Headlines

माजी आमदार बी.टी. देशमुख अनंतात विलीन:सरकारी इतमामात पार पडले अंत्यसंस्कार, दोन मुलींनी दिला मुखाग्नी

विधान परिषदेत ३० वर्षे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे दिवंगत माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांच्यावर शनिवारी सायंकाळी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष आदेशानुसार, हिंदू स्मशानभूमीत हा विधी पार पडला. त्यांच्या दोन मुली, वैशाली वानखडे आणि दीपा लाड, यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याशी संघर्ष करत असलेल्या प्रा. देशमुख…

Read More

जिल्हा परिषदेच्या 67 शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती:समुपदेशनाद्वारे प्रक्रिया पूर्ण, सीईओ गांधींच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी

अमरावती जिल्हा परिषदेतील ६७ शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्यात आली आहे. समुपदेशनाद्वारे ही प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, या शिक्षकांवर आता केंद्रप्रमुखांची नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही पदोन्नती प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका तसेच संबंधित सर्व न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पार पाडण्यात आली. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात मुख्य कार्यकारी…

Read More

पत्रकार हेमंत निखाडे यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार:कृषी पत्रकारितेतील योगदानाबद्दल शासनाकडून सन्मान

अमरावती: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शुक्रवारी विविध पुरस्कार जाहीर केले. यामध्ये तिवसा तालुक्यातील पत्रकार हेमंत निखाडे यांना पत्रकारिता गटातून प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लवकरच मुंबई येथे एका विशेष समारंभात निखाडे यांना त्यांच्या पत्नीसह हा पुरस्कार प्रदान केला जाईल. हेमंत निखाडे गेल्या २१ वर्षांपासून तिवसा तालुक्यात कृषी पत्रकारिता करत आहेत. कृषी…

Read More

अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी पूर्ण:25 जूनपर्यंत प्रवेश, 27 जूननंतर चौथी फेरी सुरू होणार

अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी शनिवार, २० जून रोजी पूर्ण झाली आहे. या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २५ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली आहे. या फेरीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर २७ जूननंतर चौथ्या फेरीची प्रक्रिया सुरू केली जाईल. तिसरी फेरी गुरुवार, १८ जून रोजी सुरू झाली होती आणि २० जूनच्या मध्यरात्रीपर्यंत…

Read More

ज्येष्ठांसाठी 'आएस्का' मोबाईल ॲपचे लोकार्पण:हे ॲप मदतनीस ठरेल, पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांचा विश्वास

ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी ‘ऑल आयकॉनिक सिनिअर सिटिझन्स असोसिएशन’ (एआयएससीए) या संस्थेने विकसित केलेल्या ‘आएस्का’ मोबाईल ॲपचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांनी या ॲपचे महत्त्व अधोरेखित करत, हे ज्येष्ठांसाठी एक महत्त्वाचा मदतनीस ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम येथे आयोजित कार्यक्रमात हे ॲप लाँच करण्यात आले. वृद्धत्व…

Read More

पुण्यात निवृत्त ACP कडून सुनेचा छळ:डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा; नवीन कायद्यामुळे कारवाईत अडचण

पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये एका ३० वर्षीय विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ झाल्याची तक्रार २० जून २०२६ रोजी उघडकीस आली आहे. पीडितेच्या सासरच्या मंडळींमध्ये निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) यांचा समावेश आहे. फिर्यादीचा विवाह २०२२ मध्ये झाला होता. लग्नाच्या वेळी पीडितेच्या आई-वडिलांनी मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि लग्नाचा सर्व खर्च केला होता. तरीही, पती, सासू,…

Read More

Mumbai BEST Strike Halts NEET Exams; Protesting Workers Get MESMA Notice

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या ‘बेस्ट’ बसच्या कर्मचाऱ्यांचा संप शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही मिटू शकलेला नाही. रविवार, २१ जून रोजी होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या (NEET) पार्श्वभूमीवर हा संप सुरूच राहिल्याने . परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी तातडीची बैठक घेऊनही यातून कोणताही मार्ग न निघाल्याने मुंबईकरांचे हाल आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान…

Read More

Hingoli Free Hostel Admission: Apply Until July 2026

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांच्या मार्फत हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहात सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गरजू व पात्र विद्यार्थ्यांनी . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह हिंगोली, कळमनुरी,…

Read More

Prataprao Jadhav Attacks Aaditya Thackeray Ego; Leaders Left Thackeray

शिवसेना ठाकरे गटातील दुसऱ्या मोठ्या संभाव्य बंडामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपली आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. कोलकात् . उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या निकटवर्तीयांच्या चौकडीवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे हे…

Read More

CBI Challenges Acquittal in Pawanraje Nimbal Murder Case

२० वर्षांपूर्वी महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या या निकालाविरोध . भरदिवसा झाली होती पवनराजेंची हत्या तत्कालीन काँग्रेस (आय) पक्षाचे नेते पवनराजे निंबाळकर यांची ३ जून २००६ रोजी नवी मुंबईत भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात…

Read More