Headlines

पालखी सोहळ्यामुळे पुणे ग्रामीणमध्ये वाहतूक बदल:जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी; 11 ते 15 जुलै दरम्यान पर्यायी मार्ग

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 11 ते 15 जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्याचे प्रस्थान 7 जुलै 2026 रोजी श्री क्षेत्र देहू येथून होणार आहे. 12 जुलै रोजी…

Read More

'मला एखादी ऑफर आली तर मी भविष्यात विचार करेन':अमोल कोल्हेंचे सूचक विधान, मुख्यमंत्र्यांचेही 'इन्फ्रा मॅन' म्हणत केले कौतुक

महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या आणि जोरदार टीका केली. मात्र, यानंतर आणखी एक धक्का ठाकरेंना बसला, तो म्हणजे सचिन अहिर यांनी देखील शिंदे सेनेत प्रवेश केला. यानंतर आता…

Read More

राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023-24 चे वितरण:डॉ. संजय ज्ञानदेव पाटील, यज्ञेश वसंत सावे व डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराचे ठरले मानकरी

स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सत्तरच्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना त्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान आहे असे मत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केले. वरळी डोम सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे कृषी विभागातर्फे…

Read More

जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, अरुणाचलमध्ये पूर:एमपी-बिहारमध्ये वीज कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू; जुलैमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज

जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे बुधवारी सकाळी 2 वेळा ढगफुटी झाली. भलेसा येथील कलालगीसर परिसरात ढगफुटीमुळे पूर आला. मोठ्या प्रमाणात ढिगारा डोंगरावरून वाहत रस्त्यावर आला. यामुळे रस्ते बंद झाले. तर, अरुणाचल प्रदेशात पूर आणि भूस्खलनाचा कहर आहे. आतापर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. अंजॉ जिल्ह्यातील सारती गावात भूस्खलनात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. इकडे, मध्य प्रदेशातील हरदा-खरगोनमध्ये वीज…

Read More

केआरए ज्वेलर्सने माउलींच्या पालखीसाठी घडवला चांदीचा रथ:आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला, वजन 2.8 टन

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यासाठी केआरए ज्वेलर्सने शुद्ध चांदीचा एक आधुनिक रथ तयार केला आहे. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधत बनवलेला हा रथ 8 जुलै रोजी पालखी प्रस्थान सोहळ्यात दाखल होईल. या रथाचे वजन कमी केल्यामुळे यंदाच्या सोहळ्यात बैलांना रथ ओढणे अधिक सोपे होणार आहे. केआरए ज्वेलर्सचे विपुल अष्टेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रथाची…

Read More

वसंतराव नाईक जयंतीनिमित्त 'कृषी दिन' साजरा:महायुती सरकारला विसर पडल्याची काँग्रेसची टीका

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महायुती सरकारवर ‘महाराष्ट्र कृषी दिना’चा विसर पडल्याची टीका केली आहे. दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर ‘कृषी दिन’ साजरा केला जातो. पुणे येथील काँग्रेस भवन येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी ही टीका केली. तिवारी यांनी सांगितले की, वसंतराव नाईक हे संयुक्त महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री…

Read More

RRB ग्रुप D निकालाच्या प्रतीक्षेत बनले मीम्स:रेल्वे भरती बोर्डाने निकाल जाहीर केला, 1 कोटी उमेदवारांनी दिली होती परीक्षा

रेल्वे भरती बोर्ड RRB द्वारे RRB ग्रुप डी परीक्षेचा निकाल परीक्षा झाल्यानंतर 5 महिन्यांनी आज जाहीर करण्यात आला आहे. निकालासोबत झोननिहाय ग्रुप डी कटऑफ देखील घोषित करण्यात आला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर जाऊन निकाल डाउनलोड करू शकतात. सीबीटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पीईटी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल. विभागनिहाय कट ऑफ…

Read More

China Humanoid Robot Leader: 2050 Projections Slow Down

बीजिंग11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गेल्या वर्षी ‘स्प्रिंग फेस्टिव्हल गाला’ मध्ये ह्युमनॉइड रोबोट्सच्या नृत्याने प्रेरित होऊन, हांगझोऊ येथील ई-कॉमर्स लाइव्ह स्ट्रीमर आय लिन यांनी 25 लाख रुपयांना पहिला अँड्रॉइड खरेदी केला आणि भाड्याचा व्यवसाय सुरू केला. 443 डॉलर/दिवस भाड्याने त्यांना प्रदर्शन, कार्यक्रमांसाठी घेतले जाऊ लागले. पण लिन म्हणतात, ‘ह्युमनॉइड्सची बाजारपेठ अजून गती पकडू शकलेली नाही, कारण…

Read More

राज्यात मान्सूनचे दमदार पुनरागमन:6 जिल्ह्यांना 'रेड अलर्ट', तर मुंबईला 'ऑरेंज अलर्ट'! पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती, मात्र जूनच्या अखेरीस पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण पट्ट्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, परिस्थितीचे गांभीर्य ओळखता राज्यातील सहा जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात…

Read More

डोळे आभाळाकडे:विदर्भात जूनमध्ये पावसाची मोठी ओढ, सरासरीच्या तुलनेत 39 % घट, गोंदिया-गडचिरोलीत सर्वाधिक चिंताजनक स्थिती

विदर्भात चालू मान्सून हंगामाच्या पहिल्याच महिन्यात पावसाने निराशा केली आहे. १ ते ३० जून २०२६ या कालावधीत संपूर्ण विभागात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस नोंदवला गेला. हवामान विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सरासरी १७५.४ मिमी पावसाची गरज असताना प्रत्यक्षात केवळ १०७.६ मिमी पाऊस पडला, ज्यामुळे एकूण ३९ टक्के घट झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती चिंताजनक…

Read More