Headlines

येरवडा कारागृहात तंबाखू मागण्यावरून कैद्याला मारहाण:दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल

येरवडा कारागृहात तंबाखू मागण्यावरून झालेल्या वादातून एका कैद्याला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या कैद्यांची नावे अजय शंकर राठोड आणि संतोष सुरेश भालेराव अशी आहेत. वरिष्ठ कारागृह अधिकारी रेवणनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे रोजी सकाळी सात…

Read More

एनडीएच्या १५०व्या पासिंग आऊट परेडची खडकवासल्यात भव्य तालीम:लोहगाव हवाई तळावरून सुखोई, सारंगची चित्तथरारक प्रात्यक्षिके; ३० मे रोजी मुख्य सोहळा

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), खडकवासला येथे १५० व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत संचलन (पासिंग आऊट परेड) सोहळा शनिवार, ३० मे रोजी पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, गुरुवारी खेत्रपाल परेड मैदानावर अंतिम तालीम (फुल ड्रेस रिहर्सल) यशस्वीरीत्या संपन्न झाली. या सोहळ्याद्वारे सुमारे ३५५ कॅडेट्स भारतीय सशस्त्र दलात देशसेवेसाठी दाखल होतील. गुरुवारी झालेल्या अंतिम…

Read More

शिवसेनेच्या बूथ स्तरावर हालचालींना वेग:डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात आढावा बैठक

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने बूथ स्तरावर संघटना मजबूत करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. याच अनुषंगाने शिवसेना नेत्या तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात बूथ पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक अडचणी, स्थानिक प्रश्न आणि बूथ स्तरावरील समन्वयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, किरण साळी, आनंद गोयल,…

Read More

नेहरूंचा जगात नैतिक दबदबा होता:सध्याचे परराष्ट्र धोरण फसले, मालदीवही भारताचे ऐकत नाही; डॉ. मुणगेकर यांची टीका

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पं. जवाहरलाल नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात नेहरूंचा जगात नैतिक दबदबा होता असे प्रतिपादन केले. सध्याचे परराष्ट्र धोरण फसले असून, मालदीवसारखा छोटा देशही भारताचे ऐकत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने पुणे येथील…

Read More

रिलायन्सची 49 वी एजीएम 19 जून रोजी:₹6 लाभांशाला मंजुरी मिळू शकते, बुधवारी कंपनीचा शेअर ₹4 ने घसरून 1,352 वर बंद झाला

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) 19 जून 2026 रोजी होईल. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला कळवले आहे की ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे दुपारी 2:00 वाजता सुरू होईल. या बैठकीत आर्थिक वर्ष 2025-26 साठी घोषित केलेल्या प्रति शेअर ₹6 च्या लाभांशाला (डिव्हिडंड) मंजुरी दिली जाऊ शकते. रिलायन्स इंडस्ट्रीजने…

Read More

TMC MP Kakoli Ghosh Complains Against Kalyan Banerjee, Resigns From Party Posts Amid Internal Row

Marathi News National TMC MP Kakoli Ghosh Complains Against Kalyan Banerjee, Resigns From Party Posts Amid Internal Row कोलकाता6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बंगालमधील बारासातच्या टीएमसी खासदार काकोली घोष यांनी गुरुवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर संसदेत गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याची तक्रार नोंदवली आहे. काकोली घोष यांनी…

Read More

राज्याच्या विकासकामासाठी दिल्लीत आलो होतो:जल जीवन मिशन, कांदो, साखर प्रश्नांवर बैठका झाल्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यातील तिन्ही मुख्य नेते दिल्लीत एकाचवेळी असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत असलेल्या शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. ते…

Read More

डिझेल अभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने बाळाचा मृत्यू:नातेवाईकांचा आरोप, आरोग्य प्रशासनाचा वेगळाच दावा

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील गरोदर महिलेस वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नसल्याने खाजगी रुग्णवाहिकेद्वारे हिंगोलीच्या वैद्यकिय महाविद्यालयात आणले मात्र येथे सिझेरीयन शस्त्रक्रियेनंतर बाळ दगावल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला तर दुसरीकडे डिझेल होते पण चालक नसल्याने अडचण झाल्याचा दावा आरोग्य प्रशासनाने केला आहे. रुग्णाचे नातेवाईक अन आरोग्य प्रशासनाच्या दावे प्रतिदाव्यामध्ये निष्पाप बाळाचा मात्र नाहक बळी गेल्याने तिव्र…

Read More

सारसबाग बंद निर्णयावरून काँग्रेसचा महापौरांवर हल्लाबोल:'भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न' म्हणत प्रश्नचिन्ह

पुणे शहरातील सारसबाग दोन दिवस बंद ठेवण्याच्या निर्णयावरून काँग्रेसने पुणे महानगरपालिका प्रशासन आणि महापौर मंजूषा नागपुरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सुरक्षेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून शहरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते चंदूशेठ कदम यांनी केला. ऐतिहासिक सारसबाग २८ आणि २९ मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता….

Read More

प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचे निधन:91 वर्षांच्या वयात अखेरचा श्वास घेतला, दीर्घकाळापासून स्मृतिभ्रंशाने ग्रस्त होते

आधुनिक उर्दू गझलचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय शायर डॉ. बशीर बद्र यांचे आज दुपारी सुमारे 12 वाजता निधन झाले. 91 वर्षांच्या वयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी येताच साहित्यिक वर्तुळात आणि सोशल मीडियावर शोककळा पसरली. देशभरातील साहित्यिक, शायर आणि त्यांचे चाहते त्यांना आठवून भावूक पोस्ट शेअर करत आहेत. असे सांगितले जात आहे की बशीर…

Read More