Headlines

वन नेशन, वन इलेक्शनवर सुरक्षित मार्ग शोधत आहे सरकार:दोन टप्प्यांत लागू करण्याचा प्रस्ताव; पहिल्या 20 राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा विचार

केंद्र सरकार ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’साठी सुरक्षित मार्ग शोधत आहे. यासाठी स्थापन झालेल्या जेपीसीशी संबंधित सूत्रांनुसार, समिती ‘दोन-टप्प्यांच्या संक्रमण मॉडेल’वर विचार करत आहे, ज्यामुळे राज्यांमध्ये वारंवार निवडणुका घेण्याची किंवा विधानसभांच्या कार्यकाळात मोठी कपात करण्याची गरज पडणार नाही. संपूर्ण देशाला एकाच वेळी निवडणूक चक्रात आणण्याऐवजी, दोन टप्प्यांमध्ये – 2029 आणि 2034 मध्ये पुढे जाण्याचा पर्याय सर्वात…

Read More

माजी मंत्री तनपुरेंचा भाजपमध्ये प्रवेश:राहुरीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

राहुरी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर राहुरी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. मुंबईतील मुख्य सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तनपुरे यांनी जाहीर प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर…

Read More

रांगोळीमधून साकारला शनिशिंगणापूरचा नकाशा:सोनई कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांचा उपक्रम‎

महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय, सोनई येथील कृषिकन्यांनी एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते. “ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७” अंतर्गत या कृषिकन्यांनी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर गावाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यानंतर गावातील बानकर वस्ती येथे हुबेहूब रांगोळीच्या माध्यमातून गावाची संपूर्ण प्रतिकृती नकाशाच्या स्वरूपात साकारून ग्रामस्थांचे लक्ष…

Read More

Mob Throws Stones, Tears Shirt in Bengal

कोलकाता12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर दक्षिण सोनारपूर येथे शनिवारी हल्ला झाला. या घटनेवर अभिषेक म्हणाले- माझी हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर, ममता बॅनर्जी म्हणाल्या- शासक खुनी बनले आहेत, भाजपला लाज वाटायला पाहिजे. पाहा अभिषेक यांच्यावरील हल्ल्याची 12 छायाचित्रे… अभिषेक शनिवारी दुपारी…

Read More

निर्णयक्षमता गमावलेल्या आजच्या तरुण पिढीला भागवत ग्रंथ हाच मोठा आधार:ज्येष्ठ ब्रह्मचारी रेवतीनंदन दास यांचे निरुपण, श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा उत्साहात‎

आजची तरुण पिढी अनेक बाबतीत संभ्रमात असून आपली निर्णयक्षमता गमावून बसली आहे. अशा भरकटलेल्या युवकांना दिशा दाखवण्यासाठी आणि जीवनात स्थैर्य आणण्यासाठी ‘श्रीमद् भागवत ग्रंथ’ हाच खरा मोठा आधार वाटतो, असे निरुपण ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यां . येथील नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याचे चतुर्थ पुष्प गुंफताना ते…

Read More

गोवंश हत्या बंदी कायदा आता गोपालक हत्या कायदा झालाय:आमदार सदाभाऊ खोत यांचा महायुती सरकारला थेट इशारा‎

गाई, म्हशी, पाळणाऱ्या शेतकऱ्यांची मते नको सरकारला आहेत का ? सरकारला फक्त जाती पातीचीच मते हवी आहेत का ? गोवंश हत्या बंदी कायद्याच्या आधार घेऊन, काही लोक हे बाजार बंद पाडायला लागले आहेत. नेमकं यातून काय साध्य करायचं आहे हे सरकारने स्पष्ट करावे, गोवंश हत्या कायदा आता गोपालक हत्या कायदा झालाय , हे तुम्हाला महागात…

Read More

वीजपुरवठा सततचा खंडीत, पिकांचे नुकसान:6 तास विनाअडथळा विजेचे ‎आश्वासन; आंदोलन मागे‎

सततच्या वीज खंडिततेमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने ढोराळे, इर्ले आणि मानेगाव परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तडाखेबंद उन्हामुळे आधीच पिके संकटात सापडली असताना, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य होत असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शेकडो शेतकऱ्यांनी हातात कुलूप घेऊन थेट वैराग येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांनी…

Read More

‘स्वाभिमानी’कडून निमगाव पाटी येथे परिपत्रकाची होळी:शक्तिपीठ विरोधी शेतकऱ्यांवर कारवाईचा निषेध‎

मानेगाव येथे शक्तिपीठ महामार्ग जमिनीची मोजणी करताना विरोध केला म्हणून शेतकऱ्यांवर कारवाई केल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निमगाव पाटी येथे राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने शासनाच्या परिपत्रकाची होळीही करण्यात आली. शक्तिपीठ महामार्गला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून विरोध होत असतानाही शासनाने त्यास न जुमानता या बाधित जमिनींच्या उताऱ्यावर या महामार्गाच्या नोंदी केल्या. एवढेच…

Read More

शेतकरी नरमले, पोलिस बंदोबस्तात मोजणी‎:शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनासाठी मानेगावात मोजणी सुरु, गुन्हे दाखल झाल्याने शेतकरीवर्ग भयभीत‎

. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पांतर्गत वैराग परिसरामध्ये प्रस्तावित असलेल्या ट्रम्पेटमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या सुपीक काळ्या जमिनींचे मोठ्या प्रमाणावर अधिग्रहण होणार आहे. त्यामुळे ट्रम्पेटची जागा बदलण्यासाठी ठोस प्रयत्न करू, अशी ग्वाही मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू खरे यांनी शेतकऱ्यांना दिली. दोन मोठे महामार्ग एकमेकांना जोडणारा आणि गाड्यांना दिशा बदलण्यासाठी बनवला जाणारा एक फ्लायओव्हर (उड्डाणपूल) आणि वर्तुळाकार…

Read More

पॉस मशीनद्वारे विक्री असूनही बार्शीत युरियाचा मेळ बसेना:शेतकरी हैराण, पारदर्शकतेला युरिया, डीएपी खतांच्या कृत्रिम तुटवड्यापुढे कृषी विभाग हतबल‎

रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी खत दुकानात पॉस (पॉईंट ऑफ सेल) उपकरणाद्वारे खतांची विक्री बंधनकारक करण्यात आली. खत विक्रीचे डिजीटली ट्रॅकींग होत असल्याने दुकानातील खतांचा साठा समजणे सोपे झाले आहे. परंतु, बार्शी तालुका मात्र याला अपवाद असल्याचे द . सन २०१८ पासून डीबीटी प्रणाल सर्वत्र टप्प्याटप्प्याने राबवण्यात आली. खतांच्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली अंतर्गत किरकोळ…

Read More