Headlines

कांदा प्रश्न पुन्हा पेटला!:किसान काँग्रेस आक्रमक, मंत्रालयासमोरील रस्त्यावर कांदे फेकत सरकारचा निषेध, आंदोलन ताब्यात

राज्यात कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला असून, योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. आज महाराष्ट्र किसान काँग्रेसच्या वतीने थेट मंत्रालयाबाहेर आक्रमक निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी मंत्रालयासमोरील मुख्य रस्त्यावर कांदे फेकून सरकारचा निषेध केला. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आज मंत्रालयात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची…

Read More

हिंगोलीत 3 ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली:34 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यात विविध तीन ठिकाणी महसूल व पोलिस विभागाच्या पथकाने विविध तीन ठिकाणी वाहनांच्या तपासणीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारी तीन वाहने पकडली असून 34 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सेनगाव, हट्टा, बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील बन ते कापडसिंगी मार्गावर अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती…

Read More

विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 10 आमदारांचा शपथविधी:सभापती राम शिंदे यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ; भाजपचे सर्वाधित 6 आमदार

महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक आणि पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दिमाखात पार पडला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या सर्व नवनियुक्त आमदारांना सदस्यत्वाची शपथ दिली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते. विधान परिषदेच्या एकूण…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाईकवरून विधानभवनात दाखल:गडकरींकडूनही ताफ्यात 50 टक्के कपात; इंधन बचतीसाठी मोठं पाऊल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत केलेल्या आवाहनानंतर राज्यातील सत्ताधारी नेत्यांकडूनही त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज स्वतः बाईक चालवत विधानभवनात दाखल झाले. मुख्यमंत्री बाईकवरून विधानभवनात पोहोचल्याने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही या निर्णयाची मोठी चर्चा रंगली. इंधन बचत आणि अनावश्यक ताफे कमी करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा…

Read More

रोहित पवारांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना थेट आव्हान:28 तारखेपर्यंत CBI चौकशी द्या; मित्रपक्ष की अजगरी वृत्ती? सरकारला इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राज्य सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा लावून धरली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र आणि स्मरणपत्र दिल्याचा उल्लेख करत रोहित…

Read More

आईला त्रास देणाऱ्या मद्यपी भावाचा लोखंडी रॉडने वार करत खून:हिंगोलीच्या वसमतमधील घटना, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात

वसमत येथे जयनगर भागात दारु पिऊन आईला त्रास देणाऱ्या भावाचा लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी भावासह आईवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 14 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आधी पायऱ्यावरून पडल्याची माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी अधिक तपास करताच खूनाचा उलगडा झाला. पोलिसांनी…

Read More

शिबिरातून चांगले संस्कार, विचार ग्रहण करावेत- बाबाराव पाटील:दानापूर येथे श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिरास प्रारंभ‎

कोवळ्या कळ्यांमध्ये भविष्यातील ज्ञानेश्वर, शिवाजी महाराजांसारखे विचारवंत व महापुरुष दडलेले आहेत. आज समाजातील परिस्थिती ढासळत आहे. तरुण पिढी भरकटत आहे. अशा वेळी मुलांना योग्य संस्कार मिळण्यासाठी बालसंस्कार शिबिरांची आवश्यकता आहे. शिबिरातून चांगले संस्कार व विचार ग्रहण करा. आपले जीवन उज्ज्वल करा. असे मोलाचे मार्गदर्शन बाबाराव पाटील यांनी केले. येथील जिल्हा परिषद शाळेत श्री गुरुदेव सेवा…

Read More

Girls perform better than boys in CBSE Class 12th exams

बहुतेक शाळांचा ९८ टक्क्यांवर निकाल . प्रतिनिधी । अमरावती सीबीएसई १२ वीचा निकाल बुधवारी १३ मे रोजी दुपारी घोषित झाला. शहरातील विविध सीबीएसई शाळांनी त्यांची ९८ टक्क्यांवर गुणांची परंपरा यंदाही कायम राखली. टायटन स्कूलच्या शेख हातिम शेख इब्राहिम मन्सुरीने ९७.४० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला. या शाळेचा एकूण निकालही उत्तम लागला आहे. पी.आर.पोटे…

Read More

मोबाइलच्या युगात देश-धर्म-संस्कृतीचे संरक्षण होणे आवश्यक- प्रमोद पोकळे:दासटेकडी येथील सुसंस्कार शिबिरात भजनातून प्रबोधन, मान्यवरांचे मार्गदर्शन‎

“मुलांच्या हातात मोबाइल नाही तर शिस्त द्या आणि गेम नाही तर सुसंस्कार द्या’ या विचाराला अनुसरून तालुक्यातील गुरुकुंज-मोझरी जवळील राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथील श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना केवळ धार्मिक शिक्षणच नव्हे तर जीवन जगण्याची सुयोग्य दिशा व वळण देणारे शास्त्रशुद्ध सुसंस्कार दिले जात आहेत. आज सुसंस्कारांची अत्यंत गरज असून नवपिढीमध्ये सुसंस्कारांसोबतच अध्यात्म, नैतिक…

Read More

अडीच लाखाच्यावर विद्यार्थ्यांना मिळताहेत अध्यात्माविषयी धडे:78 गावांमध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाचा तरुण पिढीला घडवण्याचा उपक्रम‎

आजची तरुण पिढी ही वाम मार्गावर न जाता ती संस्कारक्षम व्हावी या दृष्टीने नांदुरा येथील आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी १९८१ पासुन सुसंस्कार शिबिराला सुरुवात केली आहे. केवळ बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून यंदा २० एप्रिल नंतर वेगवेगळ्या तारखांना ७८ गावांमध्ये सुसंस्कार शिबिरे सुरू झाली आहेत या शिबिरामध्ये अडीच…

Read More