Headlines

पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे!:मंत्री अशोक उईकेंच्या हस्ते सोडले उपोषण; मुख्य आंदोलन तात्पुरते स्थगित

पुण्यातील मांजरी येथे गेल्या 17 दिवसांपासून सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आपले उपोषण सोडले. मात्र, विद्यार्थ्यांनी सध्यातरी फक्त उपोषण मागे घेतले असून, आपले मुख्य आंदोलन केवळ तात्पुरते स्थगित केल्याचे स्पष्ट केले आहे. या आंदोलनासंदर्भात आदिवासी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…

Read More

जीएमसीने व्हीएमव्हीची इमारत होस्टेलसाठी मागितली:शंभर वर्षे जुन्या संस्थेच्या इमारतीला माजी विद्यार्थी संघटना आणि एआयएसएफचा तीव्र विरोध

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (जीएमसी) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नसल्याने शंभर वर्षे जुन्या विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची (व्हीएमव्ही) इमारत तात्पुरत्या स्वरूपात होस्टेलसाठी मागितली आहे. या मागणीला व्हीएमव्हीची माजी विद्यार्थी संघटना आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने (एआयएसएफ) तीव्र विरोध दर्शवला आहे. जीएमसीने व्हीएमव्हीकडे होस्टेलसाठी इमारत देण्याची मागणी केली असून, या मागणीची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा…

Read More

मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक टंकलेखन परीक्षा अखेर रद्द!:तांत्रिक अडचणींवरून विद्यार्थी होते आक्रमक; नवी तारीख लवकरच

मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने 16 ऑगस्ट रोजी राज्यभरात लिपिक पदासाठी घेण्यात आलेली ऑनलाइन टंकलेखन परीक्षा तांत्रिक बिघाडामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. अनेक ठिकाणी उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता न आल्याने त्यांच्यात तीव्र संताप निर्माण झाला होता. या प्रकाराविरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला. सीजेपीचे अभिजीत दीपके यांनी उमेदवारांसोबत छत्रपती संभाजीनगर येथे ठिय्या आंदोलन केले,…

Read More

गांधी-विनोबांच्या भूमीत आता पुस्तकांची नगरी:वर्धा ठरणार राज्यातील पहिले पुस्तकांचे शहर!

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमी वर्ध्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. वर्धा शहर राज्यातील पहिले पुस्तकांचे शहर म्हणून विकसित करण्यात येणार असून, शहरातील ग्रंथालयांसाठी तब्बल ३५ हजार पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे वर्ध्यातील वाचनसंस्कृतीला मोठी चालना मिळणार आहे, अशी घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत…

Read More

"हे शेवटचं आंदोलन, एकही माघार नाही!":मनोज जरांगेंचे पुन्हा आमरण उपोषण सुरू, 12 तारखेला करणार मुंबई आंदोलनाची घोषणा

मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी समितीच्या मुद्द्यांवरून राज्य सरकारला दिलेल्या इशाऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा-कुणबी वंशावळ जुळवणी समितीला शासनाने आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली असली तरी, आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांवर जरांगे पाटील ठाम आहेत. आज उपोषणाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव…

Read More

'निरुपाज् येवला पैठणी' दालनाचे पुण्यात उद्घाटन:प्रा. डॉ. मेधा कुलकर्णींकडून हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन

‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’ या येवला पैठणीच्या अग्रगण्य ब्रँडच्या पुण्यातील भव्य दालनाचे उद्घाटन नुकतेच झाले. संसदीय समितीच्या अध्यक्षा व राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते भांडारकर रस्त्यावर हे दालन सुरू करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि भारतीय हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र…

Read More

जाळीत अडकलेल्या बिबट्याची थरारक सुटका:रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी; परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा

पुलगाव येथील सीएडी कॅम्प परिसरात संरक्षक जाळीत बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जाळीत अडकलेल्या बिबट्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वन विभाग, पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या समन्वयातून अत्यंत सावधगिरीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली. उपवनसंरक्षक हरविर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही…

Read More

नेपाळमधील पुरात पंजाबचा युवक नातेवाईकांसह बेपत्ता:पॉवर हाऊस प्रकल्पात काम करत होता, 4 दिवसांपूर्वी शेवटचे बोलणे झाले होते

नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी हिमनदी फुटल्याने आणि भूस्खलनानंतर अचानक आलेल्या पुरात तरनतारन जिल्ह्यातील एक तरुण बेपत्ता झाला. त्याच्यासोबत त्याचे दोन नातेवाईकही बेपत्ता आहेत, जे यूपीच्या सीतापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. रत्तोके गावातील रहिवासी शमशेर सिंग संधू नेपाळमधील अँड्रिट्झ कंपनीच्या त्रिशूल अप्पर पॉवर हाऊस प्रकल्पात क्रेन ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्याचा मेहुणा भूपिंदर सिंग, जो क्रेन…

Read More

अभिनेता चंद्रचूड यांची हवेली बळकावली, काकूंसह 7 जणांवर FIR:भाऊ म्हणाले- बनावट मृत्यूपत्र बनवून मालमत्ता हडपली, आता पोलीस कारवाई करतील

अलीगढमध्ये अभिनेता चंद्रचूड सिंह यांची हवेली बळकावल्याप्रकरणी त्यांच्या काकू यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रचूड यांचे भाऊ अभिमन्यू सिंह यांनी या प्रकरणी रोरावर पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल केला आहे. त्यांनी सांगितले की, आरोपींनी कोट्यवधींची जमीन आणि जुन्या हवेलीचे बनावट मृत्युपत्र तयार करून मालमत्तेवर कब्जा केला. अभिमन्यू सिंह यांनी पोलिसांना सांगितले की, आमच्या…

Read More

Nepal-Tibet Border Flood Rescue | Infosys CEO Lax Gopisetti Missing

काठमांडू4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण पूरानंतर बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. या आपत्तीत इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ लक्स गोपीसेटी देखील बेपत्ता आहेत आणि त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. इन्फोसिसने म्हटले आहे की, ते अधिकाऱ्यांसोबत मिळून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करत आहेत. लक्स…

Read More