पंढरीत नदीकाठच्या घरांत पाणी; आज ओसरणार:वीर आणि उजनी धरणातून येणारा विसर्ग कमी झाल्याने पंढरपुरात चंद्रभागेच्या पाणी पातळीत होणार घट
. उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला निर्माण झालेली पूरस्थिती आता नियंत्रणात आलेली असून, रविवारी इशारा पातळी ओलांडलेल्या भीमेचा पूर ओसरू लागला आहे. मात्र शनिवारी रात्री नदीकाठच्या काही घरांमध्ये पाणी शिरले होते. उजनी आणि वीर धरणातील विसर्ग कमी झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून आले आहे. उजनी व वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी…