Headlines

दुसऱ्यांची मुले चोरण्यापेक्षा स्वतःची वाढवा…:शर्मिला ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांच्या 'ऑपरेशन टायगर' आणि 'पक्षफोडी'वर बोचरी टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर, आज राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांना घरगुती पिठाच्या चक्की (गिरणी) वाटप केल्या. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप), त्यांची ‘पक्षफोडीची’ राजनीती आणि सरकारच्या धोरणांवर…

Read More

India Inflation Rise | Wholesale WPI Inflation May 2026 Update; Fuel Food Price Hike

Marathi News Business India Inflation Rise | Wholesale WPI Inflation May 2026 Update; Fuel Food Price Hike नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मे महिन्यात घाऊक महागाई (WPI) वाढून 9.68% वर पोहोचली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये ती 8.26% होती. मे महिन्यात महागाई 43 महिन्यांत सर्वाधिक आहे. सप्टेंबर 2022 मध्ये ती 10.70% वर पोहोचली होती. वाणिज्य मंत्रालयाने आज…

Read More

राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा एल्गार:16 जूनपासून सेवा ठप्प होण्याची शक्यता; वाचा काय आहेत मागण्या

अनेक प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार दाद मागूनही प्रशासन केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत, राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. उद्यापासून (16 जून) राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा एल्गार पुकारला आहे. या संपामुळे राज्यातील वाहन परवाने, गाड्यांचे पासिंग, आरसी बुक यांसह आरटीओ कार्यालयातील बहुतांश सर्वच कामे ठप्प होण्याची शक्यता असून सर्वसामान्यांना फटका बसणार…

Read More

अभिषेक बॅनर्जी यांची ईडीकडून चौकशी सुरू:कॅश फॉर जॉब घोटाळ्यात लाच घेतल्याचा आरोप; बनावट स्वाक्षरी प्रकरणात CID ने चौकशी केली

टीएमसी सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी कोलकाता येथील ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. ईडी अभिषेक यांची कॅश-फॉर-स्कूल-जॉब घोटाळ्याप्रकरणी चौकशी करत आहे. त्यांना 3 जून रोजी नोटीस बजावून 15 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत एजन्सीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रकरणात सीबीआय आणि ईडी या दोन्हीच्या आरोपपत्रात अभिषेकचे नाव आहे. यापूर्वी रविवारी आमदारांच्या बनावट स्वाक्षरी प्रकरणात सीआयडीने…

Read More

धरणांतील पाणी शेतीसाठी बंद!:उपलब्ध पाणी प्रामुख्याने पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटलांचे आदेश, वडेट्टीवारांचा हल्लाबोल

राज्यातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत धरणांमधील उपलब्ध पाणी प्रामुख्याने पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून अनेक भागांमध्ये शेतीसाठीचे आवर्तन बंद करण्यात आले आहे. या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली असून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

Read More

खंडोबारायांच्या सासुरवाडीत ‘अधिकमास’ सोहळा:16 जावयांच्या हस्ते धोंडे पूजन; जागरण-गोंधळ अन् पारंपारिक गीतांनी वातावरण भक्तिमय

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबादेवाच्या सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथे अधिक मासानिमित्त एक आगळावेगळा धार्मिक उपक्रम पार पडला. पुरातन म्हाळसा-खंडोबा-बाणाई मंदिरात आयोजित धोंड्याच्या कार्यक्रमात खंडेरायांना धोंड्यासह पंचपक्वान्न मिष्टान्नाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. तसेच नेवासा बुद्रुक तीर्थक्षेत्रातील उपस्थित १६ जावयांचा विशेष सत्कार करून त्यांच्या हस्ते धोंड्याची पूजा करण्यात आली. पुरातन म्हाळसा-खंडोबा-बाणाई मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष संभाजी…

Read More

वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याचे प्रकरण:अधिकारी म्हणतात – शेतकऱ्याचे नुकसान नाही, जास्तीत जास्त विमा मिळविण्यासाठी प्रयत्न

हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याचे प्रकरण चांगलेच तापू लागले असून या प्रकरणात आता उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या प्रकरणात अधिकारी मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसल्याचे सांगत असून शासनाचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहोत. जास्तीत जास्त विमा मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे गोदाम भाडेतत्वावर घेतांना योग्य…

Read More

हिंगोलीत धक्कादायक घटना:औंढा नागनाथमध्ये तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथे तरुणीने घरात कोणीही नसताना गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात रविवारी ता. १४ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजनवाडी येथील आरती शांतीराम घनसावंत (१७) हि तरुणी तिच्या कुटुंबियांसह राहते. घरी आई, वडील शेतात काम करीत असून आरती शिक्षण घेत…

Read More

'माळीण' दुर्घटना आता मोठ्या पडद्यावर!:'एक होतं माळीण' चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच; 24 जुलैला होणार प्रदर्शित

३० जुलै २०१४… पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर निसर्गाने असा काही कहर केला की, अवघ्या काही मिनिटांत एक संपूर्ण हसतं-खेळतं गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या भीषण दुर्घटनेत १५० हून अधिक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या याच काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेचा थरार आता ‘एक होतं माळीण’ या चित्रपटाच्या माध्यमातून…

Read More

खरवंडी कासार बंद:चोऱ्यांविरोधात नागरिकांनी केले रास्ता रोको आंदोलन

पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या सशस्त्र दरोड्यांच्या घटनांसह वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गुन्हेगारीला आळा घालावा, चोरीच्या घटनांचा तातडीने तपास लावावा आणि पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करावी या मागण्यांसाठी शुक्रवारी खरवंडी कासार बाजारपेठ बंद ठेवून नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले. तीन दिवसांपूर्वी परिसरात दोन ठिकाणी सशस्त्र दरोड्याच्या घटना घडल्या होत्या….

Read More