Headlines

Per capita increased by 1 percent crime decreased by 0.36 percent

नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशाची अर्थव्यवस्था आणि गुन्हेगारी यांचा खोल संबंध आहे. गुन्हेगारीत केवळ 1% घट झाल्याने अल्पकाळात वास्तविक जीडीपी (विकास दर) 0.11% आणि दीर्घकाळात 0.133% पर्यंत वाढतो. एसबीआय रिसर्चने देशातील 28 राज्यांच्या अभ्यासाच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. जेव्हा सरकार प्रति व्यक्तीनुसार आपल्या सुरक्षा खर्चात 1% वाढ करते, तेव्हा त्या राज्यात गुन्हेगारीचा दर…

Read More

“सीना’ घेणार मोकळा श्वास; बेकायदेशीर वीटभट्ट्यांसह सर्व अतिक्रमणांवर हातोडा:नदीपात्राच्या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान पालकमंत्री विखे पाटील यांचा इशारा‎

अतिक्रमणांच्या विळख्यात अडकून आपला नैसर्गिक प्रवाह गमावलेल्या सीना नदीला आता लवकरच मोकळा श्वास मिळणार आहे. “सीना नदी हा अहिल्यानगर शहराचा मानबिंदू असून नदी संवर्धन, अतिक्रमण निर्मूलन आणि नदीपात्र रुंदीकरणासाठी व्यापक स्तरावर कामे हाती घेण्यात येणार आ . शहरातील सीना नदीच्या हद्द निश्चितीच्या कामाची पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी आमदार संग्राम…

Read More

खडक माळेगाव, टाकळी विंचूरला दोन बिबटे जेरबंद:शेतकऱ्यांच्या मदतीने वन विभागाने राबविली माेहीम‎

निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी (दि.८) शिंदे वस्ती परिसरात आढळलेल्या एका बिबट्याला वन विभागाने सुरक्षितरित्या जेरबंद केले, तर दुसरा बिबट्या सायंकाळी टाकळी विंचूर येथे जेरबंद करण्यात आला. दरम्यान, दोन शेतकरी आणि वन विभागाच्या एका कर्मचाऱ्यावर बिबट्याने किरकोळ हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. खडक माळेगाव येथील शेतकरी…

Read More

वादळाने उद‌्ध्वस्त झाली पपईची बाग:कांदा पिक अन् पोल्ट्री फार्ममधील अंडी, चांदवड तालुक्याच्या पूर्व भागात जाेरदार पावसाचा तडा‌खा‎

तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागातील गावांना रविवारी (दि. ७) सायंकाळी झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला. शेतकरी, पशुपालक आणि पोल्ट्री व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी सोलर प्रकल्प, वीज यंत्रणा आणि शेतीपिकांचेही नुकसान झाले आहे. वडगाव पंगू येथे झाड कोसळून एका गायीचा मृत्यू झाला. वडगाव पंगू, वागदर्डी, रापली, कातरवाडी, रायपूर, भडाणे आदी गावांमध्ये…

Read More

MP-UP Thunderstorm Rain | Keralam-Karnataka Red Alert; Monsoon Reaches 13 States

Marathi News National MP UP Thunderstorm Rain | Keralam Karnataka Red Alert; Monsoon Reaches 13 States भोपाळ/लखनऊ/जयपूर/पाटणा3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. हवामान विभागाच्या मते, मान्सून 5 दिवसांत 13 राज्यांपर्यंत पोहोचला आहे. त्याने सोमवारी तेलंगणामध्ये प्रवेश केला आहे. मान्सून आता पश्चिम किनारपट्टीवर मुंबईपासून 150 किमी दूर आहे. पुढील 48 तासांत…

Read More

From Amavasya Sunday onwards, the month of Adhikari ends on Monday

Marathi News Local Maharashtra Nashik From Amavasya Sunday Onwards, The Month Of Adhikari Ends On Monday Auspicious Time For Meditation, Chanting And Social Meals Throughout The Day. सोलापूर1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक सोलापूर दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला १७ मे पासून प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, भोजनावळी व जावयाला वाण देण्याच्या कार्यक्रमांची…

Read More

अमीषा पटेल@51, जन्मावेळी भेटायला पोहोचल्या इंदिरा गांधी:आजोबांच्या नावावर रस्ता, कधीकाळी भांडणात ममता कुलकर्णी म्हणाली- तुझी लायकी काय आहे

९ जून १९७५ अमीषा पटेल यांचा जन्म गुजरातचे श्रीमंत व्यावसायिक अमित पटेल आणि पंजाबी एनआरआय आई आशा यांच्या घरी झाला. आई आणि वडिलांचे नाव जोडून त्यांना अमीषा हे नाव देण्यात आले. ५ वर्षांच्या असताना त्यांना भरतनाट्यमचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांचे आजोबा रजनी पटेल हे प्रसिद्ध बॅरिस्टर आणि काँग्रेसचे मोठे राजकारणी होते. त्यांच्या नावावरून १९८६ मध्ये…

Read More

खेत बचाओ अभियानांतर्गत गेवराई सेमी येथे शेतकऱ्यांसाठी मेळावा:पीक संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, कृषी योजनांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

बदलत्या हवामानामुळे शेतीपुढील आव्हाने वाढत असताना पिकांचे रोग व किडींपासून संरक्षण, उत्पादन खर्चात बचत आणि शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील शास्त्रज्ञ डॉ. जिंतूरकर यांनी केले. त्या गेवराई सेमी येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित खेत बचाओ अभियान अंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या….

Read More

लासूर बाजारपेठेत बियाण्यांची दुकाने ओस; व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा:पर्जन्यमान कमी असण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांकडून केवळ वाणांची चौकशी‎

लासूर स्टेशन यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी असण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. कापूस, मका, कांद्याला भाव नसल्याने आर्थिक अडचणीत आलेला बळीराजा बाजारपेठेत फिरकत नसल्याने बियाणे, खतांच्या दुकानावर सध्या तरी शुकशुकाट जाणवत आहे. ७ जूननंतर अधिकृत पाऊस पडल्यावरच बाजारपेठेतील मरगळ दूर होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे. बाजारपेठेत सध्या शेतकरी फक्त खते बियाण्यांचे भाव व…

Read More

Monsoon will arrive in Mumbai in 48 hours; possible in Marathwada after 5 days, monsoon will move towards Mumbai after Talkonkan

Marathi News National Monsoon Will Arrive In Mumbai In 48 Hours; Possible In Marathwada After 5 Days, Monsoon Will Move Towards Mumbai After Talkonkan नवी दिल्ली27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक धाराशिवमध्ये कळंब-लातूर महामार्गावरील पुलाचा भराव असा वाहून गेला. मान्सूनने सोमवारी १३ व्या राज्यात, तेलंगणात प्रवेश केला. या आधी मान्सून पश्चिम किनारपट्टीवर महाराष्ट्राच्या रत्नागिरीतील हरणाई बीच ओलांडून…

Read More