Headlines

Vijays GOAT Film CM 2026 Connection

23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तमिळ अभिनेता विजय यांनी तामिळनाडूच्या राजकारणात नायकासारखी एन्ट्री केली आहे. त्यांच्या TVK पक्षाने 234 पैकी 108 जागांवर विजय मिळवला आहे. यादरम्यान विजयच्या GOAT चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चित्रपटातील एका सीनला त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या योजनेशी जोडून पाहिले जात आहे. चित्रपटाच्या व्हायरल क्लिपमध्ये विजय एक कार चालवताना दिसत आहे, ज्याच्या…

Read More

मंत्रिपद सोडून छगन भुजबळ राज्यसभेत जाणार का?:सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर भुजबळांच्या नावाची चर्चा; भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. सायंकाळी 5 वाजता राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतल्यानंतर सुनेत्रा पवार त्यांचा राजीनामा देणार असल्याचे समजते. यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. आता सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातून कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू असून यात…

Read More

भाजपची बंगालनंतर आता महाराष्ट्रावर नजर:SIR वर लक्ष केंद्रित; मराठी मुलूख जिंकण्यासाठी सर्व लहानथोर कार्यकर्त्यांना देणार प्रशिक्षण

पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर भाजपने आता आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. भाजपने बंगालमध्ये एसआयरच्या जोरावर विजय मिळवल्याचा दावा केला जात आहे. आता हीच रणनीती भाजप महाराष्ट्रात राबवण्याची शक्यता आहे. यासाठी मराठी मुलूखावरील आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी भाजपने आपल्या सर्वच स्तरांवरील कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. भाजपचा मागील 15 वर्षांपासून पश्चिम बंगालचा गड…

Read More

SC त न्यायाधीशांची संख्या वाढून 37 होईल:मंत्रिमंडळाने प्रस्तावाला मंजुरी दिली, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक सादर केले जाईल

केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सरकार संसदेच्या पुढील अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक सादर करेल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात सध्या सरन्यायाधीशांसह 33 न्यायाधीशांची निश्चित संख्या आहे. सरकार यात चार नवीन न्यायाधीश जोडण्यास इच्छुक आहे. यासाठी संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणले जाईल….

Read More

नाशिकमध्ये शेतकऱ्यांना मारहाण:जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, ही मस्ती महागात पडणार; अंबादास दानवेंचा सरकारला इशारा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारल्या जाणाऱ्या बाह्य परिक्रमा मार्गासाठी (रिंग रोड) सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेने नाशिकमध्ये हिंसक वळण घेतले आहे. मातोरी आणि मुंगसरे परिसरात जमीन मोजणीदरम्यान अधिकारी आणि पोलिसांनी शेतकऱ्यांना, तसेच महिलांना घरात घुसून मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, शिवसेना उद्धव…

Read More

पर्वती प्रकरणातील मुलीच्या आईचा संताप:माझ्या मुलीच्या अंगावर हात टाकणाऱ्या माझ्या बापाला फाशी द्या; वडिलांचाही सासऱ्यावर संताप

पुण्याच्या पर्वती भागात एका 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत हा प्रकार करणाऱ्या आपल्या वडिलांना फासावर चढवण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे आरोपीला पीडित कुटुंबाने वर्षभरापूर्वीच चोरीच्या एका घटनेनंतर घरातून हाकलून लावले होते. पुण्याच्या नसरापूर येथील एका साडेतीन वर्षीय मुलीवरील…

Read More

पुण्याच्या महापौरांचे पोलिस आयुक्तांना पत्र:सीसीटीव्ही दुरुस्ती, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पडताळणीची मागणी

पुणे शहरात अलीकडेच नसरापूर व पर्वती परिसरात घडलेल्या लहान बालकांवरील अत्याचार व हत्येसारख्या अत्यंत गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तांना पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. महापौरांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, शहरातील कायदा व सुव्यवस्था…

Read More

ज्येष्ठ कवी माधव पवार यांचे प्रदीर्घ आजाराने निधन:वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, वेदनांशी मैत्री करणारा कवी म्हणून ओळख

सोलापुरातील प्रख्यात कवी, गीतकार आणि ज्येष्ठ साहित्यिक माधव रामचंद्र पवार (वय ७१) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या १२-१३ वर्षांपासून ते किडनीच्या व्याधीने त्रस्त होते. या काळात तब्बल १ हजार ६५० डायलिसिस सोसून त्यांनी मृत्यूशी कडवी झुंज दिली, मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. ते ज्येष्ठ कवी आणि गीतकार रा. ना. पवार…

Read More

हिंगोली अवकाळी पावसामुळे हळद भिजली:क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आज ‘कृउबा’चा लिलाव बंद पाडला; गोंधळाची स्थिती

हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवकाळी पावसामुळे हळद भिजल्याने संतप्त झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी तारीख 6 हळदीचा लिलाव बंद पाडला या प्रकारामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. हिंगोली जिल्हा हा “पिवळ्या सोन्याचा” अर्थात हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जात असताना आता हळद उत्पादक शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे.जिल्ह्यातील सर्वात…

Read More

ममता बॅनर्जींची राजीनामा न देण्याची भूमिका चुकीची:बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागणार नाही राज्यपाल हस्तक्षेप करतील, उज्ज्वल निकम यांचा दावा

भाजप खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांची विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही राजीनामा न देण्याची भूमिका चुकीची आहे. बहुमत गमावल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणे अपेक्षित असते, पण आता ममतांच्या भूमिकेमुळेच राज्यपालच या प्रकरणात हस्तक्षेप करून योग्य तो मार्ग काढतील, असे ते…

Read More