Headlines

कोणाची तरी 'वाट' लावण्यासाठीच खरात प्रकरण बाहेर काढले:शेतकऱ्याला नाही, पण खरातला पाणी मिळतंय – राज ठाकरे

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच आपली परखड प्रतिक्रिया दिली आहे. “हे प्रकरण म्हणजे कोणाची तरी वाट लावण्यासाठी जाणीवपूर्वक बाहेर काढलेली खेळी आहे,” असे सांगतानाच त्यांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर आणि ‘विकल्या गेलेल्या’ यंत्रणेवरही जोरदार प्रहार केला. एका व्यंगचित्राच्या कार्यक्रमात बोलताना…

Read More

लग्नाची पहिली पत्रिका गणपतीला, दुसरी सिलिंडरसाठी:वर रांगेत उभा राहिला, म्हणाला-कमीत कमी 10 टाक्या तरी मिळाल्या पाहिजेत

इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम आता एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या लग्नांवर दिसून येत आहे. ज्यांच्या घरी लग्न आहेत, ते लग्नाची पहिली पत्रिका गणपतीला अर्पण करण्यासाठी पोहोचत आहेत आणि दुसरी पत्रिका डीएसओ कार्यालयात देत आहेत. खरं तर, लग्नाच्या आयोजनासाठी सिलिंडर मिळवण्यासाठी हे सर्व करावे लागत आहे. लोक उदयपूरच्या कलेक्टरेटमधील रसद विभाग (DSO) येथे पोहोचत आहेत आणि गॅस…

Read More

प्रशासकीय फेरबदल:राज्यात 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूर जिल्हा परिषदेसह पर्यटन संचालनालयात खांदेपालट

राज्य शासनाने आज (१५ एप्रिल) प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करत पाच सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबईचे पर्यटन संचालक आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदांचा समावेश आहे. राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र अद्यापही सुरुच आहे. गेल्याच आठवड्यात काही अधिकाऱ्यांची ट्रान्सफर करण्यात आली होती, तत्पूर्वी 25…

Read More

मूव्ही रिव्ह्यू- टोस्टर:कंजूषीची मजेदार कल्पना, पण कमकुवत कथा आणि विस्कळीत पटकथा चित्रपटाला कंटाळवाणा बनवते

रेटिंग: 2/5 कलाकारः राजकुमार राव, सान्या मल्होत्रा दिग्दर्शकः विवेक दास चौधरी टोस्टरची संकल्पना ऐकायला रंजक आहे आणि चित्रपटाची सुरुवातही आशादायक वाटते. पहिल्या काही मिनिटांत एक वेगळा सूर दिसतो, ज्यात हलक्या विनोदासोबत एक विचित्र सस्पेन्सही आहे. पण हा इंटरेस्ट जास्त काळ टिकत नाही. चित्रपट जसजसा पुढे सरकतो, तसतशी त्याची पकड सुटत जाते आणि सुरुवातीला जो ताजेपणा…

Read More

धनगरवाडी शिवारात शेतकऱ्याची आत्महत्या:न झालेल्या विहिरीचे पैसे भरण्याचा पोलिसांनी तगादा लावल्याचा नातेवाईकांचा आरोप

सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे एका शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्ायची घटना बुधवारी ता. १५ घडली आहे. शेतात विहीर नसतांनाही त्यासाठी उचलण्यात आलेले पैसे भरण्याचा तगादा पोलिसांकडून लावल्या जात असल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी दोषी पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. धनगरवाड येथील गोरख बबन पातळे (२५) यांना धनगरवाडी…

Read More

बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू:आईच्या कुशीतून ओढून नेले; भंडाऱ्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होत असताना, १५ एप्रिल रोजी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. विर्शी शेतशिवारात ही घटना घडली. आशिका काशिनाथ मिरी (वय ५) असे मृत बालिकेचे नाव आहे. ती छत्तीसगडमधील बलोदा (बाजार) जिल्ह्यातील सुहेला गावची रहिवासी होती आणि तिचे कुटुंब विर्शी येथे विटाभट्टीवर कामासाठी आले होते. बुधवारी…

Read More

Bikaner Deer Farewell VIDEO; Farmer Family Emotional

Marathi News National Bikaner Deer Farewell VIDEO; Farmer Family Emotional | Hanuram Meghwal Animal Lover बिकानेर4 तासांपूर्वी कॉपी लिंक बिकानेरमधील एका शेतकरी कुटुंबाने एका हरणाला मुलाप्रमाणे वाढवले. दीड वर्ष त्याची काळजी घेतली. त्याला बाटलीने दूध पाजले. मुले त्याच्यासोबत खेळत असत. हरणाच्या पिल्लाच्या आईला कुत्र्यांनी मारले होते. सोमवारी श्रीसनातन धर्मा गोसेवा मरुधर थार संस्थेची टीम हरणाच्या…

Read More

धनंजय मुंडे हे दुसरे अशोक खरात:करुणा मुंडेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या – त्यांनीही खरात सारखेच महिलांवर अत्याचार केले

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजवली असतानाच, करुणा मुंडे यांनी या वादात उडी घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत घणाघाती टीका केली आहे. “महिलांवर जितके अत्याचार खरातने केले, तसेच अर्धे अत्याचार धनंजय मुंडे यांनी केले असून ते दुसरे ‘खरात’च आहेत,” असा खळबळजनक आरोप करत…

Read More

रामायणाच्या पहिल्या भागात राम-रावण यांचा संघर्ष होणार नाही:रावणाची भूमिका साकारणारे यश म्हणाला- पहिल्या भागात रणबीरसोबत माझा कोणताही सीन नाही

नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता यशने खुलासा केला आहे की, चित्रपटाच्या पहिल्या भागात त्याचा आणि राम बनलेल्या रणबीर कपूरचा कोणताही सीन एकत्र नसेल. यशने सांगितले की, पहिल्या भागात दोन्ही पात्रांना त्यांच्या-त्यांच्या राज्यांमध्ये दाखवले जाईल, त्यामुळे पडद्यावर कोणताही फेस-ऑफ (आमना-सामना) होणार नाही. रावणाचे स्वतःचे साम्राज्य असेल, रामाचे स्वतःचे अलीकडेच यश आणि चित्रपटाचे…

Read More

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क:प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण, जनजागृतीवर भर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

जपानी मेंदूज्वरासारख्या संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जात आहे. जपानी मेंदूज्वर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन सतर्क असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने…

Read More