2 वर्षांत 73 लाख शेतकऱ्यांनी सोडली पीक विमा योजना:क्लेम कमी, भ्रमनिरास जास्त, नुकसान शेतात होते, भरपाई क्षेत्राच्या सरासरी उत्पन्नावरून ठरते
Marathi News National 73 Lakh Farmers Left The Crop Insurance Scheme In 2 Years; Claims Are Low, Disappointment Is High, Loss Occurs In The Field, Compensation Is Determined Based On The Average Income Of The Area गुरुदत्त तिवारी | नवी दिल्ली45 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी पीक खराब झाल्यास आर्थिक सुरक्षा कवच म्हणून…