Headlines

Admin

राजकीय अहंकारातून महिला आरक्षणात विरोधकांचा अडसर:अशोक चव्हाण यांची टीका, केंद्र सरकारच्या भूमिकेचे केले समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाद्वारे २०२९ च्या निवडणुकांपासून लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याचा एक ऐतिहासिक आणि क्रांतीकारी प्रयत्न केंद्र सरकारने केला. मात्र, दुर्दैवाने राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू आणि अनाठायी भूमिकेमुळे या विधायक प्रयत्नात अडसर आल्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण…

Read More

अमरावती अत्याचार प्रकरण:अयानसोबत केक कापला;‎ 6 ‎पोलिस कर्मचारी मुख्यालयात जमा, आरोपींची संख्या आठ

मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्याशी ‎‎अश्लील वर्तन केल्याप्रकरणी ग्रामीण ‎‎पोलिसांनी अयान अहमद तनविर‎‎ अहमद (वय 19)‎‎ या मुख्य आरोपीला ‎‎‎तीन दिवसांपूर्वी ‎‎अटक केली आहे.‎ ‎या प्रकरणाचा मुख्य ‎‎‎सूत्रधार अयान‎‎ आणि परतवाडा ‎‎‎पोलिस ठाण्यातील ‎एक पोलिस अधिकारी-कर्मचारी ‎एकत्रीत येवून केक कापतानाचा एक ‎जुना व्हिडिओ आता सोशल ‎मीडियावर व्हायरल झाला आहे. हा ‎‎व्हिडिओ पोलिस अधीक्षकांपर्यंत ‎‎पोहोचल्यानंतर त्यांनी तत्काळ‎…

Read More

आदित्य ठाकरेंचं नाव का घेतलं?:निशिकांत दुबे यांच्या आरोपांवर राऊतांचा संताप; महिला आरक्षणावरूनही राऊत आक्रमक

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया देत जोरदार पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यामागे भाजपला कोणतेही कारण नव्हते, असे स्पष्ट करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी भाजपच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. राऊत म्हणाले की, भाजपचे लोक सध्या तमाशा बघत…

Read More

तेलंगणामध्ये SC-ST सामान्य वर्गापेक्षा 3 पट मागासलेले:राज्यातील 242 पैकी 135 अत्यंत मागासलेल्या; 3.55 लाख लोकांवर सर्वेक्षण

तेलंगणामध्ये गेल्या वर्षी झालेल्या जात सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) मधील लोक सामान्य वर्गापेक्षा 3 पट मागासलेले आहेत. तर, ओबीसी वर्ग 2.7 पट मागासलेला आहे. एससीचा मागासलेपणा निर्देशांक स्कोअर 96, एसटीचा 95 आणि ओबीसीचा 86 आहे. नियमानुसार, स्कोअर जितका जास्त असेल, तितका मागासलेपणा अधिक असेल. म्हणजेच, तेलंगणामध्ये या जातींच्या सामाजिक, आर्थिक,…

Read More

किरकोळ कारणावरून मारहाण:85 हजारांचा मुद्देमाल पळविला, तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली शहरालगत बळसोंड भागात किरकोळ कारणावरून एकास मारहाण करून 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पळविल्याच्या आरोपावरून तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 16 सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील मंगळवारा भागातील रहिवासी बालाजी चव्हाण हे शहरालगत बळसोंड येथे प्लॉटवर कामासाठी गेले होते. यावेळी त्या ठिकाणी काम करीत असतांना कृष्णा भोसले, पंकज…

Read More

वर्ध्यात शाळांच्या सुट्टीचा 'खेळ':विद्यार्थ्यांचे आरोग्य की राष्ट्रपतींच्या दौऱ्याची सोय? प्रशासनाने दिलेला तो सुट्टीचा आदेश गुलदस्त्यात!

वर्धा जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले असले, तरी मंगळवार व बुधवारपासून तापमानात वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी १६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील १,४५४ शाळा व १,६२७ अंगणवाडी एकूण ३,०८१ शाळांना सुट्टी जाहीर केली होती. शुक्रवारी तापमान चक्क ४४.४ अंश सेल्सिअस वर पोहचले असताना, शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र गुरुवारी…

Read More

Women Reservation Bill Linked to Delimitation by Modi Govt for Majoritarianism

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारला देशात बहुसंख्यांकवाद राबवायचा आहे. त्यामुळेच या सरकारने महिला आरक्षण विधेयकाला सीमांकन विषयाला जोडले आहे, असा आरोप विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. विरोधकांनी सरकारची नियत ओळखल्यामुळेच त्यांन . केंद्र सरकारने गुरुवारी लोकसभेच्या पटलावर महिला आरक्षण व सीमांकनाशी संबंधित 3 विधेयक मांडले. या विधेयकांवर आज सलग दुसऱ्या दिवशी चर्चा…

Read More

मध्य प्रदेश-राजस्थानच्या 10 शहरांमध्ये तापमान 42°C च्या वर:छत्तीसगडमध्ये हीटवेव्ह, 11 दिवस आधी शाळांना उन्हाळी सुट्टी; महाराष्ट्रात 19 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट

मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की, 20 एप्रिलपर्यंत या राज्यांमध्ये उष्णता आणि दमटपणापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. तापमान 40 ते 44°C दरम्यान राहू शकते. गुरुवारी मध्य प्रदेशातील 6 आणि राजस्थानमधील 4 शहरांमध्ये तापमान 42°C च्या वर…

Read More

कामठी येथील आयटीआयचे शहीद हेमंत करकरे नामकरण:विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा जागृत होणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (ITI) शहीद हेमंत करकरे यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कौशल्य विकास विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर अधिकाऱ्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यात येत असून, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी…

Read More

एमआयएमच्या सहर शेख पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी:नगरसेवकपदावर संकट, तरी वानखेडेवर; सोशल मीडियावर ‘गेम ओव्हर’ पोस्ट

ठाणे महानगरपालिकेतील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख या सध्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे अडचणीत सापडल्या असताना एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. गेल्या 24 तासांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेल्या सहर शेख अचानक मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दिसल्या. 16 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेला आयपीएल सामना पाहण्यासाठी त्या मैदानात उपस्थित होत्या. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला…

Read More