Headlines

कुर्डुवाडीत अधिक मास, भागवत कथेला प्रतिसाद:नृसिंह अवताराच्या दर्शनाने भाविक मंत्रमुग्ध‎

येथील हिंदू देवालय संस्थेच्या वतीने श्री राम मंदिर रेल्वे कॉलनी येथे अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. पंढरपूर येथील ख्यातनाम कथाकार विनया संकेत कुलकर्णी (उत्पात) यांच्या ओजस्वी आणि अभ्यासपूर्ण वाणीतून या कथेचे रसपान कुर्डुवाडीकरांना घडत आहे. कथेच्या दुसऱ्या दिवशी विविध धार्मिक प्रसंगांचे सुंदर वर्णन करत प्रत्यक्ष नृसिंह…

Read More

मुकेश अंबानींच्या पुढे गेले टिकटॉकचे सह-संस्थापक:यिमिंग आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले, अंबानी तिसऱ्या क्रमांकावर घसरले

टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडान्सचे सह-संस्थापक झांग यिमिंग यांनी मुकेश अंबानींना मागे टाकून आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, झांग यांची संपत्ती आता 8.9 लाख कोटी रुपये (93 अब्ज डॉलर) झाली आहे. तर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी यांची संपत्ती 8.31 लाख कोटी रुपये (86 अब्ज डॉलर) राहिली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत…

Read More

तुका जातो वैकुंठाला नाट्य प्रयोगाने प्रेक्षक भारावले:अधिक महिन्यानिमित्त नरखेड येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त केले सादरीकरण‎

मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे अधिक मास अखंड हरिनाम सप्ताह निमित्त तुका केवडा केवडा तुका आकाशा एवढा अर्थात तुका जातो वैकुंठाला या नाट्यप्रयोगाचे यशस्वीरित्या सादरीकरण करण्यात आले. नरखेड ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी नाट्य मंडळ सोहाळे यांचा तुका जातो व . संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव निमित्त तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित…

Read More

दिल्लीतील आगीच्या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू, 11 परदेशी:हॉटेल मालकाला अटक, कुटुंबासह अडकलेल्या सीएने फोनवर सांगितले होते- कदाचित वाचणार नाही

दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर येथील फ्लोरिश स्टे हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत 21 लोकांचा बळी गेला. या हॉटेलला 6 खोल्यांची परवानगी होती, पण 5 मजल्यांवर 25 पेक्षा जास्त खोल्या बांधल्या होत्या. हॉटेलकडे फायर NOC (ना हरकत प्रमाणपत्र) नव्हते आणि येण्या-जाण्यासाठी एकच मार्ग होता. मृतांमध्ये 11 परदेशी आणि 10 भारतीय आहेत. परदेशी नागरिकांमध्ये 9 आफ्रिकन देशांचे…

Read More

पुनर्वसनाशिवाय धरणाचे काम करू देणार नाही:प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त, रोहणखेडा-पर्वतापूर येथील संतप्त ग्रामस्थांनी धरणाचे सुरू असलेले बांधकाम पाडले बंद‎

पेढी बॅरेजसाठी तब्बल ८५० एकर जमीन देऊन विस्थापित झालेल्या रोहणखेडा-पर्वतापूर येथील नागरिकांचा संयम अखेर संपला असून पुनर्वसनाच्या मागणीसाठी त्यांनी थेट धरणाच्या कामावरच ब्रेक लावला आहे. “आधी पुनर्वसन, मग धरणाचे काम” अशी ठाम भूमिका घेत संतप्त ग्रामस्था . गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रश्नावर प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप…

Read More

संख्याबळ नसताना काँग्रेस पराभवासाठी का लढतेय?:राहुल गांधी सोन्याचा चमचा घेऊन मोठे झाले, त्यांना आर्थिक टंचाई काय कळणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला

राहुल गांधी हे सोन्याचा चमच्याने बदमाचा ज्यूस पीत मोठे झाले आहेत. त्यांना आर्थिक टंचाई काय हे माहिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाचा विचार केला आहे. देशाची स्थिती भक्कम राहील यासाठी त्यांना मेहनत घेतली आहे, त्यामुळे राहुल गांधींनी यावर बोलणं हास्यास्पद आहे, असे भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,…

Read More

अस्मितेच्या संघर्षाची 4 दशके:दुबईचा व्यापारी बनून कर्नाटकात शिरले, बेळगावात आंदोलन; भुजबळांनी जागवल्या सीमा लढ्याच्या आठवणी

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज ४ जून १९८६ रोजी सीमाप्रश्नावरून कर्नाटकच्या बेळगावमध्ये केलेल्या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मृतींना उजाळा दिला. छगन भुजबळ शिवसेनेत असताना मराठी अस्मिता आणि सीमाभागातील मराठी बांधवांवरील अन्यायाविरोधात लढा पुकारला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. या लढ्याला आज ४० वर्षे पूर्ण होत…

Read More

बरकतउल्ला विद्यापीठाचे नाव वाग्देवी भोजपाल विद्यापीठ होईल:कार्य परिषदेने मंजुरी दिली, राज्यपालांना प्रस्ताव पाठवला; शैक्षणिक रचनाही बदलेल

भोपाळच्या बरकतउल्ला विद्यापीठाचे नाव बदलण्याची प्रक्रिया एक पाऊल पुढे सरकली आहे. विद्यापीठाच्या कार्यपरिषदेने (ईसी) बुधवारी संस्थेचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर हा प्रस्ताव राज्यपाल आणि कुलगुरू मंगुभाई पटेल यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. ईसीच्या बैठकीत असा युक्तिवाद करण्यात आला की, राजा भोज यांचे नाव राज्याच्या ऐतिहासिक आणि बौद्धिक वारशाचे प्रतीक आहे. याच…

Read More

पुसेगावात जमिनीच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी:परस्पर तक्रारीवरून 12 जणांवर गुन्हे दाखल

हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसेगाव येथे जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर दिलेल्या तक्रारीवरून नरसी नामदेव पोलिसांनी गुरुवारी ता 4 दोन्ही गटांतील एकूण 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पुसेगांव येथील मनोहर नांदेडकर यांनी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ता…

Read More

शिवकालीन युद्धकला, सांकेतिक भाषेचे कंवर नगरात तरुणांना धडे:शंभू शौर्य मर्दानी आखाड्याद्वारे आयोजित मर्दानी खेळ शिबिराचा उत्साहात समारोप‎

शंभू शौर्य मर्दानी आखाड्याद्वारे १५ मे ते ३१ मे या कालावधीत आयोजित मर्दानी खेळ व स्व-संरक्षण शिबिराचा समारोप ३१ मे रोजी स्थानिक मनपा शाळा क्र. १६, अंबिका नगर मैदान, कंवर नगर, येथे उत्साहात झाला. . या शिबिराच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ. प्रताप अडसड उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी…

Read More