Headlines

पहलाज निहलानी यांच्या शोकसभेला पोहोचले बॉलिवूड सेलिब्रिटी:हेमा मालिनी, अनिल कपूर आणि गोविंदा यांच्यासह अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली

दिवंगत चित्रपट निर्माता आणि माजी सीबीएफसी प्रमुख पहलाज निहलानी यांची शोकसभा शनिवारी मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरात आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी 5 ते 7 या वेळेत झालेल्या या शोकसभेत बॉलिवूडमधील अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पहलाज निहलानी यांचे 4 जून रोजी वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले होते. ते बऱ्याच…

Read More

खाद्यतेल आता फक्त 9 स्टँडर्ड पॅक-साईजमध्येच मिळेल:कंपन्यांना व्हॉल्यूमसोबत वजन लिहिणेही आवश्यक, 3 महिन्यांत नवीन नियम लागू होतील

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने शनिवारी कायदेशीर मेट्रोलॉजी फ्रेमवर्क अंतर्गत खाद्य तेलासाठी प्रमाणित पॅक आकार (Standard Pack Size) अनिवार्य केले आहेत. सरकारच्या या पावलाचा मुख्य उद्देश ग्राहकांना वेगवेगळ्या ब्रँड्समधील किमतींची तुलना करण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करणे हा आहे. यासाठी विभागाने निव्वळ प्रमाण (नेट क्वांटिटी) आणि प्रमाणित पॅक आकार निश्चित करण्यासाठी प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure…

Read More

हिंगोलीत ठाकरे गटाचे 9 जूनला आक्रोश आंदोलन:संपूर्ण शेतकरी कर्जमाफी, शक्तीपीठ रद्द करावा यांसह इतर मागण्यांचा समावेश

राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासह इतर मागण्यांसाठी हिंगोली येथे ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी तारीख 9 सकाळी साडेदहा वाजता आक्रोश आंदोलन केले जाणार आहे. हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन केले जाणार आहे. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कोणत्याही अटी व शर्तींशिवाय करण्यात यावी तसेच संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना खत व…

Read More

अभिजीत दिपकेंचे दिल्लीत आंदोलन:छत्रपती संभाजीनगरच्या घरी मोठा पोलिस बंदोबस्त, 24 तास पहारा; कुटुंबीय अज्ञातस्थळी

‘कॉक्रोज जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके हे तरुणांच्या मोठ्या जनसमुदायासह दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी तेथे जोरदार आंदोलनाला सुरुवात केली आहे. अभ्यासकांच्या मते, यामुळे देशात एका वेगळ्या राजकीय क्रांतीची सुरुवात झाली आहे. मात्र, दुसरीकडे या घडामोडींमुळे अभिजीत दिपके यांचे कुटुंबीय प्रचंड चिंतेत असून, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी आपले घर सोडून अज्ञातस्थळी राहणे पसंत केले आहे. दरम्यान,…

Read More

जिल्हा बँकेच्या आखाड्यात सर्वपक्षीय दिग्गज:उमेदवारी मागे घेण्यासाठी महायुतीत रंगणार ओढाताण‎

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यात भाजप आणि शिंदेसेनेकडून सर्वाधिक अर्ज दाखल आहेत. त्यामुळे अर्ज छाननीनंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी सत्ताधारी पक्षांतच ओढाताण होण्याची चिन्हे आहेत. मागील दोन दिवसांत या निवडणुकीसाठी भाजपकडून मंत्री अतुल सावे, आमदार संजना जाधव, शहराध्यक्ष किशोर शितोळे, शिंदेसेनेकडून आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल…

Read More

सुट्टीनिमित्त घरी परतताना काळाचा घाला:कराडमध्ये ठाण्याच्या उपविभागीय अधिकाऱ्याला कारने चिरडले; जागीच मृत्यू, चालक फरार

ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे कार्यरत असलेले मृदू व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मण मंडले यांचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनिमित्त घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड शहरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, धडक दिल्यानंतर कारचालक गाडीसह घटनास्थळावरून फरार झाल्याने हा निव्वळ अपघात आहे की घातपात, असा…

Read More

धोंडे जेवणासाठी गेलेल्या जावयाला मारहाण केल्याने सुरंगळीत आत्महत्या:अपमान सहन न झाल्याने विष प्राशन करून संपवले जीवन‎

सासुरवाडीत झालेल्या मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील संतोष गोविंद चंडोल (२८) या युवकाने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील सुरंगळी येथे घडली. याप्रकरणी भोकरदन प . भोकरदन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संतोष चंडोल हे ४ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पत्नी सोनालीसोबत सासरी…

Read More

गांगुली म्हणाले- मी युसूफ पठाण यांना खासदारकी सोडायला सांगितले नाही:ममता बॅनर्जींनी माझ्यामार्फत कोणताही राजकीय संदेश पाठवला नाही

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाले की, मी ममता बॅनर्जींच्या सांगण्यावरून टीएमसी खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना राजीनामा देण्यास सांगितले नाही. ते म्हणाले की, माध्यमांनी अशा अफवांवर आणि अंदाजांवर विश्वास ठेवू नये. 4 जून रोजी बंगालमधील ‘आनंदबाजार पत्रिका’ या वृत्तपत्राने दावा केला होता की, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सौरवला सांगितले आहे…

Read More

शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा:नाशिकमधील 'राष्ट्रवादी' भवनात रंगला कार्यक्रम

महाराष्ट्राचे आराध्य दैवत सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५२ वा राज्याभिषेक दिन राष्ट्रवादी भवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. शहराध्यक्ष रंजन…

Read More

Nepal Uses China Cameras On Indian Border; 10KM Range Surveillance

भक्तदर्शन पांडे | पिथौरागढ23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडला लागून असलेल्या भारत-नेपाळ सीमेवर नेपाळने चीननिर्मित थर्मल कॅमेरे बसवायला सुरुवात केली आहे. हे कॅमेरे भारतीय सीमेच्या आत सुमारे 10 किलोमीटरपर्यंतच्या हालचाली रेकॉर्ड करण्यास सक्षम असल्याचा दावा केला जात आहे. इतकंच नाही, तर या कॅमेऱ्यांच्या कार्यान्वयनासाठी चीनच्या इंटरनेट नेटवर्कचा वापर होत असल्याची बाबही समोर आली आहे. अशा परिस्थितीत,…

Read More