Headlines

बागेश्वर बाबाविरोधात काँग्रेसचे 'जोडेमारो' आंदोलन:छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानावरून निषेध

छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेसने बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात तीव्र ‘जोडेमारो’ आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात जोरदार निदर्शने केली आणि धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते….

Read More

भाजप कार्यकर्त्यांना मिळणार संघटनात्मक ताकद:प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागाची जिल्हा प्रशिक्षण वर्ग नियोजन कार्यशाळा पार पडली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी कार्यकर्त्यांना संघटनात्मक ताकद दिली जाईल आणि पक्षाची बांधणी मजबूत केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. भाजपच्या विभागीय कार्यालयात झालेल्या या बैठकीला ओबीसी कल्याण मंत्री…

Read More

Punjab CM Mann Meets President; MP Bhajji Security| arvind kejriwal raghav chadha

Marathi News National Punjab CM Mann Meets President; MP Bhajji Security| Arvind Kejriwal Raghav Chadha जालंधर5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आम आदमी पार्टी (AAP) च्या 7 खासदारांनी पक्ष सोडल्यावरून सुरू असलेला गदारोळ थांबलेला नाही. पंजाबमधील AAP सरकारने माजी क्रिकेटपटू आणि पक्ष सोडणारे राज्यसभा खासदार हरभजन सिंग भज्जी यांची Y श्रेणीची सुरक्षा काढून घेतली आहे. त्यांच्या जालंधर…

Read More

खामगाव हादरले!:लग्नात डीजेवर नाचताना चुकून धक्का लागल्याच्या वादातून 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागात एका लग्न समारंभादरम्यान क्षुल्लक वादातून 23 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शोएब खान अमीन खान असे मृत युवकाचे नाव असून, तो बर्डे प्लॉट परिसरातील रहिवासी होता. स्थानिक स्मशानभूमीजवळ आयोजित एका लग्नात डीजेच्या तालावर युवक नाचत असताना, शोएबचा धक्का दुसऱ्या एका युवकाला लागला. या अत्यंत…

Read More

अर्चना पूरन सिंह यांच्या मुलाची ₹87 हजार रुपयांची फसवणूक:आयुष्मानकडून फ्री ट्रायलच्या नावाखाली कंपनीने घेतले पैसे

अर्चना पूरन सिंह आणि परमीत सेठी यांचा धाकटा मुलगा आयुष्मान सेठी नुकताच कथित क्रेडिट कार्ड घोटाळ्याचा बळी ठरला. त्याच्याकडून ₹87,000 ची फसवणूक झाली. या घटनेबद्दल आयुष्मानने मोठा भाऊ आर्यमानच्या यूट्यूब व्लॉगमध्ये सांगितले. व्लॉगच्या एका भागात घाबरलेला आयुष्मान म्हणताना दिसला, ‘माझ्या क्रेडिट कार्डमधून ₹87,000 कापले गेले.’ जवळ बसलेल्या अर्चनाने लगेच म्हटले, ‘कार्ड रद्द कर. क्रेडिट कार्ड…

Read More

राघव चड्डांपासून शिंदेंपर्यंत सगळेच ईडीला घाबरून पळाले:भाजपचे बुवा-बाबा इतिहासाची मोडतोड करतायत, मराठीच्या मुद्द्यावर तडजोड नको- संजय राऊत

आपचे काही ऑपरेशन लोटस झालेले नाही. सर्वच पक्षात असे पळून जाणारे लोकं असतात.आमच्याकडून 40 जण पळून गेले शिंदेंच्या नेतृत्वाखाली ते पळपुटेच आहेत ना? शिवाजी महाराज यांच्या राज्यात राहता आणि दिल्लीपुढे गुडघे टेकतात अशा लोकांना काय म्हणणार, सर्वच पक्षात असे पळपुटे लोकं असतात, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, राघव…

Read More

महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची वेळ बदलली:उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी आता सकाळी ७ ते ११ पर्यंत दुरुस्ती

महावितरणने मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांची वेळ बदलली आहे. उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी, ही पूर्वनियोजित कामे आता संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होईल. सध्या महावितरणकडून पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आणि वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी राज्यभरात देखभाल व दुरुस्तीची…

Read More

महागाईचा चटका; 6 हजारांचा मुरघास 8 हजारांवर:जनावरे विकायची की सांभाळायची, हवालदिल पशुपालकांचा उद्विग्न सवाल‎

उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे जुन्नर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत असून याचा थेट फटका पशुपालकांना बसताना दिसत आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने हिरव्या चाऱ्याचे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी जनावरांच्या पोटापाण्याचा प्रश्न न . पाणी नसल्यामुळे चारा पिकवणे अशक्य झाले आहे. आधी स्वतःच्या शेतातून काहीतरी व्यवस्था होत होती पण आता बाजारावरच अवलंबून राहावे लागते….

Read More

राजापूरमध्ये 75 व्यक्तींची कॅन्सर तपासणी‎:डॉ.जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून कॅन्सर तपासणी

संगमनेर तालुक्यातील महिला व नागरिकांच्या आरोग्य सक्षमीकरता डॉ.जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध गावांमध्ये कॅन्सर तपासणी होत आहे. राजापूर मधील ५१ महिला व २४ पुरुषांनी मोफत कॅन्सर तपासणी केली आहे. एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट व एकवीरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर येथे महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर झाले. यावेळी कारखाना संचालिका सौ. लतिकाताई गायकर,उपसरपंच…

Read More

नाशिक TCS धर्मांतर प्रकरण:फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात; दानिशच्या मोबाईलमधून संशयास्पद फोटो SIT च्या हाती

नाशिक येथील TCS मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास आता अधिक सखोल झाला असून, यातील मुख्य संशयित आणि सध्या फरार असलेली निदा खान ही अटकेत असलेल्या इतर आरोपींच्या सतत संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष तपास पथकाने केलेल्या तांत्रिक विश्लेषणामध्ये ही बाब निष्पन्न झाली असून, यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणि गुंतागुंत अधिकच वाढली आहे….

Read More