Headlines

Admin

यवतमाळ मुलींच्या तस्करी प्रकरणात दुसरी ऑडिओ क्लिप समोर:बनावट आधार कार्ड आणि डिलीट केलेल्या डेटाचा क्लिपमध्ये उल्लेख

यवतमाळ मुलींच्या तस्करी प्रकरणी यापूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. बनावट आधार कार्डच्या मदतीने मुलींची तस्करी केली जायची, अशी माहिती कॉलवर बोलणाऱ्या एका तरुणीने दिली होती. तसेच यात खूप पैसा असल्याचे देखील ती म्हणताना ऐकू आले होते. आता याच प्रकरणातील आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. भाजप जिल्हाध्यक्षांनी ही ऑडिओ…

Read More

भागवत म्हणाले- विज्ञान आणि धर्म या दोन्हीतून शांती मिळाली नाही:राजापासून विज्ञानापर्यंत सर्व मॉडेल्स अयशस्वी; जग आता भारताच्या ज्ञानाकडून अपेक्षा करत आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी मंगळवारी सांगितले की, 2000 वर्षांपर्यंत शासन, धर्म आणि विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर आता जग भरकटले आहे आणि भारताच्या ज्ञानाकडे पाहत आहे. त्यांनी हे त्रिपुरातील मोहनपूर येथील धार्मिक कार्यक्रमात सांगितले. भागवत मां सौंदर्य चिन्मयी मंदिराच्या प्रतिष्ठापना आणि कुंभाभिषेक कार्यक्रमाला संबोधित करत होते. विकास जेवढा वाढत आहे, पर्यावरण तेवढेच…

Read More

875 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण‎:श्रीमती केशरवाई लाहोटी महाविद्यालयात आठवा पदवीदान समारंभ‎

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीशी संलग्न श्री गणेशदास राठी छात्रालय समितीद्वारे संचालित श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आठवा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ १८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता स्वर्गीय शंकरलाल राठी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. स्थानिक महाविद्यालयातील एकूण ८७५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. याचप्रमाणे महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रातून शैक्षणिक वर्ष…

Read More

पाणीटंचाई निवारणार्थ 90 गावांतील विंधन विहिरींची करणार विशेष दुरुस्ती:जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता; पाणीपुरवठा होणार अधिक सुरळीत‎

जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विंधन विहीर (बोअरवेल) दुरुस्ती व देखभालबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीच्या कामांना गती देण्यात येणार आहे. यामुळे गावांमध्ये नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित होणार आहे. पाणीटंचाई निवारणार्थ ९० गावांतील विंधन विहिरी दुरुस्तीसाठी २८ लाख ८० हजार रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस तापमान…

Read More

हद्दवाढ भागात अंधार; अभियंत्यांना दिला कंदील:उपाय न केल्यास आंदाेलन; वंचितचा इशारा‎

मनपा हद्दवाढ भागात विद्युत पथदिवे नसल्याने नागरिक व वंचित बहुजन आघाडीने सोमवारी अनोख्या पद्धतीने निषेध करत अभियंत्यांना कंदील भेट दिला. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचितचे गटनेते नीलेश देव यांनी दिला. महापालिका हद्दवाढ भागात मूलभूत सुविधांना नागरिकांनी नेहमीच उपस्थिती लावली आहे. या भागात रस्ते, पाणी, स्वच्छता, खुले भूखंडांचा विकास…

Read More

नरखेडमध्ये 417 नागरिकांना मिळाले दाखले:तहसीलदार सचिन मुळीक यांच्या उपस्थितीत विविध दाखल्यांचे वाटप‎

मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे महसूल विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. नरखेड मंडळातील नागरिकांसाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमात १५ हून अधिक महसुली सेवांचे थेट लाभ देण्यात आले. यामध्ये एकूण ४१७ लाभार्थ्यांनी आपली प्रलंबित कामे पूर्ण करून घेतली. सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धेश्वर अन्नक्षेत्र मंडळाच्या सभामंडपामध्ये हे शिबिर पार पडले. शिबिराच्या…

Read More

विमानतळावर व्यक्तीला पाहताच अनुष्काने चरण स्पर्श केले:मागे उभा असलेला विराट कोहली हसला, प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाण्यापूर्वी भेट झाली

क्रिकेटर विराट कोहली आणि त्यांची पत्नी अनुष्का शर्मा नुकतेच वृंदावनमधील संत प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात पोहोचले. वृंदावनला जाण्यापूर्वी दोघे दिल्ली विमानतळावर दिसले, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये विराट आणि अनुष्का विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहेत. बाहेर येताच अनुष्का तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीजवळ गेली आणि तिने त्यांच्या पायांना स्पर्श केला. यानंतर तिने त्यांना…

Read More

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट:मनीषा माने-मुसळेचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला;आता उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणातील आरोपी मनीषा माने-मुसळे हिला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने तिचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला आहे. जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी सुनावणीदरम्यान हा महत्त्वाचा निर्णय दिला. या निकालामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या प्रकरणात नवे वळण आले…

Read More

लातूरचा आधारवड कोसळला! माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन:‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार हरपले; शिक्षणविश्वात शोककळा

लातूरमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाची छाप सोडणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे सर्वेसर्वा आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. गोपाळराव पाटील (आप्पा) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करत त्यांच्या कार्याची आठवण काढली. लातूरमधील त्यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली अर्पण…

Read More

शहा म्हणाले- TMC ने लोकांची फसवणूक केली:तामिळनाडूमध्ये 234 जागा, बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस

तामिळनाडू विधानसभेच्या सर्व 234 जागांसाठी आणि पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी आज संध्याकाळी 5 वाजता निवडणूक प्रचार थांबेल. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी होईल. निकाल 4 मे रोजी लागतील. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी दार्जिलिंगमध्ये एक रॅली घेतली. ते म्हणाले, ‘काँग्रेस, टीएमसीने दार्जिलिंगमधील लोकांसोबत आणि माझ्या गोरखा बांधवांसोबत फसवणूक आणि अन्याय केला…

Read More