Headlines

Admin

हिंदूंच्या धार्मिक, मालमत्तेवर घाला; ‘काळा कायदा’ मागे घ्या:जिल्हाधिकारी कार्यालयात रणशिंग फुंकणार‎

महाराष्ट्र राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने प्रस्तावित केलेल्या ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ या अत्यंत वादग्रस्त मसुद्यामुळे राज्यातील हजारो हिंदू देवस्थानांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हा कायदा म्हणजे मंदिरांच्या जमिनी हडपण्याचा ‘सरकारी कट’ असून, यामुळे हिंदूंच्या धार्मिक आणि मालमत्ता विषयक हक्कांवर थेट घाला घातला जात आहे. या अन्यायी कायद्याचा तीव्र निषेध करत…

Read More

काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांच्या दबावानंतर आजपासून पाणीपुरवठा पूर्ववत:सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाने पाणीटंचाईच्या मुद्द्यावर प्रशासनाला धरले धारेवर

चिखली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चिखली गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या चिखलीकरांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला अखेर यश आले आहे. प्रशासनाने तातडीने हालचाली करत आजपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला आहे. शहरात १५ ते २० दिवसांनी होणार Source link

Read More

Vikas Manch’s demand to the administration through a statement, Tehsildar Shilpa Bobde’s statement at the Samadhan Camp organized at Mana

Marathi News Local Maharashtra Akola Vikas Manch’s Demand To The Administration Through A Statement, Tehsildar Shilpa Bobde’s Statement At The Samadhan Camp Organized At Mana अकोला2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अकोला तालुक्यातील ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या दहीहांडा येथील पाणी पुरवठा योजेनसह अन्य कामांची चौकशी करण्याची मागणी दहीहांडा विकास मंचाने केली आहे. मंचासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर…

Read More

रांगोळीतून माऊली अन् तुकोबांचे दर्शन, प्रेक्षक थक्क:पंढरीत पोट्रेट रांगोळी अन् सुलेखनाची जादू, राज्यातील कलाकारांची मांदियाळी‎

. येथे सुरू असलेल्या अक्षर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आज व्यक्तिचित्र रांगोळी (पोट्रेट रांगोळी) आणि सुलेखन (कॅलिग्राफी) प्रात्यक्षिकांचे थक्क करणारे सादरीकरण करण्यात आले. कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्रांपेक्षाही अधिक जिवंत, भावस्पर्शी आणि चेहऱ्यावरील सूक्ष्म हावभाव रांगोळीच्या माध्यमातून साकारताना पाहून उपस्थित प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले होते. ​या संमेलनात राज्यभरातून आलेले नामवंत कलाकार आपली कला सादर करत आहेत. यामध्ये मुंबईचे…

Read More

तरुणाईला मोबाईलपासून दूर करून वाचन संस्कृती रुजवणारी संमेलने काळाची गरज:शब्दगंध संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी कृषीमंत्री भरणे यांचे प्रतिपादन‎

आपली मराठी भाषा, आपले साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याचे काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षांपासून अविरत सुरू आहे. अलीकडच्या काळात तरुण पिढी मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये कमालीची व्यस्त झाली आहे. या पिढीला तंत्रज्ञानाच्या कचाट्यातून बाहेर काढून त्यांच्यात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अशी संमेलने गरजेची आहेत, असे प्रतिपादन कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी केले. शब्दगंध…

Read More

‘चिया सीड्स'ला 21 हजार 100 रुपये दर:कमी खर्चात बंपर उत्पादन होताना मंदीमुळे दरात प्रति क्विंटल 3 हजारांची घसरण‎

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी “चिया सीड्स’ची (काळ्या-पांढऱ्या रंगाचे खाद्य बीज) तब्बल १४६ कट्ट्यांची मोठी आवक झाली. यावेळी चिया सीड्स उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे जास्तीत-जास्त २१,१०० रुपये तर कमीत-कमी ८,००० रुपयांचा दर मिळाला. यासोबतच बाजारात २० कट्टे काळे जिरे (शहाजिरे) विक्रीसाठी आले होते, त्यालाही २१,२०० रुपयांपासून १७,१०० रुपयांपर्यंतचा चांगला भाव मिळाला. अकोला बाजार समितीने या…

Read More

वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी:असह्य उकाड्यानंतर गारवा, दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता

दिवसभराचा असह्य उकाडा आणि वाढत्या तापमानाने त्रस्त झालेल्या अहिल्यानगरकरांना शनिवारी सायंकाळी पावसाने दिलासा दिला. शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, या मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच फटक्याने वातावरणात गारवा निर्माण केला आहे. या पावसामुळे जमिनीला हवा असलेला ओलावा मिळाल्याने खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे. मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात तापमानाचा पारा चढू लागला होता….

Read More

बंगालमधील फालता येथे आज मतमोजणी:पुनर्मतदानात 88% मतदान झाले; TMC उमेदवाराची माघार, पण पक्षाच्या चिन्हावर मतदान झाले

पश्चिम बंगालमधील फालता जागेवर आज मतमोजणी होणार आहे. मतांची मोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल. फालता येथे 21 मे रोजी पुन्हा मतदान झाले होते. पुनर्मतदानात सुमारे 2% मतदान वाढले. निवडणूक आयोगाच्या मते, येथे 88.13% मतदान झाले. तर 29 एप्रिल रोजी या जागेवर 86.71% मतदान झाले होते. फालता येथे मुख्य लढत टीएमसी आणि भाजप यांच्यात आहे….

Read More

रणगाड्यांचे माहेरघर आता दारूगोळा निर्मितीचे हब, वर्षभर युद्ध चालले तरी दारूगोळा पुरवण्याची प्रकल्पात क्षमता‎

ऐतिहासिक वारसा आणि लष्करी महत्त्वाचा केंद्रबिंदू‎असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याने संरक्षण उत्पादन‎क्षेत्रात नवा सुवर्ण इतिहास रचला आहे. १८ व्या‎शतकापासून सैन्याच्या हालचालींचे प्रमुख केंद्र‎राहिलेल्या या जिल्ह्याची ओळख आता देशाचे प्रमुख‎‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरर हब’ म्हणून अधोरेखित झाली‎आहे. शिर्डी येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते‎ क्षेपणास्त्र संकुल व तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे‎उद्घाटन करण्यात आले. यामुळे देशाची लष्करी‎सज्जता कमालीची वाढली आहे.‎ या…

Read More

अकोल्याच्या दुर्गम भागात मुक्कामी एसटी पुन्हा धावली:15 जुनपासून राजूर ते रतनवाडी, सांम्रद, घाटघर ते शेंडी व परत राजूर ही बस धावणार‎

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, पर्यटकांची पंढरी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या अकोले आदिवासी तालुक्यातील दुर्गम रतनवाडी आणि साम्रद गावांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. तांत्रिक कारणांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली मुक्कामी एसटी बस सेवा १८ मेपा . माजी मंत्री तथा आदिवासी मधुकरराव पिचड यांनी या भागातील पर्यटन आणि जनसेवेसाठी ही मुक्कामी बस सेवा सुरू केली होती. मात्र,…

Read More