Headlines

Admin

Reliance Tops Market Gainers; Market Cap Rises ₹1.39 Lakh Crore

Marathi News Business Reliance Tops Market Gainers; Market Cap Rises ₹1.39 Lakh Crore | Airtel Market Cap Surges मुंबई6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी 4 कंपन्यांचे मूल्य गेल्या आठवड्यात 2.20 लाख कोटी रुपयांनी वाढले. या काळात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. रिलायन्सची मार्केट व्हॅल्यू ₹1.39 लाख…

Read More

"शिवाजी काेण हाेता'' पुस्तकावर‎बंदीसाठीही करणार आंदोलन‎:हिंदुराष्ट्र जागृती सभा; छत्रपतींच्या भूमीत हिंदूंचा अपमान सहन करणार नाही : घनवट‎

प्रतिनिधी | अकोला हिंदूंच्या भूमीत हिंदूंच्याच सभांना विरोध होणे हे दुर्दैवी आहे. ही भूमी हिंदूंची आहे; हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, त्यामुळे येथे सभा होणारच. जर हिंदूंच्या भूमीत सभा घ्यायची नाही, तर काय पाकिस्तानात जाऊन घ्यायची, असा रोखठोक सवाल हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी सभेत केला. महापालिकेच्या स्थायी समिती…

Read More

Mahesh Patel Statement: Stuck Till Last Breath, Not Fled

Marathi News National Mahesh Patel Statement: Stuck Till Last Breath, Not Fled Jabalpur Cruise Accident लोकेंद्र उमरे। जबलपूर8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जबलपूरच्या बरगी धरणात 30 एप्रिल रोजी क्रूझ बुडून 13 लोकांचा जीव गेला. यात 8 महिला, 4 मुले आणि एक पुरुष यांचा समावेश आहे. सुमारे 60 तासांच्या बचावकार्यानंतर पाण्यातून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. या…

Read More

वादळी वाऱ्यामुळे केळी, पपई‎जमीनदोस्त; संत्र्याचेही नुकसान‎:चांदूर बाजार तालुक्यात घाटलाडकी, रतनपूर सायखेडा येथे नुकसान‎

प्रतिनिधी । अमरावती/ घाटलाडकी शनिवारी २ मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. ढग दाटून आले, विजांचा कडकडाट सुरू झाला आणि जोरदार वारा सुटला. जिल्ह्यातील काही भागात वादळाचा जोर जास्तच होता. वादळाचा सर्वाधिक फटका चांदूर बाजार तालुक्यातील फळ पिकांना बसला आहे. रतनपूर सायखेडा येथील शेतातील दीड वर्ष झालेल्या केळीच्या बागेचे मोठ्या प्रमाणात…

Read More

दिलजीत दोसांझच्या वक्तव्याने खलिस्तानी संतापले:म्हणाले- गुरदास आणि बब्बू मान यांच्यासारखा अहंकार मोडू; पंजाबी गायकाने म्हटले होते- बाहेर उचलून फेकून देईन

पंजाबी गायक दिलजीत दोसांझचा ऑरा वर्ल्ड टूर 2026 वादांच्या भोवऱ्यात सापडला आहे. 30 एप्रिल रोजी कॅनडामधील कॅलगरी शोदरम्यान खलिस्तानी झेंडे दाखवण्यात आले. याला प्रत्युत्तर म्हणून दिलजीतने मांडीवर थाप मारून म्हटले होते – मी उचलून बाहेर फेकून देईन. आता दिलजीतच्या या थापीमुळे खलिस्तानी चिडले आहेत. यावरून 3 मे रोजी @बब्बर अकाउंटवरून दिलजीतला आव्हान देण्यात आले की,…

Read More

पतंजली परिवारातर्फे महाराष्ट्र, कामगार दिन, बुद्धपौर्णिमा उत्साहात:आरोग्याचा दिला संदेश

. महाराष्ट्र दिन कामगार दिन व बुद्धपोर्णिमा हा त्रिवेणी संगम साधत हा दिवस पतंजली योग परिवारातर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शांती आरोग्य व श्रमाचा संदेश देत विशेष योग साधना, ध्यान, प्राणायाम सकाळी ६ ते ६.३० पर्यंत घेण्यात आले. विशेष अतिथी म्हणून प्रल्हाद सुलताने, नारायणराव अंधारे, नीळकंठ साबळे, पुरुषोत्तम आवळे, चंद्रकांत सोनोणे, कपिल लाड, विनायकराव…

Read More

Spirit Airlines Shuts Down; CEO Cites No Money Left

वॉशिंग्टन1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक अमेरिकन एअरलाईन कंपनी स्पिरिट एअरलाईन्सने आर्थिक संकट आणि इंधनाच्या किमतीत अचानक झालेल्या वाढीमुळे आपले कामकाज पूर्णपणे बंद केले आहे. कंपनीने 2 मे 2026 रोजी अधिकृतपणे आपले सर्व ऑपरेशन्स निलंबित करण्याची घोषणा केली. सीईओ म्हणाले- आमच्याकडे पैसे उरले नव्हते स्पिरिट एअरलाईन्सचे अध्यक्ष आणि सीईओ डेव्ह डेव्हिस म्हणाले की, गेल्या काही आठवड्यांत इंधनाच्या…

Read More

संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक:व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांचे शेतकऱ्यांना आवाहन‎

प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) या संस्थेचा ५० वा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी संस्थेच्या सुवर्णप्रवासाचा आढावा सादर केला. वाढती स्पर्धा, बाजारातील आव्हाने लक्षात घेता संशोधन, संकरित वाण, जैविक उत्पादने…

Read More

छत्तीसगडमध्ये भरधाव कार नदीत कोसळली, 4 मृत्यू:रायपूरहून कवर्धा येथे लग्नासाठी जात होते, 2 जणांची प्रकृती गंभीर

छत्तीसगडमधील कवर्धा येथे रात्री उशिरा भरधाव वेगातील कार अनियंत्रित होऊन फोक नदीत कोसळली. या अपघातात कारमधील 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना पांडातराई पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. प्राथमिक माहितीनुसार, सर्व तरुण बिरगाव (रायपूर) येथून पंडरिया येथील लग्नात सहभागी होण्यासाठी जात…

Read More

माजी विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत करावी:प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे

प्रतिनिधी|कोल्हार प्रवरा हायस्कूल या शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा शनिवारी विद्यालयात मोठ्या ‌उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्थानिक स्कूल कमिटीचेचेअरमन डॉ. भास्कर खर्डे उपस्थित होते. डॉ. सुस्मिता विखे म्हणाल्या, प्रवरा हायस्कूल ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसईचे शिक्षण देणारी आघाडीची शाळा…

Read More