Headlines

Recite the essence of the Warkari sect and the thoughts of the saints, Dinesh Maharaj Kanchanpurkar’s sermon to Manur during Harinam Saptah

Marathi News Local Maharashtra Nashik Recite The Essence Of The Warkari Sect And The Thoughts Of The Saints, Dinesh Maharaj Kanchanpurkar’s Sermon To Manur During Harinam Saptah कळवण24 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कळवण जेव्हा संत ज्ञानेश्वरांचे नाव घेतले जाते किंवा त्यांचे स्मरण होते, तेव्हा माणसाच्या मनातील अज्ञानाचा आणि मोहाचा पडदा मूळापासून नष्ट होतो. यामुळे कीर्तन सप्ताहांची…

Read More

भगवंत मान यांच्या पत्नीची निवृत्त जजला नोटीस:बलात्कार प्रकरण दाबण्यासाठी 5 कोटी लाच मागितल्याचा केला होता आरोप

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पत्नी डॉ. गुरप्रीत कौर यांच्यावर एक बलात्कार प्रकरण दाबण्यासाठी 5 कोटी रुपयांची कथित लाच मागितल्याचा आरोप आहे. हे आरोप पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश रणजीत सिंग यांनी केले होते. गुरप्रीत कौर यांनी आता या निवृत्त न्यायाधीशांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. डॉ. कौर यांनी नोटीसमध्ये 24 तासांच्या आत बिनशर्त…

Read More

मुंबईत 22 फूट उंच गणेश मूर्ती कोसळली, 2 ठार:5 जण जखमी; पंडालमध्ये आणत होते, 50 मीटर अंतरावर असताना दुर्घटना

महाराष्ट्रातील मुंबईत बायकुला येथून भुलेश्वरला आणली जाणारी 22 फूट उंचीची एक गणेश मूर्ती मंडपापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर कोसळली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून, 5 जण जखमी झाले आहेत. हा अपघात 22 ऑगस्टच्या रात्री 9:51 वाजता बलराम मर्चंट रोड, जय अंबे चौकाजवळ घडला. प्राथमिक तपासणीत रस्त्यावर कोणताही मोठा खड्डा आढळला नाही. मूर्तीचे संतुलन…

Read More

महात्मा फुले यांचे विचार‎कृतीत आणण्याची गरज‎:मोहाडीत व्याख्यानमालेत हेरंब कुलकर्णी यांचे प्रतिपादन

दिंडोरी ​महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अनाथ बालकांचे संगोपन व पुनर्वसन तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. मात्र, आजही समाजातील अनेक प्रश्न कायम असल्याने महात्मा फुलेंच्या विचारांची आणि कार्याची आज पूर्वीइतकीच गरज आहे. आपण महात्मा फुलेंचे फक्त विचार न ऐकता ते कृतीत आणण्याची नितांत…

Read More

चांदवड तालुक्यात 42 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत स्थान:स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी व गुणवंत पालकांचा विशेष सन्मान‎

तालुक्यातील ग्रामीण भागातील ४२ विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. यामध्ये इयत्ता चौथीचे ३० आणि इयत्ता सातवीचे १२ विद्यार्थी आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने पंचायत समितीत विशेष सन्मान करण्यात आला. तीन वर्षांपासून गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तसेच गटशिक्षणाधिकारी शितल तावडे यांच्या समन्वयातून ‘मिशन शिष्यवृत्ती…

Read More

MP, यूपीसह 15 राज्यांना आज पावसाचा अलर्ट:काशीतील 84 घाट पाण्याखाली; पाटण्यात रस्त्यापर्यंत पोहोचली गंगा

मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशासह देशातील 15 राज्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे यूपीमधील वाराणसी-प्रयागराजमध्ये गंगा-यमुनेची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे काशीचे 84 घाट पाण्याखाली गेले आहेत. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे बिहारमध्ये गंगेची पाणी पातळी वाढली आहे. पाटणामध्येही गंगेची पाणी पातळी वाढत आहे. महावीर घाटावर दुथडी…

Read More

रानभाज्यांच्या विक्रीतून 7 हजार रुपयांची कमाई:हरसूलला 40 विद्यार्थ्यांनी भरवला रानभाजी महोत्सव‎

हरसूल विभागातील सात शासकीय आश्रमशाळांमधील ४० विद्यार्थ्यांनी आश्रमशाळांच्या परिसरात उपलब्ध होणाऱ्या तब्बल २३ प्रकारच्या रानभाज्या महोत्सवात विक्रीसाठी आणत तब्बल सात हजार रुपयांची उलाढाल केली. विद्यार्थ्यांनी स्वतः रानभाज्यांची ओळख व महत्त्व सांगत ग्राहकांना माहिती दिल्याने महोत्सवाला शनिवारी (दि. २२) बाजाराच्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिक आदिवासी विकास विभागाच्या वतीने हरसूल येथील बिरसा मुंडा चौकात रानभाजी महोत्सवाचे…

Read More

दुसरा श्रावणी शनिवार:भद्रा मारुतीचे 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन‎, खुलताबादला दर्शनास 1 तास, पहिल्या शनिवारपेक्षा एक लाख भाविक वाढले‎

श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवारी खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपासून ते शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत ३० तासांत पाच लाख भाविकांनी दर्शन घेतले. पहिल्या शनिवारी चार लाख भाविकांनी दर्शन घेतले होते; परंतु दुसऱ्या शनिवारी भाविकांच्या संख्येत एक लाखांची वाढ झाली आहे. या गर्दीमुळे खुलताबाद नगरीला यात्रेचे स्वरूप आ ल्याचे संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील…

Read More

कानडगावच्या शाळा कामासाठी मंदिरामधील दानपेटी केली खुली:ग्रामस्थांचा पुढाकार, 26 हजारांचा निधी शाळेच्या रंगरंगोटीसाठी सुपूर्द‎

तालुक्यातील कानडगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामदैवत सटवाई देवीच्या मंदिराची दानपेटी उघडून त्यातील जमा रक्कम गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विकासकामांसाठी सुपूर्द केली. येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेत चार वर्गखोल्य . या खोल्यांची रंगरंगोटी करणे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची निर्माण व्हावी यासाठी बोलक्या भिंती तयार करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. शाळा प्रशासनाने लोकसहभागाचे…

Read More

पावसाने दडी मारल्याने कडेठाण परिसरातील शेतकरी हवालदिल:विहिरी कोरड्या पडल्या, खरीप पिकांची वाढ खुंटून किडीचा प्रादुर्भाव वाढला‎

पैठण तालुक्यातील कडेठाण व परिसरात पावसाने दीर्घ दडी मारल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी नदी, नाले व तलाव कोरडे ठाक पडले असून विहिरींनीही तळ गाठला आहे. यंदा चांगल्या पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी बँक कर्ज, सावकारी देणे आणि घरातील दागदागिने गहाण ठेवून पेरणी केली…

Read More