नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार!:महाराष्ट्राचे 60 पर्यटक बेपत्ता, 404 पैकी 338 नागरिक सुरक्षित; महत्त्वाची माहिती समोर
नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे मोठा विध्वंस झाला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या महाप्रलयात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका केवळ नेपाळलाच नाही, तर इतर अनेक देशांनाही बसला आहे. या पुराच्या तडाख्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटकही नेपाळ आणि तिबेटच्या सीमाभागात अडकले आहेत. मिळालेल्या…