Headlines

उष्णतेच्या लाटेने होरपळल्या केळीबागा‎:उत्पादनात 30 टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता; रावेरमधील शेतकरी हवालदिल

तांदलवाडी गेल्या चार-पाच दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४३ ते ४५ अंशांवर पोहोचला असून, याचा मोठा फटका तापी काठावरील केळीच्या बागांना बसत आहे. उष्ण वाऱ्यांमुळे केळीची पाने होरपळून निघत असून, उत्पादनात २५ ते ३० टक्के घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे तांदलवाडीसह परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तापी नदीच्या पट्ट्यातील तांदलवाडी, मांगलवाडी, बलवाडी,…

Read More

दिव्यज्योतच्या घोटाळ्यातील संशयिताला पोलिस कोठडी; आकडा 75 लाखांवर

विंचूर येथील दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेमार्फत महिलांना विविध वस्तू व सरकारी अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांत दाखल गुन्ह्यातील संशयित विशाल गरुड याला न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सोमवारी (दि. १८) सुमारे १३ लाख रुपयांच्या नव्या तक्रारी दाखल झाल्याने फसवणुकीची एकूण रक्कम ७५ लाख रुपयांहून अधिक झाली आहे. दिव्यज्योत…

Read More

IMD Weather Update; MP UP rajasthan Maharashtra heatwave Alert

Marathi News National IMD Weather Update; MP UP Rajasthan Maharashtra Heatwave Alert | Jharkhand Rain Kashmir Himachal Snowfall भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात भीषण उष्णता जाणवू लागली आहे. सोमवारी उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रात पारा 46°C च्या वर नोंदवला गेला. देशात सर्वात उष्ण उत्तर प्रदेशातील बांदा होते. येथे पारा 47.6°C नोंदवला…

Read More

1000 वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ; पर्यावरणपूरक हरित चांदवडचा संकल्प:8 ते 10 दिवसांत शहरात वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार‎

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक पेड माँ के नाम” या प्रेरणादायी संकल्पनेला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र संकल्पनेला पुढे नेत ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त येथे १००० वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून चांदवड शहर . उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. १७) येथे या उपक्रमास सुरुवात करण्यात आली असून, पुढील आठ…

Read More

नवाजुद्दीन सिद्दीकी@52:वॉचमन बनल्यावर मालक म्हणाले- या मेलेल्याला कोणी ठेवलं, मित्र बेपत्ता झाल्याने मिळाला 'सरफरोश' चित्रपट

उत्तर प्रदेशातील बुढाणा येथे जन्मलेले नवाजुद्दीन सिद्दीकी जेव्हा 17 वर्षांचे झाले, तेव्हा त्यांच्या गावातील एका घरात टीव्ही आला. एके दिवशी नवाजची नजर शेजारी राहणाऱ्या एका मुलीवर पडली. पहिल्याच नजरेत त्यांना त्या मुलीवर प्रेम झाले. ती मुलगी रोज टीव्ही पाहण्यासाठी त्या घरात जायची, तेव्हा नवाजही तिच्या मागोमाग तिथे जाऊ लागले. दोघेही तासभर त्या घरात बसायचे आणि…

Read More

भादवन परिसरात सहा तासांत बिबट्या जेरबंद:आणखी बिबट्या असल्याने दुसऱ्या पिंजऱ्याची मागणी‎

तालुक्यातील भादवन येथे गिरणा नदीकाठावरील शेत परिसरात गेल्या चार महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अवघ्या सहा तासांत जेरबंद झाला. शेतकरी कैलास पांडुरंग जाधव यांच्या शेतातील घराजवळ रविवारी रात्री पिंजरा लावण्यात आला होता. मात्र परिसरात अजून एक बिबट्या असल्याने तत्काळ दुसरा पिंजरा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भादवन येथील गट…

Read More

अमळनेर शिवारामध्ये शेतकऱ्यांचे रात्रीपर्यंत जलसमाधी आंदोलन सुरू:जायकवाडी जल फुगवट्याचे पाणी थेट शेतात असल्याचा केला आरोप‎

जायकवाडी जल फुगवट्याचे पाणी वीस वर्षांपासून असंपादित अमळनेर-लखमापूरच्या शेतात येत असून, उभी पिके मातीमोल झाली आहे. प्रशासन वेळकाढू भूमिका घेत असल्याचा आरोप करीत संतप्त शेतकऱ्यांनी अमळनेर शिवारात सोमवारी (१८ मे) सकाळी साडेअकरा वाजेपासून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जायकवाडी जल फुगवट्यामुळे उभ्या पिकांचे १०० टक्के नुकसान होते….

Read More

Monsoon, in Kerala between May 22 and 26, will be more continental this year, will cover the country late

Marathi News National Monsoon, In Kerala Between May 22 And 26, Will Be More Continental This Year, Will Cover The Country Late अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली29 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नैऋत्य मान्सून सध्या अंदमान-निकोबार द्वीपसमूहाच्या दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंटपासून ते उत्तरेकडील टोकावर लँडफॉलपर्यंत पसरला आहे. मान्सून रेषेचे पश्चिमेकडील टोक हिंदी महासागरात मालदीव ओलांडून श्रीलंकेच्या कोलंबोजवळून…

Read More

शेतमालाचे भाव ‘जैसे थे’,पाच वर्षांत रासायनिक खते 40 टक्के महागली:खरिपाला 3,95,449 मे. टन मागणी, 2,92,700 मे. टनांस मंजुरी‎

खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांचे नियोजन सुरू आहे. मात्र, मागील पाच वर्षांत काही रासायनिक खतांच्या दरात ४० टक्के वाढ झालेली असून, शेतमालास मिळणारा भाव ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे . गेल्या पाच वर्षांत डीएपी, युरिया, एनपीके, पोटॅश यांसारख्या खतांच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. शेतीमालाचे भाव मर्यादित…

Read More

लाडसावंगी आरोग्य केंद्राच्या बोगस वेतनाचा अहवाल द्या‎:जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नुतन सदस्यांनी आरोग्य विभागाला धरले धारेवर‎

वैजापूरला दोन महिन्यांपासून रुग्णवाहिकेवर चालक नाही. लाडसावंगीतील एक महिन्यापासून डॉक्टर रजेवर आहेत. कर्मचारी प्रत्यक्ष कामावर हजर नसतानाही त्यांना पगार देण्यात आल्याचा आरोप राधाकिशन पठाडे यांनी केला. त्यावर अधिकाऱ्यांनी ‘त्यांना वर्क फ्रॉम होम’ (ऑनलाइन काम) दिले होते, असे उत्तर देताच सभागृह चांगलेच तापले. आरोग्य सेवा वर्क फ्रॉम होमने चालते का? असा सवाल सदस्यांनी विचारला. प्राथमिक आरोग्य…

Read More