Headlines

3003 Vacancies; BRO 899, MP PCB 28

3 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीत SSC मध्ये 3003 पदांसाठी भरतीची माहिती. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये 899 रिक्त जागांची. तसेच मप्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 14 जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. SSC मध्ये 3003 पदांसाठी भरती, 10वी, 12वी पास अर्ज करा कर्मचारी निवड आयोगामार्फत फेज 14 भरती परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया…

Read More

प्रणिती शिंदेंच्या विचारांचा ऱ्हास झालाय:खरात प्रकरणी त्यांनी चिंता करण्याची गरज नाही, हिशोब पूर्ण होणारच, मंत्री गोरेंचे प्रत्युत्तर

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी अशोक खरात यांचे एन्काउंटर होऊ शकते असे म्हटले आहे. यावर बोलताना जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे की, मला अलिकडच्या काळात प्रणिती शिंदे यांचे वक्तव्याचे कौतुक वाटते आहे, त्या असे का वागत आहेत? का असे बोलत आहे? काँग्रेसच्या विचारांचा जो ऱ्हास झाला आहे तसाच खासदार प्रणिती शिंदे यांच्या विचाराचा ऱ्हास झाला…

Read More

गीतकार हसरत जयपुरी यांची 104वी जयंती:भाचे डब्बू मलिक म्हणाले- शेवटच्या श्वासापर्यंत मामांच्या हातात पेन आणि पुस्तक होते

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गीतकार हसरत जयपुरी यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त, त्यांचे भाचे डब्बू मलिक यांनी त्यांच्याशी संबंधित अनेक खास आठवणी शेअर केल्या. त्यांनी सांगितले की हसरत जयपुरी केवळ एक उत्कृष्ट शायरच नव्हते, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत साधेपणा आणि आपुलकी जपणारे व्यक्ती देखील होते. चौपाटीवर खेळणी विकण्यापासून आणि बस कंडक्टरच्या नोकरीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास…

Read More

डॉ. पंजाबराव देशमुख हे हरितक्रांतीचे जनक:डॉ. किशोर साबळे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘समता पर्व’निमित्त व्याख्यान‎

अमरावती3 तासांपूर्वी कॉपी लिंक देश स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्या देशात अन्नधान्याचे उत्पादन ५० .८३ टक्के होते व दरदिवशी ३९५ ग्रॅम अन्नधान्य एका माणसाकरीता उपलब्ध होते. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी क्रांती घडवून आणली त्यामुळे आज देश अन्नधान्याच्या बाबतीत केवळ सक्षम झाल Source link

Read More

सरकारने घेतले 'फरार गँग'चे पालकत्व:आरोपी फरार झाले की, त्यांना सरकारी सेफ पॅसेज मिळाला, ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने राज्यातील विविध प्रकरणातील फरार गँगचे पालकत्व घेतल्याची तिखट टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री गुन्हेगारांना कडक शासन करण्याची आपली रेकॉर्डेट कॅसेट वाजवतात, पण प्रत्यक्षात अनेक प्रकरणातील आरोपी अद्याप सापडले नाहीत. हे आरोपी स्वतःहून गायब झाले की, त्यांना सरकारी सेफ पॅसेज देऊन गायब केले गेले?…

Read More

Varanasi Doctor Linked to Terror Funding; ATS Seizes Mobile, Laptops

वाराणसी2 तासांपूर्वी कॉपी लिंक वाराणसीमध्ये दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या डॉक्टरांच्या घरावर यूपी-मुंबई एटीएस आणि इंटेलिजन्स ब्युरोने छापा टाकला. पथक मंगळवारी दुपारी डॉक्टरांच्या घरी पोहोचले. त्यांनी त्याचा मोबाईल, लॅपटॉप आणि प्रिंटर ताब्यात घेतले. यानंतर डॉक्टरांच्या कुटुंबीय आणि मुलाची चौकशी केली. पथक सुमारे 7 तास डॉक्टरांच्या घरात होते. जाताना पथकाने मोबाईल, लॅपटॉप आणि प्रिंटरही सोबत नेले. त्याचबरोबर, डॉक्टरांच्या…

Read More

अचलपूर व्हिडिओ प्रकरण:त्या नराधमाला जन्मठेपच झाली पाहिजे, कारवाई अशी करा की पुन्हा कोणी धाडस करणार नाही- रवी राणा

अचलपूर आणि परतवाडा परिसरात मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत आमदार रवी राणा यांनी संताप व्यक्त केला असून आरोपीला कठोर जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तर लव्ह जिहाद करणाऱ्या आमच्या हिंदू मुलींना फसवून व्हिडिओ काढले अशा विकृतीला वेळ आली तर आमच्या ताब्यात द्यावे…

Read More

तुरुंगात तीव्र तापात राहिले विक्रम भट्ट:देवाकडे म्हणायचे- मला इथे मरायचे नाही, 30 कोटींच्या फसवणूक प्रकरणात तुरुंगवास

30 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत तुरुंगात राहिलेले चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांनी तुरुंगातील वेदनादायक दिवसांची आठवण करून दिली आहे. चित्रपट निर्मात्यांच्या मते, त्यांना कडाक्याच्या थंडीमुळे तीव्र ताप आला होता, ते वेदनेने विव्हळत होते, परंतु तेथे उपस्थित पोलिसांनी त्यांना डॉक्टरांकडे नेले नाही. तुरुंगातील कैद्यांनीच मदत केली. अशा परिस्थितीत ते देवाला सतत सांगत होते…

Read More

कैसा हराया डायलॉग गाजला, आता सहर शेख अडचणीत:बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात नगरसेवकपद धोक्यात; चार यंत्रणांची दिशाभूल?

ठाणे महानगरपालिकेतील मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्याविरोधात गंभीर आरोप समोर आले आहेत. निवडणूक लढवताना बनावट जात प्रमाणपत्र सादर करून त्यांनी शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जानेवारी…

Read More

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार:वसमत शहर, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळया अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी वसमत शहर, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 14 वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार वसमत येथील गणेशपेठ भागातील सय्यद माजीद सय्यद नसीम (31) हे त्यांच्या दुचाकी वाहनावर वसमत ते मालेगाव रोडवर जात होते. यावेळी भारधाव वेगाने धावणाऱ्या…

Read More