Headlines

हरिद्वार- सोमवती अमावस्येला 10 लाख भाविकांनी केले स्नान:12 राज्यांतून आले प्रवासी; हर की पौडीवर पाय ठेवायलाही जागा नव्हती

हरिद्वारमध्ये अधिकमासात येणाऱ्या सोमवती अमावस्येच्या पवित्र प्रसंगी धर्मनगरी हरिद्वारमध्ये श्रद्धा आणि आस्थेचा अद्भुत संगम पाहायला मिळाला. सोमवारी अमावस्या असल्याने हा विशेष योग अत्यंत पुण्यदायी मानला जातो. याच मान्यतेमुळे हरकी पैडीसह विविध गंगा घाटांवर पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. आतापर्यंत सुमारे 10 लाख भाविक हरिद्वारला पोहोचले आहेत आणि गंगा मातेमध्ये श्रद्धेची डुबकी घेऊन सुख, समृद्धी, शांती…

Read More

राज्यभरात शाळांना आजपासून सुरुवात:मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषद शाळांचे कौतुक; विदर्भातील शाळा मात्र 30 जूनपासून उघडणार, वाचा काय आहे कारण?

महिनाभराच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आजपासून राज्यातील शाळांना अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला. राज्यभरात विविध ठिकाणी मंत्री, लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचे मनोबल वाढवले. पनवेलमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिक्षकांचे कौतुक शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलमधील वहाळ येथील जिल्हा परिषद शाळेला थेट…

Read More

सिनेरसिकांसाठी मोठी पर्वणी!:'MIFF 2026' निमित्त मुंबईत रंगणार 19 निवडक मराठी लघुपट आणि माहितीपटांचा महोत्सव

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) २०२६ च्या निमित्ताने महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी भाषेतील निवडक १९ लघुपट आणि माहितीपटांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दिनांक १६ ते २० जून दरम्यान पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात नियमित संध्याकाळी ६.३० वाजता महोत्सव रंगणार आहे. केवळ १९ जून रोजी ४ ते…

Read More

उजनी धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा 35 टीएमसी पाणीसाठा कमी:उपयुक्त पातळी उणे 23.72 टक्क्यांवर,

चालू वर्षी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात माढा तालुक्यासह उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात अपेक्षित पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. अपवाद वगळता बहुतांश भाग कोरडाच राहिल्याने खरीप हंगामाची सुरुवात रखडली आहे. यंदा अल निनोच्या परिणामामुळे पाऊस कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, उजनी धरणातील पाणीसाठ्यातही लक्षणीय घट झाली आहे. १४ जून २०२६…

Read More

12.43 lakh devotees offer hair to Tirupati

मोहंमद जमीर हसन | तिरुपती4 तासांपूर्वी कॉपी लिंक भगवान व्यंकटेश्वर स्वामी यांच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेले केस आता तिरुमला मंदिरासाठी ‘ब्लॅक गोल्ड’ ठरत आहेत. मे २०२६ मध्ये तिरुमला येथे केशदानाचा नवा विक्रम झाला आहे. अवघ्या २७ दिवसांत १२.४३ लाखांहून अधिक भाविकांनी आपले केस देवाला अर्पण केले. वाढत्या केशदानासोबतच मंदिराची कमाईही विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे. तिरुमला…

Read More

सोलापूर जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी 18 लाख विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप:मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयपीएस अधिकारी शाळांना देणार भेटी‎

राज्यासह जिल्ह्यामध्ये सोमवार दि. १५ जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात होत आहे. सदर शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक मागणी २१ लाख ९९ हजार ५२२ करण्यात आली होती. तर पुस्तक पुरवठा १८ लाख ८ हजार ९०८ इतका करण्यात आला आहे. सदर पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व शाळांमध्ये उत्सवाच्या वातावरणात पुस्तक वाटपासह गणवेश वाटप करून तसेच…

Read More

'मालिका संपली, पण गोष्ट थांबणार नाही':अमोल कोल्हेंची मोठी घोषणा, 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' पुन्हा येणार!

‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या मालिकेचा प्रवास १४ जून रोजी थांबला असला, तरी सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या विचारांची गोष्ट थांबणार नसल्याची मोठी घोषणा अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. मालिका अचानक बंद झाल्यानंतर राज्यभरातून उमटलेल्या प्रतिक्रियांमध्ये आता अमोल कोल्हे यांनीच प्रेक्षकांना दिलासा देत, “ही मालिका पुन्हा सुरू होणार आहे,” असे स्पष्ट संकेत…

Read More

अमरावती विमानतळावर नाईट लॅण्डींग:धावपट्टीवर लाईट्ससह डीव्हीओआर यंत्रणेचे काम पूर्ण, रात्री विमानोड्डाण केव्हा याबाबत अनिश्चितता‎

बेलोरा विमानतळावरून रात्री विमानोड्डाण केव्हा होणार याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. रात्री विमानोड्डाणासाठी आवश्यक डॉपलर व्हीएचएफ ओम्नीडायरेक्शनल रेंज (डीव्हीओअर) यंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, त्याची यशस्वी चाचणी देखील झाली आहे. धावपट्टीवर लाईट्सही बसवण्यात आले असून, विमान हवेत झेपावण्यासह धावपट्टीवर उतरण्यासाठी आवश्यक या दोन्ही महत्त्वपूर्ण दिशादर्शक, मार्गदर्शक यंत्रणा बसवण्याचे काम अगदी अचूक पूर्ण झाले…

Read More

जे पाहू शकत नाहीत त्यांनी बनवला बँड:छत्तीसगडमधील 25 हून अधिक दृष्टिहीन कलाकार एकत्र येऊन करताहेत सुरांची उधळण

जेव्हा मंचावर हार्मोनियमचे सूर छेडले जातात आणि भजनाच्या स्वरलहरी गुंजतात, तेव्हा हे सादर करणारे कलाकार पाहू शकत नाहीत, याचा कोणी अंदाजही लावू शकत नाही. छत्तीसगडमधील २५ हून अधिक दृष्टिहीन कलाकारांनी स्वतःचा बँड तयार केला आहे, ज्याचे नाव आहे… जसगीत बँड. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या बँडचे वैशिष्ट्य म्हणजे यापैकी कोणत्याही कलाकाराने कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही….

Read More

मोदींना रोखण्यासाठी देशात आता काँग्रेस हाच एकमेव पर्याय:हर्षवर्धन सपकाळांचा दावा, निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा अमाप वापर केल्याचा आरोप

देशातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एक मोठे विधान केले आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. साम-दाम-दंड-भेद’चा वापर: सपकाळांचा घणाघात स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद…

Read More