Headlines

Admin

दिलासा:कौटुंबिक जमीन मोजणी केवळ 200 रुपयांमध्ये, सरकारचा सर्वसामान्यांना दिलासादायक निर्णय

राज्य सरकारने जमीन मोजणीच्या प्रक्रियेत आणि शुल्कात मोठे बदल केले असून कुटुंबांतर्गत जमिनीच्या वाटणीची मोजणी आता केवळ २०० रुपयांत होणार आहे. सरकारी कार्यालयातील दिरंगाई आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोजणीची कडक कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या नवीन नियमानुसार, ग्रामीण भागात २ हेक्टरपर्यंतच्या…

Read More

Tourism projects worth Rs 350 crores are taking shape in Meghalaya, Meghalaya is becoming the tourism hub of North East India

Marathi News National Tourism Projects Worth Rs 350 Crores Are Taking Shape In Meghalaya, Meghalaya Is Becoming The Tourism Hub Of North East India अजय प्रकाश | शिलाँग/सोहरा5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोहराच्या टेकड्यांवर जूनचा हलका पाऊस पडत आहे. ढग कधी नोहकलिकाईच्या उंच खडकांवर आदळतात, तर कधी दऱ्यांमध्ये उतरून येतात. धबधब्यांचा आवाज आणि धुक्यादरम्यान मेघालय एक…

Read More

सरासरीच्या 26% पाऊस:राज्यात 15 जूनपर्यंत 103 मिमी अपेक्षित, पण 27 मिमीच पाऊस, पेरणीची घाई नक, सरकारचा शेतकऱ्यांना सल्ला

मंगळवारी राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलेल्या पीक परिस्थितीच्या आढाव्यानुसार, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात सरासरीच्या केवळ 26 टक्के पाऊस झाला. राज्यात 1 ते 15 जूनपर्यंत 103 मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात फक्त 27.4 मिमी पाऊस झाला. यामुळे सरकारने शेतकऱ्यांना पिकांच्या पेरणीची “घाई न करण्याचा’ सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या 30 वर्षांत पहिल्यांदाच मुंबईत जूनच्या पहिल्या दिवसात…

Read More

संभाजीनगरात तिरंगी लढत:विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान; 31 उमेदवार, 7043 मतदार, ईव्हीएम नव्हे, मतपत्रिकेचा वापर

स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधान परिषदेवर निवडल्या जाणाऱ्या आमदारांसाठी गुरुवार, १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होत आहे. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होणार होती. मात्र, त्यातील अहिल्यानगर, ठाणे, यवतमाळ, पुणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या ६ जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, भंडारा-गोंदिया, धाराशिव-लातूर-बीड,…

Read More

उद्धवसेना फुटीच्या उंबरठ्यावर सहा खासदार दिल्लीत दाखल:आज लोकसभा अध्यक्षांना भेटणार, उपमुख्यमंत्री शिंदेही दिल्लीत

महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 नंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चिन्हे आहेत. कारण उद्धवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापनेची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ते बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र देऊ शकतात. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाले. सूत्रांनी सांगितले की, बुधवारी सकाळी आधी शिंदेंची या खासदारांसोबत बैठक होईल….

Read More

मोदींनी होर्मुझमधील भारतीयांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला:म्हणाले – खलाशांची सुरक्षा आमची जबाबदारी; G-7 परिषदेच्या आउटरीच सत्रात ट्रम्पही होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित G-7 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी होर्मुझ सामुद्रधुनीतील भारतीयांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. आउटरीच सत्रात मोदी म्हणाले – अनेक भारतीय नागरिकांनीही आपले प्राण गमावले आहेत. जागतिक सागरी व्यापाराद्वारे देशांना जोडणाऱ्या खलाशांची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. मोदी म्हणाले की, आम्ही पश्चिम आशियामध्ये शांततेच्या दिशेने झालेल्या प्रगतीचे स्वागत करतो….

Read More

संभाजीनगरात टोळी गजाआड; 10 तोळे सोने, 4 दुचाकी जप्त:दुचाकी चालवता येत नसल्याने मंगळसूत्र चोराने ‘60-40’ वाट्याने नेमला रायडर

शहरात मॉर्निंग वॉक, रात्रीचा फेरफटका मारणाऱ्या किंवा मंदिरात जाणाऱ्या वृद्ध महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या कुख्यात अमोल गलाटे टोळीच्या गुन्हे शाखेने अखेर मुसक्या आवळल्या. या टोळीचा मुख्य सूत्रधार अमोल गलाटे याला दुचाकी चालवता येत नसल्याने त्याने चक्क ६०-४० टक्क्यांच्या वाटणीवर २ रायडर गुन्ह्यांसाठी सोबत ठेवले होते. चोरीच्या सवयीमुळे स्वतःच्या घरच्यांनीही घरातून हाकलून दिल्यानंतरही या…

Read More

दिव्य मराठी एक्सपाेज:17 तलावांचा गाळ कागदोपत्री काढून 5.32 कोटी रुपये हडपले, धाराशिवला गाळमुक्त धरण योजनेत घोटाळा

धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील 17 पाझर तलावांतून गाळ उपसा न करताच बोगस कागदपत्रे तयार करुन गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून 5 कोटी 31 लाख 75 हजार रुपये हडपले. माहिती अधिकारात हे समोर आले आहे. त्याचे पुरावे ‘दिव्य मराठी’कडे आहेत. ज्या पाझर तलावातून गाळ उपसा केल्याचे दाखवले आहे, त्या तलावात काटेरी झुडपे वाढली…

Read More

खंडणी उकळल्याचेही उघड:नागपुरात वायुदल जवानाच्या पत्नीवर सामूहिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न, मध्य प्रदेशात नेऊन निकाह लावण्याचा प्रयत्न

हवाई दलातील जवानाच्या रिअल इस्टेट व्यावसायिक पत्नीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून तिला तब्बल एक वर्ष ब्लॅकमेल करत तिच्याकडून ३ लाख ९ हजार खंडणी उकळली. तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणून मध्य प्रदेशात नेऊन निकाह लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली….

Read More

धक्कादायक:घरगुती वाद-कलहातून दीड वर्षाच्या मुलाला फाशी देऊन आईने केली आत्महत्या, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोळेवाडी येथील मन सुन्न करणारी घटना

तालुक्यातील कोळेवाडी येथे एका विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या निष्पाप मुलाला फाशी देऊन स्वतःही गळफास घेत जीवन संपवल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आशा सूर्यभान आंबेकर ( ३१) आणि त्यांचा दीड वर्षाचा मुलगा शिवांश अशी मृत . घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तातडीने सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव…

Read More