Headlines

भारताने पहिल्यांदाच 12 अणुबॉम्ब तैनात केले:अण्वस्त्रांची संख्या 2 वर्षांत 180 वरून 190 वर; हा आकडा पाकिस्तानपेक्षा 20 ने जास्त

भारताने पहिल्यांदाच 12 अणुबॉम्ब आघाडीवर तैनात केले आहेत. देशाचा अणुबॉम्बचा साठाही 180 वरून 190 झाला आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार, देशाचा 2025 मधील लष्करी खर्च 92.1 अब्ज डॉलर होता. यामुळे भारत जगातील 5 वा सर्वात मोठा लष्करी खर्च करणारा देश बनला. अहवालात असेही…

Read More

सासरवाडीला धोंडे जेवणासाठी गेलेल्या जावयावर मेहुण्यांचा हल्ला:जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल, हिंगोलीच्या येडूद येथील प्रकार

औंढा नागनाथ तालु्क्यातील येडूद येथे धोंडे जेवणासाठी गेलेल्या जावयाला चुलत मेहुण्यांनी काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 8 गुन्हा दाखल झाला आहे. सध्या अधिक मास सुरू असल्याने जावयांना धोंडे जेवण देण्यासाठी सासरवाडीकडून निमंत्रण देऊन बोलावण्याची परंपरा आहे. यामध्ये धोंडे जेवणासोबतच कपड्यांचे आहेर या शिवाय आपापल्या कुवतीनुसार सोन्याचा…

Read More

दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली भारताचा सर्वात व्हॅल्युबल सेलिब्रिटी:ब्रँड व्हॅल्यू 3542 कोटी रुपये, शाहरुख खान दुसऱ्या क्रमांकावर

दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटींच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. त्यांची ब्रँड व्हॅल्यू 3,542 कोटी रुपये आहे. फॉर्च्यून इंडियाने वर्ल्ड ब्रँड कन्सल्टिंग फर्म इंटरब्रँडच्या सहकार्याने देशातील 25 सर्वात मौल्यवान सेलिब्रिटींवर संशोधन केले. यामध्ये टॉप 10 मध्ये 3 क्रिकेटपटू आणि 7 चित्रपट कलाकार आहेत. महिलांमध्ये प्रियांका अव्वल महिला सेलिब्रिटींमध्ये प्रियांका चोप्रा अव्वल ठरली. याशिवाय…

Read More

मेळघाटच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक:पुन्हा मोठे आंदोलन करण्याचा दिला इशारा, वीज प्रश्नावरही केला संताप व्यक्त

मेळघाटातील पाणी, वीज, आरोग्य,‎ शिक्षण, रोजगार, वनहक्क आणि‎ रस्त्यांच्या बिकट प्रश्नांसाठी दोन‎ महिन्यांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी ‎‎मेळघाट संघर्ष पदयात्रा काढली होती.‎मात्र, या पदयात्रेनंतरही मेळघाटातील ‎अनेक मूलभूत प्रश्न अद्याप जसेच्या तसे ‎‎कायम असल्याचा आरोप करत आमदार ‎‎बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा ‎‎प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा‎ घेतला आहे.‎ शिवसेना (शिंदे गट) आणि प्रहार‎जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त जनसंपर्क‎…

Read More

Fuel Reserve for 1 Month If Supply Stops; Boost Oil Research Investment

Marathi News Business Petroleum Minister: Fuel Reserve For 1 Month If Supply Stops; Boost Oil Research Investment नवी दिल्ली25 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोमवारी (8 जून) पेट्रोल-डिझेलबाबत पेट्रोलियम मंत्रालय आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्याकडून दोन वेगवेगळी विधाने आली, ज्यामुळे असे दिसून येते की देशात इंधनाचा साठा आहे, परंतु किमती वाढू शकतात. एकीकडे, केंद्रीय…

Read More

स्वच्छतागृहातील फलकांवरुन परिवहन मंत्र्यांनी विचारला जाब:प्रताप सरनाईकांनी केल्या एसटी अधिकाऱ्यांना सूचना‎

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट देत प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी प्रथम स्वच्छता गृहाचे (प्रसाधन गृह) निरीक्षण केले. स्वच्छता गृहाच्या प्रवेशद्वारावर ‘१ जून २०२६ पासून मोफत सेवा’, असा फलक होता; तर आतमध्ये शौचालयाकडे जाणाऱ्या भिंतीवर ‘प्रथम पैसे द्या’, असे ऑइल पेंटने नमूद केले होते. यावरून सरनाईक…

Read More

भारताने पहिल्यांदाच 12 अणुबॉम्ब तैनात केले:भारताची अणुशस्त्रे 2 वर्षांत 180 वरून 190 झाली, पाकिस्तानच्या अणुबॉम्बमध्ये कोणतीही वाढ नाही

भारताने प्रथमच 12 अणुबॉम्ब आघाडीवर तैनात केले आहेत. देशाचा अणुबॉम्बचा साठाही 180 वरून 190 झाला आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. SIPRI च्या अहवालानुसार, 2025 मध्ये देशाचा लष्करी खर्च 92.1 अब्ज डॉलर होता, ज्यामुळे तो जगातील पाचवा सर्वात मोठा लष्करी खर्च करणारा देश बनला. अहवालानुसार, 2025…

Read More

संगीत:विनायकच्या सुमधुर गायनाने, पवनच्या ‘ तीन ताल तबला’ वादनाने पंढरपूरकर रसिक तृप्त

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा आणि चळवळ टिकवून ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणाऱ्या करकंब नादब्रह्म कला फाउंडेशन आणि आरती साऊंड सिस्टीम, मनमाडकर परिवार यांच्या वतीने एका भव्य शास्त्रीय संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या सुश्राव्य मैफिलीने पंढरपूर आणि परिसरातील कला रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी डॉ. अनिल जोशी,…

Read More

"पुस्तकांचे गाव' ज्ञानकेंद्र म्हणून विकसित व्हावे- जिल्हाधिकारी

वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात ज्ञानाचा प्रसार व्यापक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘पुस्तकांचे गाव’ या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून उपक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तकांचे गाव-विस्तार’ योजनेअंतर्गत जिल्ह्यात ‘पुस्तकांचे गाव’ उभारण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते….

Read More

करिअर निवडताना वेगळ्या पर्यायांचा विचार करावा:पुरातत्वशास्त्र अभ्यासिका गिरीजा दुधाट यांचे मत, दहावी बारावीतील गुणवंतांना मार्गदर्शन‎

दहावीनंतर पुढे काय करायचे याचा पालक आणि विद्यार्थी यांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. करियरसाठी पुरातत्वशास्त्र हा उत्तम पर्याय व वेगळा पर्याय आहे. मी स्वत: पुरातत्व विज्ञान या शाखेकडे जायचे ठरवले असताना माझ्या कुटुंबातील प्रत्येकाने पाठिंबा दि . अहिल्यानगर ब्राह्मण बिझनेस वेलफेअर नेटवर्क असोसिएशन (बीबीएन) आयोजित दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना…

Read More