Headlines

पंढरपूर तालुक्यामधील 31,167 लाभार्थींच्या घरकुल यादीचे ग्रामसभेत झाले ’सोशल ऑडिट’:पक्क्या घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना; पडताळणीनंतरच यादी होणार अपलोड‎

पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना आशेचा किरण ठरणार आहे. योजनेच्या लाभासाठी वर्षभरापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात तालुक्यातील ९५ गावांमधून तब्बल ३१ हजार १६७ कुटुंबांची नोंद झाली आहे. गावोगावी विशेष ग् . यादीत नाव नोंदवले नसेलतर नव्याने नोंदवण्याची संधी ग्रामसभेत हरकत नोंदवण्याचे आवाहन ^घरकुल यादी बाबत ज्यांना आक्षेप आहेत, तसेच सर्वेक्षणावेळी ज्यांची नावे…

Read More

नारळी पौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी:अक्कलकोटमध्ये 50 हजार जणांनी घेतले दर्शन

येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात श्रावण मास, नारळी पौर्णिमा रक्षाबंधन सलग शनिवार, रविवार सुट्यामुळे वटवृक्ष मंदिरात भाविकांची गर्दी वाढत असून पहाटे पासून दिवसभर सुमारे एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासुनच मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजुन गेले. २८ ऑगस्ट रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती तलाव…

Read More

तीर्थक्षेत्र बचाव समितीचा पर्यायी आराखडा; सर्वांना सोबत घेऊनच कॉरिडॉर- मुख्यमंत्री:पंढरपूर कॉरिडॉर बाबत समितीसोबत मुंबईत बैठक, समितीच्या सूचनांचा विचार करु‎

पंढरपूर कॉरिडॉर बाबत तीर्थक्षेत्र बचाव समितीने मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा आणि पर्यायी आराखड्याचा निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल, पंढरपूरचा विकास ५० वर्षांचाविचार करुन सर्वांना सोबत घेऊन, समन्वयाने कॉरिडॉरची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ””पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती””च्या शिष्टमंडळाची…

Read More

आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी खेळ आणि व्यायाम अत्यंत आवश्यक- गोरे:पाथर्डीमध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎

सध्याच्या धावपळीच्या आणि वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या शरीरासोबतच मनाची मजबुतीही महत्त्वाची असून त्यासाठी खेळ आणि व्यायाम आवश्यक आहेत, असे प्रतिपादन बेस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा भाऊसाहेब गोरे यांनी केले. पाथर्डी येथील चॅम्पियन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास व आनंददायी शिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी तालुका तायक्वांदो अकादमीचे सचिव अंबादास साठे…

Read More

मराठी शाळा, ग्रंथालये मराठींची खरी वस्त्रे- पाटील:विखे-पाटील साहित्य,‎कलागौरव व प्रबोधन‎पुरस्कारांचे वितरण‎

भविष्यकाळ अंध:कारमय होण्यापूर्वीच मराठी शाळांच्या सुधारणेचा आग्रह धरला पाहिजे. मराठी शाळा आणि पुस्तके पुरविणारी ग्रंथालये ही मायमराठीची खरी वस्त्रे आहेत. महाराष्ट्र समृद्ध करायचा असेल तर मराठीसाठी धाडसाने काहीतरी करावे लागेल, असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त प्रवरा…

Read More

बिहारच्या 20 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा:50000 हून अधिक घरे पाण्यात; उत्तराखंडमध्ये भूस्खलन; हिमाचलमध्ये 70 रस्ते बंद

बिहारच्या खगडिया आणि चंपारणसह 20 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 1 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहू शकतो. दुसरीकडे, नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधील 8 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गंगा आणि गंडक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. कोसी आणि बागमती नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. येथे 50 हजारांहून…

Read More

नेवाशात अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण; कार अडवून तोडफोड:हातगाड्या हटवण्यावरून जमाव आक्रमक; भाजप नेत्यावर हल्ल्याचा प्रयत्न

खोलेश्वर चौक ते नगरपंचायत मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फळांच्या हातगाड्यांवर नेवासा नगरपंचायतीने गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. नगरपंचायतीचे अधिकारी सागर झावरे यांनी ध्वनिक्षेपकावरून हातगाड्या हटवण्याचे आवाहन केले. मात्र, विक्रेत्यांन . पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून जमावाला पांगवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शेटे यांच्या वाहनाचा पाठलाग करून पावन गणपती मंदिराजवळ पुन्हा…

Read More

शाळेतील 834 विद्यार्थ्यांनी साकारल्या हजारो कल्पक राख्या:जवानांच्या मनगटासाठी देशभक्तीचा धागा, टपाल विभाग समर्थ शाळेचा अनोखा उपक्रम‎

भारतीय सैनिकांच्या मनगटावर रक्षाबंधनाच्या दिवशी प्रेम, कृतज्ञता आणि देशभक्तीचा धागा बांधण्यासाठी सावेडी येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेतील ८३४ विद्यार्थ्यांनी अनोखा संकल्प साकारला. भारतीय टपाल विभागाच्या उत्तर उपविभाग, सहाय्यक अधीक्षक कार्यालय, . प्राचार्या वसुधा जोशी यांच्या पर्यावरणपूरक ‘समर्थ राखी’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी कागद, पुठ्ठा, लाकूड, लोकर, दोरा यांसह विविध पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला. आरसे, मणी, टिकल्या,…

Read More

शनिदेवाच्या चरणी राखी; अनुराधा पौडवालांचा माहेरचा भावबंध:शनिदेवाला 5 ग्रॅम सोन्याची साखळी अर्पण; स्व. बाबुराव बानकर यांच्या आठवणींना दिला उजाळा‎

शिंगणापूर हे माझे माहेर आहे. शनिदेवाने आणि स्व. बाबुराव बानकर यांनी मला लेक मानले. त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनानिमित्त येथे येऊन राखी बांधते. मला माहेरची साडीही भेट दिली जाते, अशी भावना प्रसिद्ध पार्श्वगायिकाअनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केली. . रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पौडवाल यांनी श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शनिदेवाला राखी आणि पाच ग्रॅम सोन्याची साखळी…

Read More

28 ऑगस्टच्या चालू घडामोडी:भारताने नेपाळला औषधी, मदत सामग्री पाठवली; राजनाथ सिंहांकडून एमपीत ₹450 कोटींचे प्रकल्प सुरू

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. भारताने नेपाळला मदत सामग्रीची दुसरी खेप पाठवली नियुक्ती (APPOINTMENT) 2. नागेश सिंह नाउरू प्रजासत्ताकमध्ये भारताचे नवे राजदूत निधन (मृत्यू) 3. पुलित्झर पारितोषिक विजेते छायाचित्रकार साल वेडर यांचे निधन ४. पोलका डॉट क्वीन यायोई कुसामा यांचे निधन करार (AGREEMENT) 5. भारत…

Read More