Headlines

सचिन तेंडुलकर दंतेवाड्यात आदिवासी मुलांना भेटले:म्हटले- बस्तरमध्ये हिरे खूप आहेत, योग्य पॉलिशची गरज; 50 आसनी बसमध्ये 100 विद्यार्थी आणले गेले

सचिन तेंडुलकर आज बुधवारी छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. ते खाजगी विमानातून आपल्या कुटुंबासोबत जगदलपूर विमानतळावर उतरले. येथून ते थेट दंतेवाडा येथील छिंदनार येथे पोहोचले, जिथे सिहाडी बियांच्या माळेने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी आदिवासी मुलांची भेट घेतली, त्यांच्यासोबत दोरीवरची शर्यत (रस्साकशी) खेळले. सचिन तेंडुलकर म्हणाले की, बस्तरमध्ये 50 शालेय मैदानांचा विकास केला जाईल, जिथे मुलांना…

Read More

जीवनामधील संकटांचा सामना करण्याचा संदेश रामायणाने दिला:डॉ. विश्वास यांचे प्रतिपादन, श्रीराम कथा सोहळ्याला भाविकांचा प्रतिसाद‎

आजची तरुण पिढीच नव्हे तर एकूणच समाजमन एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) या मायावी समस्येशी संघर्ष करत आहे. या तंत्रज्ञानाने अनेकांचे काम हिरावून घेतले गेले आहे. चुकीच्या व्हिडिओद्वारे समाजमन कलुषित केले जात आहे पण या धोक्यातून वाचण्याचा उपाय राम कथेत आहे. तरुण पिढीने किंबहुना सर्वांनीच रामचरित मानस वाचले तर रामायण काळातील मायावी शक्तींना प्रभू श्रीरामांनी कसे नेस्तनाबूत…

Read More

सत्यजीत रे यांची 34वी पुण्यतिथी:सरकारकडून कर्ज घेऊन पहिला चित्रपट बनवला; नेहरूंचा माहितीपट बनवण्यास नकार, मृत्यूशय्येवर ऑस्कर स्पीच

एका चित्रपट निर्मात्याने एक चित्रपट बनवण्याचा विचार केला, कारण त्यात ॲक्शन नव्हती, रोमान्स नव्हता, गाणी नव्हती, त्यामुळे कोणताही निर्माता पैसे गुंतवण्यासाठी तयार झाला नाही. तेव्हा त्यांनी चित्रपटासाठी आपली बचत, एलआयसी पॉलिसी आणि अगदी पत्नीचे दागिनेही गहाण ठेवले आणि कसेबसे शूटिंग सुरू केले. पण मध्येच पैसे संपल्यामुळे शूटिंग थांबले, तेव्हा सरकारने कर्ज समजून चित्रपट बनवण्यासाठी पैसे…

Read More

दोन कोटींची योजना, तरी मिळेना पाणी:संतप्त भातोडी पारगाव ग्रामस्थ टाकीवर, शोले स्टाईल आंदोलनानंतर प्रशासन म्हणतंय आठ दिवसांत काम करू पूर्ण‎

अहिल्यानगर तालुक्यातील भातोडी-पारगाव येथे केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजना अपयशी ठरल्याचे वास्तव समोर आले. तापमानाचा पारा चाळीस अंशावर असताना, गावातील नळ कोरडे असून, पाण्याच्या टाक्या रिकाम्या आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थां . “हर घर जल’ या योजनेचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवणे हा असला, तरी भातोडी पारगावमध्ये महिलांना आजही पाण्यासाठी भटकंती करावी…

Read More

मतदानासाठी कारागीर प. बंगालला:यंदा "कर्तव्य' नक्षीदार दागिन्यांविना!, अनेक व्यावसायिकांना ऑर्डर्स रद्द करावे लागणार‎

राज्यात सध्या लग्नसराईचा धूमधडाका सुरू आहे, मात्र वधू-वरांच्या अंगावर चढणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांची चकाकी यंदा फिकी पडण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दागिन्यांवर कलाकुसरीचे नक्षीकाम करणारे पश्चिम बंगालचे महाराष्ट्रातील तब्बल १६ लाख कारागीर मतदानासाठी आपल्या गावी परतले आहेत. याचा मोठा फटका अहिल्यानगरमधील सराफ बाजारालाही बसला असून, नक्षीकाम केलेल्या दागिन्यांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. कोट्यवधींच्या आगाऊ ऑर्डर्स रद्द…

Read More

Sabarimala, tradition is necessary, it is difficult to determine

Marathi News National Sabarimala, Tradition Is Necessary, It Is Difficult To Determine Supreme Court, It Is The Decision Of The Devotees How And When The Puja Should Be Held नवी दिल्ली2 तासांपूर्वी कॉपी लिंक सुप्रीम कोर्टाने बुधवारी म्हटले की, धार्मिक संप्रदायाची कोणतीही परंपरा ‘आवश्यक’ किंवा ‘अनावश्यक’ घोषित करण्याचे निकष ठरवणे न्यायिक मंचांसाठी खूप कठीण आहे….

Read More

पिंपळगाव हरेश्वर येथे खेळ जत्रेसह गोष्टींचे वाचन:‘पोषण पंधरवडा’ उपक्रमांतर्गत मेळावा उत्साहात, प्रात्यक्षिकातून वाढवला उत्साह‎

एकात्मिक बाल विकास प्रकल्प, पाचोरा अंतर्गत आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे व प्रकल्प अधिकारी संपदा संत यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर येथे ‘पोषण पंधरवडा’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. . या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. या प्रसंगी सरपंच सुनंदा क्षीरसागर, श्री समर्थ गोविंद मंदिर संस्थानचे शिवानंद महाराज, शशिकांत महाराज,…

Read More

विधानसभा पोटनिवडणूक:बारामतीत सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार रिंगणात तर राहुरीत अक्षय कर्डिलेंसह 7 उमेदवार रिंगणात

विधानसभा पोटनिवडणूक:बारामतीत सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार रिंगणात तर राहुरीत अक्षय कर्डिलेंसह 7 उमेदवार रिंगणात Source link

Read More

वाळू वाहतुकीवरून चालकाला मारहाण:हप्त्यासाठी दिली धमकी, पैठण शहराजवळील घटना, जार जणांविरूद्ध ठाण्यात गुन्हा दाखल‎

वाळू वाहतुकीच्या मुद्द्यावरून चालकाला अडवून मारहाण करत हप्ता उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायवा चालक विजय आसाराम गायकवाड (रा. नारायणगाव, ता. पैठण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी (दि. २२) दुपारी ते शेवगाव ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरून जात असताना पैठण येथील महावीर चौक (गोलनाका) येथे संशयित…

Read More

बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील 152 जागांवर मतदान:पहिल्यांदाच प्रत्येक बूथचे रेकॉर्डिंग होईल; तमिळनाडूच्या 234 जागांवरही मतदान

पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये आज मतदान होत आहे. बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ जागांवर मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये सर्व २३४ जागांवर निवडणुका होतील. मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होईल. बंगालमध्ये टीएमसी आणि भाजप यांच्यात मुख्य लढत आहे. येथील सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग (थेट निरीक्षण) केले जाईल. राज्यातील उर्वरित १४२ जागांवर दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल…

Read More