Headlines

हिंगोलीत शाळांमध्ये आजपासून वाजली पहिली घंटा:'पाऊलठसे' घेत नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांसह खाजगी शाळांमध्ये सोमवारी ता. १५ नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. नव प्रवेशितांना गुलाब पुष्प, गणवेश पाठयपुस्तके देण्यात आली तर काही ठिकाणी मुलांच्या पायाचे ठसे घेऊन शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी शाळामध्ये अल्हाददायक वातावरण दिसून आले. हिंगोली जिल्हयातील सुमारे 1 हजार शाळांमधून नवीन शैक्षणिक वर्षात शाळा…

Read More

विभक्त कुटुंबे अन् एकलपालक मुलांना बनवून देताहेत मित्र:शहरांत भरू लागलेत मैत्रीचे वर्ग, यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतोय

शहरांमध्ये विभक्त कुटुंबे आणि एकच मूल असलेल्या कुटुंबांची संख्या वेगाने वाढली आहे. ज्याने मुलांच्या संगोपनाची पद्धतही बदलली आहे. मुलांना त्यांच्या समवयस्क मुलांसोबत मिसळण्यात येणारी अडचण लक्षात घेऊन देशातील अनेक शहरांमध्ये ‘मैत्रीचे वर्ग’ भरू लागले आहेत. याला प्ले डेट्स म्हटले जात आहे. यात पालक मुलांना त्यांच्याच वयाच्या इतर मुलांची ओळख करून देतात. यामुळे मित्रांची कमतरता व…

Read More

कारखाना कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

राहुरी| डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी बाळासाहेब तारडे यांनी राहत्या घरासमोर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपासून साखर कारखाना बंद असल्याने अनेक कामगारांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. रोजगार नसल्याने त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे. अशाच परिस्थितीत तारडे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची माहिती मिळाली. मृत बाळासाहेब तारडे…

Read More

रोडीजमध्ये अभिजीत दीपकेला शिवीगाळ केली नाही:माजी जज रघु राम यांनी व्हायरल व्हिडिओला फेक सांगितले, म्हटले- मी त्यांना कधीच भेटलो नाही

टीव्ही शो रोडीजचे माजी जज रघु राम यांनी व्हायरल होत असलेल्या एका जुन्या ऑडिशन व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. खरं तर, सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की व्हिडिओमध्ये ज्या तरुणाला रघु राम ओरडताना आणि अपशब्द वापरताना दिसत आहेत, ते कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके आहेत. रघु राम यांनी एक व्हिडिओ जारी…

Read More

Sandeep Deshpandes Direct Question to Jain Society on White Stripes Science

मुंबईतील रस्त्यांवर जैन साधू-साध्वींसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादाने आता अधिकच राजकीय स्वरूप धारण केले आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा जैन समाजावर आणि या प्रथेला समर्थन देणाऱ्या . मुंबई आणि उपनगरांमधील काही भागांत जैन साधू-साध्वींना अनवाणी चालताना त्रास होऊ नये म्हणून रस्त्यांवर पांढरे पट्टे रंगवण्यात आले होते. मात्र…

Read More

Eknath Shinde Excluded; Naresh Mhaskes Shiv Sena Style Warning

नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकृत निमंत्रण पत्रिकेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. पालिकेतर्फे उद्या (मंगळवार) होणाऱ्या विविध आरोग्यविषयक सुविधांच्या . नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध आरोग्य सेवांच्या कामांचा लोकार्पण सोहळा उद्या आयोजित करण्यात आला आहे. पालिकेने या कार्यक्रमासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार…

Read More

जमिनीच्या 100 फूट खाली वाहणार नदी:वर होणार शेती; देशातील पहिलाच प्रकल्प 2027 मध्ये होणार पूर्ण

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये जमिनीच्या १०० फूट खाली नदी वाहणार आहे. वर शेती सुरू राहील. हा अशा प्रकारचा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. शिप्रा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी कान्ह नदी जमिनीखालून नेली जाणार आहे. हैदराबादमधील ८० तज्ज्ञांच्या पथकाने ७० टक्के काम पूर्ण केले आहे. हे काम मे २०२७ मध्ये पूर्ण होईल. हा बोगदा ‘डी’ आकाराच्या बॉक्ससारखा आहे. यासाठी…

Read More

मनपा प्रसूतिगृहांतील बाळंतीणींना 3 महिन्यांपासून मोफत अन्न नाही:औषधे, सलाईनची वानवा; नातेवाइक बाहेर विकत घेतात

सोलापूर शहरातील महापालिकेच्या ७ प्रसूतिगृहांमधील २८३ बाळंतीण गेल्या अडीच महिन्यांपासून मोफत अन्नापासून वंचित आहेत. इतकेच नव्हे, औषधे आणि सलाइनचीदेखील वानवा आहे. नातेवाइक बाहेरच्या मेडिकलमधून खरेदी करताना दिसून येतात. प्रसूतीसाठी दाखल होऊन डिस्चार्ज मिळेपर्यंत मातांना सकस आहार देण्याची योजना मनपा अधिकाऱ्यांनी गुंडाळून ठेवल्यासारखी स्थिती आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याचे कारण हास्यस्पद दिले. काढलेल्या निविदेला प्रतिसाद नसल्याने…

Read More

अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी अक्कलकोटमध्ये 1 लाख भाविक:पहाटेपासूनच वटवृक्ष स्वामी मंदिर परिसर गजबजला; वाहनांच्या लांबच लांब रांगा‎

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात अधिक मास व उन्हाळी सलग सुट्याचा शेवटचा दिवस, शनिवार, रविवारी यामुळे पहाटेपासून दिवसभर सुमारे एक लाखपेक्षा जास्त भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे ५ वाजल्यापासूनच शनिवारी मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेले. उन्हाळी सुट्टी व अधिक मास शेवटचा दिवस, शनिवार रविवार सुट्टी यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती…

Read More

'बंगालमध्ये एकनाथ शिंदे आणि समृद्धी महामार्ग नव्हता म्हणून…':तृणमूलमधील फुटीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली असून पक्षाचे बंडखोर खासदार केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर थेट ‘नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) या पक्षात विलीन झाले आहेत. हे खासदार आता एनडीएला (NDA) पाठिंबा देणार असल्याचे समोर…

Read More