Headlines

अतीकच्या कबरीजवळ मुलाला दफन केले:तिन्ही भावांनी खांदा दिला; गर्दी अनियंत्रित झाल्यावर पोलिसांनी बंदुकीच्या दस्त्याने मारले; आई शाइस्ता आली नाही

अतीक अहमदचा 21 वर्षांचा मुलगा अबानला दफन करण्यात आले आहे. शनिवारी संध्याकाळी 7 वाजता त्याला वडील अतीकच्या कबरीशेजारी दफन करण्यात आले. तिन्ही भाऊ अली, उमर आणि अहजम यांनी अबानला खांदा दिला. जनाज्यात सहभागी होण्यासाठी 5-6 हजार लोक पोहोचले. सुरक्षेसाठी कब्रस्तानच्या आसपास 1,000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात होते. अबानचा मृतदेह घेऊन त्याचा भाऊ अहजम रडत…

Read More

राहुल म्हणाले- रील 21 व्या शतकातील व्यसन:हजारांमधून फक्त 12 तरुणांना कायमस्वरूपी नोकरी, प्रणाली तरुणांना चक्रव्यूहात अडकवतेय

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रयागराजमध्ये ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमाला संबोधित करत आहेत. ते म्हणाले की, भारताकडे सुमारे 40 कोटी तरुण आहेत. हीच देशाची सर्वात मोठी ताकद आहे. चीनची चर्चा होते, पण भारताच्या तरुणांसमोर त्याची ताकद काहीच नाही. त्यांनी आरोप केला की, व्यवस्था तरुणांना चक्रव्यूहात अडकवत आहे. कुटुंबांकडून लाखो-करोडो रुपये घेतले जातात आणि त्या बदल्यात…

Read More

"मद्य आणि पेयांमधील भेसळ खपवून घेणार नाही!":तुकाराम मुंढेंचा इशारा; वेटरने बीयर आणू का विचारताच दिल्ली सोडले, मुंढेंनी सांगितले अनेक किस्से

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मद्य आणि मद्यार्क नसलेल्या पेयांमधील भेसळीबाबत गंभीर इशारा दिला आहे. पुण्यात गावठी दारूत विषारी रसायन मिसळल्याने मृत्यू झाल्याच्या घटना वाढल्या असून, भेसळीच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, दूध, पनीर आणि खाद्यतेलांप्रमाणेच आता अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक पेयांचीही तपासणी केली जाईल, असे मुंढे यांनी शनिवारी स्पष्ट…

Read More

Mahatma Phule Vichar Sahitya Sammelan 2026 in Pune

राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवरील महात्मा फुले विचार साहित्य संमेलन पुण्यात दि. 27, 28, 29 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. हा तीन दिवसीय महोत्सव विचार, साहित्य आणि संस्कृतीचा संगम असेल. . या संमेलनात देशभरातील विचारक, भाष्यकार, अभ्यासक, संशोधक, लेखक, कवी, संपादक, पत्रकार, प्राध्यापक, कलाकार, कृतीवंत, तसेच ‘जेन झी’ आंदोलनातील विविध विद्यापीठांचे विद्यार्थी…

Read More

साखर उद्योग 'मल्टीप्रॉडक्ट बायोमास रिसोर्स' म्हणून विकसित व्हावा:जयंत पाटील यांचे 'डीएसटीए' अधिवेशनात आवाहन

साखर उद्योगाकडे केवळ साखर उत्पादन करणारा उद्योग म्हणून न पाहता, तो ‘मल्टीप्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ म्हणून विकसित करण्याची गरज आहे. इथेनॉल, बायोगॅस, बायो-सीएनजी यांसारख्या मूल्यवर्धित उत्पादनांद्वारे उद्योगाची आर्थिक व्यवहार्यता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर द्यावा लागेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी गृह व अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केले. ‘डीएसटीए’चे तंत्रज्ञान, संशोधन आणि…

Read More

मोहन भागवत यांच्या हस्ते खामगावात क्रीडा संकुलांचे उद्घाटन:वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी गरजेचे: सरसंघचालक

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी खामगावातील पारधी-आदिवासी आश्रमशाळेत अमनोरा येस फाऊंडेशनने उभारलेल्या तीन क्रीडा संकुलांचे उद्घाटन केले. देशाला खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनवण्यासाठी वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. भागवत म्हणाले की, आज देशभरात ज्यांना भटके-विमुक्त म्हटले जाते, तो समाज एकेकाळी ज्ञानी होता. आपले ज्ञान निरपेक्षपणे वाटण्यासाठी तो घराबाहेर पडला…

Read More

अमरनाथ यात्रा 20 दिवस आधी थांबवली:पाऊस, भूस्खलनामुळे रस्ते खराब झाल्याने निर्णय, आतापर्यंत 4.8 लाख भाविकांनी घेतले दर्शन

बाबा अमरनाथची यात्रा नियोजित वेळेच्या 20 दिवस आधी थांबवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे आणि भूस्खलनामुळे रस्ते खराब झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आता जे गट यात्रेवर आहेत, त्यांचीच यात्रा पूर्ण केली जाईल. नवीन गट पाठवले जाणार नाहीत. आतापर्यंत 4.8 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेचे दर्शन घेतले आहे. काश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग यांनी सांगितले की,…

Read More

Soha Ali Khan Interviews Supriya Sule on All About Her

अभिनेत्री आणि लेखिका सोहा अली खान ‘All About Her’च्या माध्यमातून अर्थपूर्ण संवादांचे व्यासपीठ सातत्याने उभारत आहे, जे प्रेक्षकांना आत्मपरीक्षण आणि कृती करण्याची प्रेरणा देते. या मालिकेच्या ताज्या भागात खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार . या संवादादरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझ्या बाबतीत बोलायचे झाले, तर मला स्त्री असल्यामुळे कोणत्याही प्रकारची विशेष सवलत किंवा…

Read More

अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करणारा २२ वर्षीय नराधमाला अटक:गेल्या 4 वर्षांपासून सुरू होता घृणास्पद प्रकार; व्हिडिओ काढून पीडितांना करायचा ब्लॅकमेल

नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालके आणि युवकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका नराधमाला पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. हा संशयित आरोपी गेल्या चार वर्षांपासून पैशांचे आमिष दाखवून आणि ब्लॅकमेल करून हे घृणास्पद कृत्य करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. 6 ऑगस्ट रोजी संशयिताने भोणे फाटा परिसरातील पपईच्या शेतात एका अल्पवयीन मुलाला आमिष दाखवून बोलावले होते, जिथे त्याच्यावर…

Read More

पुण्यातील 38,970 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती:पहिल्या टप्प्यात 345.25 कोटी रुपयांचा दिलासा

पुणे जिल्ह्यातील 38 हजार 970 पात्र शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 345.25 कोटी रुपयांची कर्जमुक्ती जाहीर करण्यात आली. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने संबंधित बँकांच्या कर्जखात्यात वर्ग करण्यात आली….

Read More