Headlines

Admin

एसटी स्थानकात प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या 3 महिला जेरबंद:साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने पुणे पोलिसांकडून जप्त

स्वारगेट एसटी स्थानकावर प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या 3 महिलांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 4 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये लिलाबाई भोलेनाथ खंदारे (वय 65), चंदाबाई छबू लोंढे (वय 68, दोघी मूळ रा. सलबतपूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर)…

Read More

पुण्यात टोळीचा हैदोस:'खडकीमध्ये चांदणे गँगचेच राज्य चालणार म्हणत कुटुंबावर जीवघेणा हल्ला, 13 जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील खडकी परिसरातील महादेववाडी येथे जुन्या वादातून एका कुटुंबावर लोखंडी हत्यारे आणि दगडांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी खडकी पोलिसांनी ‘चांदणे गँग’चा मुख्य आरोपी अनिकेत चांदणे, त्याच्या टोळीतील 10 तरुण आणि 3 अज्ञात तरुणींविरुद्ध खुनाचा प्रयत्न तसेच इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील अनेक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत….

Read More

'जूही मुई'मध्ये ऑटिस्टिक भूमिका साकारतेय ईशा सिंग:प्रियंका चोप्राच्या 'बर्फी'मधील भूमिकेशी तुलना केल्यावर म्हणाली- ती माझी स्वप्नातील भूमिका होती

अभिनेत्री ईशा सिंग कलर्स टीव्हीच्या नवीन शो ‘जूही मुई’ मध्ये दिसत आहे. या शोमध्ये ती पहिल्यांदाच एका ऑटिस्टिक मुलीची भूमिका साकारत आहे. ऑटिस्टिक त्या व्यक्तीला म्हणतात, जो ऑटिझमने ग्रस्त असतो. ऑटिझम हा कोणताही आजार नाही, तर मेंदूच्या विकासाशी संबंधित एक विशेष स्थिती आहे. यामुळे व्यक्तीचा जगाकडे पाहण्याचा, समजून घेण्याचा आणि इतरांशी संवाद साधण्याचा दृष्टिकोन सामान्य…

Read More

सलाइन खुंटीला, आयुष्य टांगणीला:श्रीगोंदा तालुक्यातील कौठा येथे बंगाली डॉक्टरने पत्र्याच्या खोलीत थाटले क्लिनिक; बीएएमएसची पदवी बोगस

अहिल्यानगरच्या श्रीगोंदे तालुक्यात ६ हजार लोकसंख्या असलेल्या कौठा गावात बीएएमएस डॉक्टर असल्याचा दावा करत एक बोगस बंगाली डॉक्टर ८ वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहे. वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही वैध परवाना नसताना “श्रीसान क्लिनिक’ नावाचे क्लिनिक सौरभ अधिकारी याने थाटल्याचे “दिव्य मराठी’च्या पाहणीतून समोर आले आहे. क्लिनिकच्या भिंतीवर लावलेली प्रमाणपत्रे पश्चिम बंगालच्या “इंडियन कौन्सिल ऑफ पॅरामेडिकल सोसायटीज’ या…

Read More

जूनमध्ये हवामान विभागाचे 23 ‘येलो अलर्ट’ ढगातच ‘विरले’:108 सरासरीच्या तुलनेत 66 मिमी बरसला, 42 मिमी पावसाची तूट कायम‎

. “एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात सरासरीच्या ४२ मिमी पावसाची तूट नोंदवली गेली. जूनमध्ये हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचे २३ दिवस ‘येलो अलर्ट’ जारी केले, मात्र तीन ते चार दिवस तुरळक पाऊस वगळता हे अलर्ट ढगातच विरले. कारण २३ दिवसांत सरासरी १०८ मिमी पावसाच्या तुलनेत ६६ मिमी पाऊस झाला. आता हवामान विभागाने पुढचे ३ दिवस पुन्हा…

Read More

Mungantiwar Hits Back at Thackeray; Recalls 2019 Press Meet

सत्तेसाठी काहीपण हे तुम्हीच शिकवले ना? मग लोकं सत्ताधारी पक्षासोबत येत असतील तर त्यामध्ये वाईट काय आहे. 24 सप्टेंबर 2019 ला दुपारी 4 वाजता एक पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामुळे राज्यातील राजकारणाची दिशा बदलली ती पुढचे 100 वर्षे लक्षात राहणार आहे, असे . आदित्य ठाकरेंकडून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘ऑपरेशन देवेंद्र’ म्हणत टीका करण्यात…

Read More

पावसाळी अधिवेशन:विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात; राज्यातील विनापरवाना IVF केंद्रांवर सभागृहात गंभीर चर्चा

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. काल काल अधिवेशनात अयोध्या राम मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहार, शेतकरी कर्जमाफी, नगरविकास विभागातील कथित भ्रष्टाचार आणि कुंभमेळा निधी यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, राज्यातील वाढत्या बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुन्हेगारांचे वय १८ वरून १६ वर्षे करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असून, लहान…

Read More

वृक्षारोपण हा केवळ कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प- पोलिस अधीक्षक:‘स्नेहबंध’आणि ‘दिव्य मराठी’च्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण‎

“वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून तो पर्यावरण संवर्धनाचा सातत्यपूर्ण संकल्प आहे. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे केवळ रोपण न करता संगोपन करणे गरजेचे आहे. असे केल्यास हरित आणि प्रदूषणमुक्त समाज घडविण्यास मोठी मदत होईल. सामाजिक संस्थांनी अशा उपक्रमांतून जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलिस…

Read More

हक्काची रेल्वे शिर्डीकडे पळवली; संगमनेरकरांनी रस्त्यावर उतरावे:डॉ. जयश्री थोरात यांचा आराेप, मविआ काळातील मंजूर मार्ग बदलल्याचा दावा‎

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व तांत्रिक बाबी, पर्यावरणीय मुद्दे, सुपीक जमीन आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन नाशिक-पुणे रेल्वे मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राजकीय आकसापोटी हा मार्ग बदलण्यात आला. संगमनेर आण . नाशिक-पुणे रेल्वेप्रश्नी माध्यमांशी संवाद साधताना डॉ. थोरात यांनी आक्रमक भूमिका मांडली. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे संगमनेर आणि अकोले…

Read More

हिंगोलीत दुचाकीचा भीषण अपघात:पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी, कांडलीफाटा शिवारातील घटना

आखाडा बाळापूर ते वारंगा मार्गावर कांडली फाटा शिवारात दुचाकी अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मयतावर आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात बुधवारी ता. 1 उत्तरीय तपासणी करणयात आली आहे. तर गंभीर जखमी झालेल्या पत्नीला उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरी (ता. हदगाव) येथील अर्जुन इंगळे हे त्यांच्या…

Read More