Headlines

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी कृतिशील पाऊल‎:कन्नड येथील कार्यक्रमात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती‎

प्रतिनिधी | कन्नड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. ही केवळ घोषणा नाही, त्या दिशेने कृती सुरू आहे. अंमलबजावणीही होत आहे, असे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मंगळवारी रोजी कन्नड येथे गोदा ते नर्मदा जलयात्रेला संबोधित करताना ते बोलत होते….

Read More

बाडगीचापाड्यात आठवड्यात तिसरा बछडा जेरबंद‎:एकाच मादीची तिन्ही बछडे असण्याचा अंदाज; शेतकऱ्यांसह नागरिकांत भीतीचे वातावरण

प्रतिनिधी | दिंडोरी तालुक्यातील ननाशी जवळील बाडगीचापाडा परिसरात बिबट्यांचा वावर दहशतीचा विषय बनला आहे. सलग घडणाऱ्या घटनांमुळे हे क्षेत्र बिबट्यांचे हॉटस्पॉट ठरत आहे. मंगळवारी पहाटे ८ ते १० महिने वयाचा नर बिबट वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला. आठवडाभरात या एकाच ठिकाणाहून पकडलेला हा तिसरा बिबट्या आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने बाडगीचापाडा येथे…

Read More

गोशाळेच्या आगीत चारा व गुरांचे साहित्य जळून खाक:गुरे बाहेर चरत असल्याने जीवितहानी टळली

प्रतिनिधी | सोयगाव आमखेडा येथील क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था संचालित अंजनाई गोशाळेत मंगळवारी (दी.२८) दुपारी अचानक लागलेल्या आगीत सुमारे ३० क्विंटल चारा व गुरांचे साहित्य जळून खाक झाले. या घटनेत सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने आग लागली तेव्हा गुरे बाहेर चरत असल्याने जीवितहानी टळली. दुपारी तीनच्या सुमारास…

Read More

Modi Eats Jhalmuri in Bengal, Rides Mamatas Scooty; Rahul Cycles in Kerala

Marathi News National Modi Eats Jhalmuri In Bengal, Rides Mamatas Scooty; Rahul Cycles In Kerala | Election 2026 गुवाहाटी/तिरुवनंतपुरम/पुडुचेरी21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बंगालमध्ये बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच पाच राज्यांमधील निवडणुका संपल्या आहेत. आता सर्व राज्यांमध्ये 4 मे रोजी निकाल लागतील. 51 दिवस चाललेल्या निवडणूक प्रचारात अनेक क्षण पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये झालमुडी खाल्ली,…

Read More

सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे कल, शेणखताला सोन्याचा भाव:खरीपपूर्व तयारीला वेग

खरीप हंगामाच्या तोंडावर ग्रामीण भागात सध्या एक वेगळीच लगबग पाहायला मिळतेय. शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेणखत शेतात टाकताना दिसत आहेत. सेंद्रिय शेतीकडे वाढता कल आणि जमिनीची सुपीकता वाढवण्याची गरज यामुळे शेणखताची मागणी झपाट्याने वाढली असून, एका ट्रॉलीचा दर तब्बल ५ हजारांवर पोहोचला आहे. पशुधन घटल्यामुळे उपलब्धता कमी झाली असली तरीही शेतकरी दीर्घकालीन फायद्यासाठी शेणखतावरच भर देत…

Read More

Rishi Kapoor Interesting Facts; Amitabh Bachchan – Dimple Kapadia Affair

काही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक ३० एप्रिल २०२० आजपासून ६ वर्षांपूर्वी सकाळी बातमी आली की ऋषी कपूर आता नाहीत. काही दिवसांपूर्वीपर्यंत ते गंभीर अवस्थेत असूनही हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना हसवत होते, तर कधी गाणी ऐकवत होते. दैनिक भास्करशी बोलताना ऋषी कपूर यांची एकुलती एक मुलगी रिद्धिमा म्हणते, ‘सर्व काही अचानक घडले, तो खूप भयानक दिवस होता. अचानक एक…

Read More

सहा वारस असताना केवळ दोघांच्या नावे केले बक्षीसपत्र:सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण‎

प्रतिनिधी | सिल्लोड तीन मुलगे, तीन मुली असे ६ वारस असताना एक मुलगा, एक मुलगी यांच्या नावे ७० गुंठे जमिनीचे बेकायदा बक्षीसपत्र करून फेरफार घेतल्याचा आरोप आहे. हे बक्षीसपत्र व फेरफार रद्द करावा, दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवार (२८ एप्रिल) दुपारी ११ वाजेपासून सिल्लोड तहसील कार्यालयासमोर शिंदेफळ येथील कुटुंब आमरण उपोषणाला बसले आहे. उपोषणाला…

Read More

संतांच्या विचारांनी जीवनातील दुःख दूर होऊन स्थैर्य मिळते- राधेश्याम महाराज:आन्वा येथे वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त वैष्णवांचा मेळा‎

प्रतिनिधी | आनवा कलियुगात मनुष्याला शांती आणि समाधान मिळवायचे असेल, तर संतांचा आश्रय घेणे अत्यावश्यक आहे. संतांच्या विचारांनी जीवनातील दुःख, ताणतणाव आणि अहंकार दूर होऊन मनाला स्थैर्य लाभते, असे राधेश्याम महाराज चातुर्मास्ये यांनी सांगितले. भोकरदन तालुक्यातील ‘प्रती पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आन्वा येथे वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भक्तिमय वातावरणात कीर्तनसेवा संपन्न झाली….

Read More

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर चालत्या गाडीला आग, 5 जण जिवंत जळाले:गाडीतून फक्त कोळशासारखी हाडे सापडली, सर्वजण मध्य प्रदेशचे रहिवासी

अलवरमधील मौजपूर येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर धावत्या कारला आग लागली. या अपघातात 5 लोक जिवंत जळाले. कार चालकाने आग लागताच बाहेर उडी मारली. त्याची प्रकृती गंभीर आहे. माहितीनुसार, कारमधील प्रवासी मध्य प्रदेशातील श्योपूरचे रहिवासी होते. ते वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन श्योपूरला परत येत होते. पोलिसांना शंका आहे की आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. हा अपघात बुधवारी…

Read More

देवी दाक्षायणीच्या चरणी २५ लाखांची देणगी; सोन्या-चांदीचे दागिनेही दान:यात्रोत्सवादरम्यान देवीचे दर्शन घेत भाविकांनी मनोभावे वाहिली मोठी देणगी‎

प्रतिनिधी | लासूर स्टेशन मराठवाड्याचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर तालुक्यातील लासूरगावातील कुलस्वामिनी देवी दाक्षायणी मातेच्या यात्रोत्सवाची नुकतीच सांगता झाली. यात्रेला आलेल्या भाविकांनी मंदिराच्या दोन्ही दानपेटीत टाकलेली देणगी तसेच सोन्या-चांदीच्या वाहिक वस्तूंची मंदिराच्या सभागृहात मंगळवारी सकाळी दहा वाजता तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या उपस्थितीत तब्बल १६ तास मंदिर प्रशासनाकडून इनकॅमेरा मोजदाद करण्यात…

Read More