दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:धरणांत 74% पाणी साठा, सप्टेंबर कोरडा गेल्यास शेती, उद्योग संकटात
महाराष्ट्राला एल निनोचा परिणाम जाणवणे सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील धरणांत ऑगस्टपासून पाणीसाठ्यात मोठी वाढ अपेक्षित होती. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांमध्ये ६.१४% पाणी कमी आहे. विशेष म्हणजे १ जून रोजी गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांमध्ये ४.२८ टक्के पाणी कमी होते. पावसाळा पुढे सरकताना यंदाच्या व गेल्या वर्षीच्या जलसाठ्यात फरकही वाढत…