चिम महाराष्ट्र-मराठवाड्यात 'यलो अलर्ट, यवतमाळ- गडचिरोलीत मुसळधार पावसाचे संकेत

महाराष्ट्रात सध्या हवामानाचे विचित्र स्वरूप पाहायला मिळत असून, राज्याचा एक भाग पावसाने ओलाचिंब होत असताना दुसरा भाग मात्र उष्णतेने होरपळून निघत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भातील यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी आज पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाटात…

Read More

शिंदेसेनेत प्रवेशानंतरही बच्चू कडूंचा पहिला दणका:दिव्यांगांच्या प्रश्नावर आंदोलनाचा थेट इशारा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम

शिवसेनेत प्रवेश करून अवघ्या दहा दिवसांत विधान परिषदेवर निवडून आलेले बच्चू कडू आता पुन्हा आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. राज्यातील दिव्यांग आणि नेत्रहीन बांधवांना मिळणारे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान गेल्या काही महिन्यांपासून रखडल्याने बच्चू कडूंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच इशारा दिला आहे. दिव्यांगांच्या प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा मंत्रालयावर…

Read More

MIM नगरसेवक मतीन पटेलचा आक्षेपार्ह VIDEO व्हायरल:तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप; कारवाईची मागणी

नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आपल्या घरात आश्रय दिल्याप्रकरणी वादात सापडलेले एमआयएमचे छत्रपती संभाजीनगर येथील नगरसेवक मतीन खान यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते एका तरुणीला व्हिडिओ कॉलवर कपडे काढण्याचा इशारा देताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून, त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नाशिक…

Read More

83 लाख विमा दाव्यासाठी मृतदेहाला विजेचा धक्का दिला:आजारी आणि दारूच्या व्यसनी लोकांना लक्ष्य करत असे, विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे दाखवण्यासाठी बोटे जाळली

बनावट विमा दावा मिळवण्यासाठी मृत्यूच्या खेळाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये अशी एक टोळी सक्रिय आहे, जी लोकांचा 80 लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतचा अपघात विमा काढून त्यांना राजस्थानमध्ये आणते आणि नंतर विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे दाखवून विमा रक्कम मिळवण्याचा प्रयत्न करते. टोळीचे सदस्य मृताच्या कुटुंबाला 4-5 लाख रुपये देऊन…

Read More

'विवेकयात्री' ग्रंथाचे प्रकाशन:डॉ. गणेश देवी यांनी विवेकवादाची मशाल तेवत ठेवण्याचे केले आवाहन

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी विवेकवादाची मशाल तेवत ठेवण्याचे आवाहन केले. राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘विवेकयात्री’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. विवेकवादाची शिळा शिखरावर नेणाऱ्या विवेकवादी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, नव्या उमेदीने काम करत राहण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. प्रसिद्ध लेखक डॉ. अभिजित वैद्य यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन राज्य मराठी विश्वकोश…

Read More

Amruta Fadnavis Strong Reaction On Nasrapur Child Abuse Murder Case

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेचे संतप्त पडसाद उमटत असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावर अत्यंत तीव्र श . १ मे रोजी राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही मन सुन्न करणारी घटना घडली होती. एका ६५ वर्षीय नराधमाने…

Read More

चांदी या आठवड्यात ₹15,269 ने महागली, ₹2.56 लाखांवर:सोने ₹815 ने वाढून ₹1.51 लाखांवर पोहोचले, या वर्षी ₹17,883 ने वाढले

या आठवड्यात 1 किलो चांदीचे दर 15,269 रुपयांनी वाढून 2.56 लाख रुपयांवर पोहोचले आहेत. यापूर्वी ते गेल्या आठवड्यात म्हणजेच 30 एप्रिल रोजी 2.40 लाख रुपयांवर होते. तर, सोन्याच्या दरात फक्त 815 रुपयांची वाढ झाली. 30 एप्रिल रोजी 10 ग्रॅम सोने 1.50 लाख रुपयांवर होते, जे वाढून 1.51 लाख रुपयांवर पोहोचले आहे. या आठवड्यात सोने-चांदीची स्थिती…

Read More

विकास लवांडे नकली लोकांचे बुरखे फाडण्यात यशस्वी:त्यांच्यावर झालेली शाईफेक हा त्यांचा विजय, सुषमा अंधारे यांनी केले कौतुक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेली शाईफेक हा त्यांचा विजय असल्याचा दावा केला आहे. आज विकास लवांडे यांच्यासोबत जे काही आळंदीत घडले, ते एका अर्थाने त्यांचा विजयच आहे. कारण वारकरी संप्रदायाच्या नावाखाली झालेली घुसखोरी आणि ज्यांना वारकरी संप्रदायाचा नेमका विचारच कळला नाही अशा…

Read More

कारने चिरडल्याने 3 मित्रांचा मृत्यू:बालोदमध्ये उडून दूर फेकले गेले, दोघांचे हात-पाय तुटून वेगळे झाले; तिसऱ्याचा पाय तुटला

छत्तीसगडमधील बालोद येथे भरधाव वेगातील कार (CG 04 QB 5621) आणि दुचाकीच्या समोरासमोरच्या धडकेत 3 मित्रांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एकाचा पाय तुटून वेगळा झाला, दुसऱ्याचा हात तुटला आणि तिसऱ्याचा पाय मोडला आहे. दुचाकीवरील तिन्ही तरुणांचे मृतदेह पूर्णपणे छिन्नविछिन्न झाले होते. कार आणि दुचाकीचेही तुकडे झाले होते. मृतकांची ओळख सिर्राभाठा येथील रहिवासी तरुण यादव…

Read More

संग्रामबापूंनी केलेली शाईफेक अगदी योग्यच:ही शाईफेक नसून दुखावलेल्या भावनांचा उद्रेक, धर्माविरोधात बोलायला यांना कोण प्रवृत्त करते?-संग्राम जगताप

ज्या लोकांनी धर्मांकरता पूर्ण जीवन समर्पित केले. भगव्या ध्वजा करता ज्यांनी स्वत:चे जीवन समर्पित केले आहे त्याच्यावर कुठेच नसणाऱ्या पक्षाचे लोकं उठतात आणि टीका करतात, आणि घुसखोर ‘हभप’ म्हणत एक यादी वाचून दाखवतात यामुळे हभप संग्रामबापू भंडारे यांनी त्यांच्यावर जी शाईफेक केली ती अगदी योग्य आहे, आम्ही त्यांचे समर्थन करतो, त्यांनी योग्य भूमिका घेतली आहे,…

Read More