Headlines

संभाजीनगरच्या 1.80 लाख शेतकऱ्यांना 1632 कोटींची कर्जमुक्ती:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार

शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ लाख ८० हजार १७६ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना एकूण १६३२ कोटी १२ लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांमार्फत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची ही आकडेवारी आधार संलग्निकरणानंतर पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. जिल्हा…

Read More

8 Dead in Fiery Collision; Claim of Cigarette Boxes in Trunk

Marathi News National Rajasthan Bus Accident: 8 Dead In Fiery Collision; Claim Of Cigarette Boxes In Trunk दौसा36 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बस-ट्रेलरची धडक झाली. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. यापैकी 6 जणांचा आगीत होरपळून, तर 2 जणांचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला आहे. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की,…

Read More

काँग्रेसने महावितरण कार्यालयाला घेराव घातला:वीजपुरवठा खंडित, अवाजवी बिले आणि स्मार्ट मीटर सक्तीविरोधात आंदोलन

तिवसा शहर आणि तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नागरिकांना येणारी अवाजवी वीजबिले, स्मार्ट मीटरची सक्ती आणि रखडलेल्या लिंक लाईनच्या कामाविरोधात तिवसा तालुका काँग्रेस कमिटी व नगरसेवकांनी आज, बुधवारी, १ जुलै रोजी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता आणि शहर अभियंता यांच्या कार्यालयाला घेराव घातला. यावेळी कार्यालयाच्या दालनात आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग…

Read More

जूनच्या पावसाने 9 तालुक्यांत सरासरी गाठली नाही:सर्वाधिक पावसाची हमी असलेला चिखलदरा तालुकाही शेवटून तिसरा

अमरावती जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने ९ तालुक्यांना फटका दिला आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा तालुक्यातही गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा फार कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेले हे चित्र पर्यटक आणि शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरले आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी चिखलदरा तालुक्यात जून महिन्यात केवळ १३४.९ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या पाच…

Read More

जिद्द, चिकाटीने यशाचे शिखर गाठता येते:ठाणेदार राहुल आठवले यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास कायम ठेवल्यास तसेच गुरु व आई-वडिलांच्या मार्गदर्शनाचा आदर केल्यास ते यशाचे शिखर सहज गाठू शकतात, असे प्रतिपादन ठाणेदार राहुल आठवले यांनी केले आहे. मोर्शी येथे नवनीत डायनामिक व आकाश इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात बारावी आणि एमएच-सीईटी परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या…

Read More

Gaurav Khanna Shocked By Akanksha Chamolas Public Divorce Reveal On TV

10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोलाच्या ‘लॉक अप सीझन 2’ या रिॲलिटी शोमध्ये घटस्फोटाच्या घोषणेवर गौरव खन्नाचा मित्र आणि अभिनेता अनुज सचदेवाने प्रतिक्रिया दिली आहे. अनुजने विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तो स्वतः या खुलाशाने आश्चर्यचकित झाला आहे. त्याच्या मते, गौरवला याची अजिबात कल्पना नव्हती की आकांक्षा शोमध्ये तिच्या लग्नाच्या तुटण्याबद्दल सार्वजनिकपणे…

Read More

सलमानला हायकोर्टाकडून काला हिरण चित्रपटावर दिलासा नाही:सुनावणी पुढे ढकलली; निर्माता म्हणाला- 8,000 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल

सलमान खानच्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने ‘काला हिरण: द बॅटल फॉर लेगेसी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्पुरती बंदी घालण्यास सध्या नकार दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. या निर्णयानंतर चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, न्यायालयासाठी कोणताही स्टार किंवा ग्लॅमर…

Read More

Mumbai School Bus Accident: Vihaan Srivastava Funeral

मुंबईत स्कूल बस अपघातात जीव गमावलेल्या विहान श्रीवास्तवचे बुधवारी अंत्यसंस्कार झाले. यावेळी त्याच्यासोबत क्रिकेट बॉल ठेवण्यात आला होता. विहानच्या कुटुंबीयांनी सांगितले, ‘त्याला क्रिकेट खूप आवडत होते आणि त्याचे स्वप्न व्यावसायिक क्रिकेटपटू बनण्याचे हो . नातेवाईक अनिलने सांगितले की, त्याची आई जुहीला अजूनही विश्वास बसत नाहीये की तिचा मुलगा या जगात नाही. ती घरात मुलाचे क्रिकेट…

Read More

शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी:आधार व अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा- जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’चा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अ‍ॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुरेखा फुफाटे यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना नव्याने…

Read More

30 दिवस तुरुंगात राहिल्यास PM-CM ची खुर्ची जाईल:संसदीय समिती तरतूद हटवण्याच्या बाजूने नाही; पावसाळी अधिवेशनात विधेयक पुन्हा येऊ शकते

जर एखादा पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री किंवा राज्यमंत्री गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक झाल्यानंतर सलग 30 दिवस न्यायालयीन कोठडीत राहिल्यास, त्यांना पद सोडावे लागू शकते. यासंबंधीची विधेयके सरकार पावसाळी अधिवेशनात पुन्हा सादर करू शकते. सूत्रांनुसार, 130व्या संविधान संशोधन विधेयकावर स्थापन झालेली संसदेची संयुक्त संसदीय समिती (JPC) यासंबंधीच्या तरतुदी रद्द करण्याच्या बाजूने नाही. समिती 17 जुलै रोजी…

Read More