Headlines

मान्सूनचा ‘पॅटर्न’:5 वर्षांत जूनमध्ये कधी 7 तर कधी 22 दिवस पावसाने जलसंकट, कमी दिवसांत जास्त पावसाने पिकांचे नुकसान

महाराष्ट्रात मान्सूनचा पॅटर्न गेल्या पाच वर्षांत (2021 ते 2025) बदलत आहे. 5 वर्षांत जून महिन्यात पावसाचे दिवस कमी-अधिक ( 7 ते 22) होत आहेत. त्यातच ‘कमी दिवसांत अतिवृष्टी’ म्हणजे ‘इंटेन्स स्पेल’ होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र सरकारचा ‘महावेध’ प्रकल्प स्कायमेटच्या सहकार्याने 2,335 स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे अचूक हवामान माहिती पुरवतो. या प्रकल्पाच्या ‘महारेन’ प्रणालीतून…

Read More

Synthetic drugs are being delivered directly to homes from Mizoram and Myanmar, the northeastern states are becoming a haven for drug addiction.

Marathi News National Synthetic Drugs Are Being Delivered Directly To Homes From Mizoram And Myanmar, The Northeastern States Are Becoming A Haven For Drug Addiction. मनोजकुमार लस्कर8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रात्रीचे साडेअकरा वाजले आहेत. मिझोरामची राजधानी आयझोलमध्ये तापमान खाली घसरले. रस्ते निर्मनुष्य आहेत. पण शांततेत साधे कपडे घातलेले काही तरुण हाती टॉर्च व लाकडी काठ्या…

Read More

‘काॅमेडी शो’मध्ये अश्लील विनोद:डॉ. सेजल पवारवर 15 दिवसांची बंदी, केईएम रुग्णालय प्रशासनाची कारवाई; चौकशीसाठी समिती स्थापन

स्टँडअप कॉमेडी शोमध्ये देहदान केलेल्या मृतदेहाच्या खासगी अंगाबाबत अश्लील विनोद करणारी केईएम रुग्णालयाची विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार हिला केईएम प्रशासनाने १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले. या काळात तिला महाविद्यालय, रुग्णालय आणि वसतिगृहात प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. तसेच केईएमने चौकशीसाठी ५ सदस्यीय समिती नेमली. समिती ७ दिवसांत अहवाल सादर करेल. प्रणीत मोरेचा स्टँडअप कॉमेडी…

Read More

Security shield against missiles with a range of 2 to 5 thousand km, India now in line with America-Russia

Marathi News National Security Shield Against Missiles With A Range Of 2 To 5 Thousand Km, India Now In Line With America Russia नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पाक चीनकडून वाढत्या क्षेपणास्त्र धोक्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण (बीएमडी) क्षमता सिद्ध केली आहे. भारत आता दीर्घ पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना वातावरणाच्या आत व बाहेर दोन्ही…

Read More

'एल निनो'च्या संकटामुळे मोठा निर्णय:धरणांमधील पाण्याचे आवर्तन तात्काळ बंद करा, जलसंपदा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

भारतीय हवामान विभागाने यंदा ‘एल निनो’ परिस्थितीमुळे राज्यात पर्जन्यमानात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अत्यंत खबरदारीचा उपाय म्हणून एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध धरणे, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ पिण्यासाठी संरक्षित करण्यासाठी सध्या सुरू असलेली पाण्याची सिंचन आवर्तने तात्काळ बंद करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव…

Read More

चाहत्यांनी हात व छातीवर ऑटोग्राफ मागितला:रमणीक म्हणाली- खूप मजेदार क्षण होता, प्रविष्टने ‘बरेली के बच्चन’ला वास्तववादी शो म्हटले

कलर्सच्या नवीन शो ‘बरेली के बच्चन’मध्ये नातेसंबंध, स्वप्ने आणि दैनंदिन जीवनातील अडचणींशी संबंधित एका कुटुंबाची कथा दाखवली जात आहे. शोचे मुख्य कलाकार प्रविष्ट मिश्रा आणि रमणीक कटारिया यांनी दैनिक भास्करशी बोलताना त्यांच्या भूमिकांची तयारी, शोची वैशिष्ट्ये, शूटिंगचे मजेदार किस्से आणि कौटुंबिक नाटकांच्या बदलत्या ट्रेंडवर चर्चा केली. त्यांनी सांगितले की, हा शो प्रेक्षकांना एखाद्या सामान्य कुटुंबाच्या…

Read More

अँथ्रोपिकचे सर्वात प्रगत AI मॉडेल जगभरात बंद:अमेरिकन सरकारला सायबर हल्ल्याची भीती, परदेशी नागरिकांपर्यंत प्रवेश रोखण्याचा आदेश दिला होता

AI स्टार्टअप कंपनी ॲन्थ्रोपिकने (Anthropic) आपले सर्वात प्रगत AI मॉडेल ‘क्लाउड फेबल 5’ (Cloud Fable 5) आणि ‘मिथॉस 5’ (Mythos 5) जगभरात बंद केले आहेत. परदेशी नागरिकांना या मॉडेल्सचा वापर करण्यापासून रोखण्याच्या अमेरिकन सरकारच्या आदेशानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. आता भारतीयांसह कोणताही गैर-अमेरिकन नागरिक त्यांचा वापर करू शकणार नाही. अमेरिकन अधिकाऱ्यांनी यामागे राष्ट्रीय सुरक्षा…

Read More

हिंगोलीत पहिल्याच जोरदार पावसाने दाणादाण:कळमनुरी-वसमत तालुक्यात केळी पिकाचे नुकसान, पहेणीत 60 ते 70 घरांवरील पत्रे उडाली

हिंगोली जिल्ह्यांमध्ये शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे चांगली दाणादाण उडाली असून कळंबोली व वसमत तालुक्यातील अनेक भागांमध्ये केळी पिकाची प्रचंड नुकसान झाले आहे तर हिंगोली तालुक्यातील पहिली गावांमध्ये 70 ते 80 घरावरील टीन पत्रे उडून गेल्यामुळे अनेक कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे हिंगोली शहरामध्ये तसेच जिल्ह्यात आज दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते….

Read More

आरपीएफ नांदेडकडून रेल्वे आग प्रकरणाचा 15 दिवसांत उलगडा:आरोपीला वाशीममधून अटक; 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी

हिंगोली रेल्वे स्थानकावर २७ मे २०२६ रोजी नरखेड–काचेगुडा इंटरसिटी एक्सप्रेसच्या एका डब्यातील शौचालयात आग लागल्याची घटना घडली होती. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी सखोल चौकशी करून वाशिम येथे एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याची चौकशी चालवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरखेड काचिगुडा इंटरसिटी एक्सप्रेस हिंगोली येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आल्यानंतर रेल्वेच्या डी 5 कोचमधील…

Read More

लातूर–नांदेड महामार्गावर भीषण तिहेरी अपघात!:कंटेनर, कार आणि दुचाकीची धडक; बालकासह तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

लातूर–नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील आलगरवाडी पाटीजवळ शुक्रवारी एक अत्यंत भीषण आणि थरारक तिहेरी अपघात घडला. कंटेनर, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत एका लहान मुलासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की, वाहनांचा चक्काचूर झाला असून जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. मिळालेल्या…

Read More