Headlines

जैशने बहावलपूरमध्ये पुन्हा बेस तयार केला:ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने उद्ध्वस्त केले होते; दावा- संगमरवर आणि प्लास्टरने नुकसान लपवले

पाकिस्तानमधील बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे मरकज सुभानअल्लाह मुख्यालय पुन्हा बांधून तयार झाले आहे. इंडिया टुडेच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, ऑपरेशन सिंदूरच्या १५ महिन्यांनंतर हा तळ पुन्हा तयार झाला आहे. ७ आणि ८ मेच्या रात्री झालेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने हा तळ उद्ध्वस्त केला होता. अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, कॅम्पवर नवीन संगमरवर, ताजे पेंट…

Read More

Rajkumar Santoshi Interview | Sunny Deol & Bantwara 1947 Movie Trends

अमित कर्ण. मुंबई16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिग्दर्शक राजकुमार संतोषी ‘बंटवारा 1947’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा सनी देओलसोबत आपला चित्रपट पडद्यावर घेऊन आले आहेत. असगर वजाहत यांच्या मूळ नाटकाचे चित्रपटात रूपांतर करण्यापासून ते सीक्वल संस्कृती आणि बॉक्स ऑफिस ट्रेंडवर त्यांच्याशी झालेली खास बातचीत… ‘बंटवारा 1947’ मधील मुख्य पात्र तुमच्या जुन्या नायकांपेक्षा किती वेगळे आहे? माझ्या चित्रपटांमध्ये…

Read More

'मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही':त्यावर सरकार निर्णय घेईल, छगन भुजबळ यांचे विधान; समता परिषदेची बैठक पार

एकीकडे मनोज जरांगे पाटील हे आगामी 29 ऑगस्टच्या आंदोलनाची जोरदार तयारी करत असतानाच, दुसरीकडे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी बऱ्याच काळानंतर आज समता परिषदेची महत्त्वाची बैठक घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत भुजबळांनी समता परिषदेच्या आतापर्यंतच्या कार्यक्रमांचा आढावा घेतला आणि विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केले….

Read More

कंगना रनोटच्या विधानावर भडकले रामदेव:म्हणाले- क्षुल्लक लोकांवर टिप्पणी नाही; अभिनेत्री म्हणाली होती- माझ्या तारुण्याबद्दल स्वप्ने पाहू नका

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनोटच्या ‘जनरेशन गटर’ या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आता पुन्हा चर्चेत आहे. योगगुरू बाबा रामदेव यांच्या टिप्पणीनंतर कंगनाने प्रत्युत्तर देत म्हटले होते, “बाबा जी, माझ्या तारुण्याबद्दल किंवा बेडरूमबद्दल दिवास्वप्न पाहू नका.” आता कंगनाच्या या प्रत्युत्तरावर रामदेव यांनी उत्तर दिले आहे. रविवारी हरिद्वारमध्ये रामदेव म्हणाले की, त्यांना हा वाद वाढवायचा नाही….

Read More

भिवंडी-कल्याण बायपासवर ट्रकला आग:मंत्री गिरीश महाजन यांची तत्काळ धाव, मदतीच्या केल्या सुचना

भिवंडी-कल्याण बायपासवर धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला. दरम्यान, याच मार्गावरून जात असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित यंत्रणेशी तातडीने संपर्क साधून मदतीसाठी आवश्यक आदेश दिले. भिवंडी-कल्याण बायपासजवळ आज दुपारच्या सुमारास वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने ट्रकचालकाने प्रसंगावधान…

Read More

महामार्गांच्या नावाखाली हजारो कोटींचा खेळ:35 हजार कोटींच्या प्रकल्पांचा हिशेब द्या, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

राज्यातील महत्त्वाकांक्षी ‘समृद्धी महामार्ग’ आणि प्रस्तावित ‘शक्तिपीठ महामार्ग’ प्रकल्पांवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या महामार्गांच्या नावाखाली राज्यात हजारो कोटी रुपयांचा खेळ सुरू असून, यातून जनतेला समृद्धी आणि शक्ती मिळणार की केवळ काही ठराविक कंत्राटदारांचीच ‘समृद्धी’ होणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. मोजक्याच कंत्राटदारांवर मेहरबानी का?…

Read More

भंडाऱ्यात हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग:तांत्रिक बिघाडामुळे वीक सिग्नल, वैमानिकाच्या प्रसंगावधानाने टळली मोठी दुर्घटना

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात एका खासगी हेलिकॉप्टरने आपत्कालीन लँडिंग केले. तांत्रिक बिघाडामुळे ‘वीक सिग्नल’ मिळाल्याने वैमानिकाने निलज आणि बिसारी गावाजवळच्या तलावाकाठी हे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरवले. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. प्राप्त माहितीनुसार, ‘व्हीटी-पीबीएन’ क्रमांकाचे हे खासगी हेलिकॉप्टर हवेत असताना अचानक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. यंत्रणेला ‘वीक सिग्नल’ मिळू लागल्याने वैमानिकाने…

Read More

चंद्रपूर महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 84 महिलांची फसवणूक!:आरोपीने 3 वर्षात कोट्यवधी उकळल्याचा संशय, एकाला अटक

चंद्रपूर महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 84 महिलांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. फसवणूक झालेल्या महिलांचा आकडा हा 250 पेक्षा अधिक असल्याचेही बोलले जात आहे. चंद्रपूर मानपात नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने या महिलांची जवळपास लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समजते. मनपाच्या स्वच्छता विभागात भटकी कुत्री पकडणाऱ्या पथकात जितेंद्र सारसर नामक कर्मचारी कार्यरत…

Read More

अभिनेत्री ते उद्योजिका: अमृता खानविलकरची 'अमूल्य' भरारी!:'अमूल्यवैभव' प्रदर्शनाला एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट, एकाच छताखाली 61 ब्रँड्सचे भव्य प्रदर्शन

अभिनयाच्या सोबतीने उद्योजिका झालेली अमृता खानविलकर सध्या तिच्या ‘अमूल्य’ या साडी ब्रॅंडमुळे विशेष चर्चेत असून नुकतेच ठाणे क्लब येथे भरलेल्या अमूल्यवैभव या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. अमृताच्या ‘अमूल्य’ या ब्रँड सोबत अजून 61 स्टॉल या प्रदर्शनात बघायला मिळतात. सणासुदीसाठी शॉपिंग करण्यासाठी अमूल्यवैभव हे वन स्टॉप डेस्टिनेशन ठरत आहे. ब्रॅंड सुरू करून अवघ्या पाच महिन्यात तिने…

Read More

जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा:29 ऑगस्टला अंतिम भूमिका, त्याआधी सरकारचा डाव पडला तर मुंबईकडे कूच

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा थेट इशारा दिला आहे. ओबीसींसाठी काढलेला जीआर लागू करण्यासोबतच आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या केसेस मागे घेण्याची आणि प्रमाणपत्र वाटप करण्याची मागणी त्यांनी केली आहे. “प्रमाणपत्र वाटल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही,” असा स्पष्ट इशारा जरांगे पाटील यांनी दिला.29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत अंतिम भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगत, त्याआधी…

Read More