Headlines

उजनी कालव्यावरील पादचारी पूल दुरुस्ती काम निकृष्ट:शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, तीन महिन्यांपूर्वीची डागडुजी उखडली; लोखंडी पुलाऐवजी भक्कम सिमेंट पुलाची मागणी

पापरी (ता. मोहोळ) येथील उजनी डाव्या कालव्यावरील पादचारी पुलाची तीन-चार महिन्यांपूर्वी केलेली दुरुस्ती निकृष्ट झाल्याने हा पूल पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक बनला आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थी, शेतकरी व दूध व्यावसायिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत अ . पापरी येथील टेकळे वस्ती भागातून १९७८ मध्ये मुख्य उजनी डावा कालवा गेला आहे. कालव्याच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या जमिनी असल्याने…

Read More

पब्लिक पार्कच्या उभारणीसाठी निधी देणार:पालकमंत्री विखे,‎नेहरू मार्केटच्या‎ इमारतीचे भूमिपूजन‎

शहर वेगाने बदलत आहे. मात्र, मूळ शहरातील जुन्या पाऊलखुणा तशाच दिसत आहेत. शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे. नवीन नगर विकसित होत असताना जुन्या शहराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नागरिकांच्या गरजा वाढत आहेत व बदलती आहेत. त्यानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे सांगत महापालिकेने शहराभोवती पब्लिक पार्कची उभारणी करावी. त्यातून शहराच्या सौंदर्यात भर पडेल व…

Read More

मनमाडला गुणवंतांमध्ये मुलींनी राखले वर्चस्व:केंद्राचा निकाल 90 तर शहरातील सहा विद्यालयांचा निकाल 100 टक्के; पूजा कुशवाह केंद्रात प्रथम‎

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ८) ऑनलाईन जाहीर झाला असून मनमाड केंद्राचा एकूण निकाल ९० टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात मुलींनी उल्लेखनीय यश मिळवत गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये बाजी मारली . सेंट झेवियर्स हायस्कूलमधील पूजा मुकुंद कुशवाह हिने ९६.२० टक्के गुण मिळवत केंद्रात अव्वल स्थान पटकावले. के. आर. टी….

Read More

सिल्लोड तहसील कार्यालयात महाराजस्व अभियानाचा समारोप:आमदार अब्दुल सत्तार यांची उपस्थिती, सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

राज्य शासनाने राबविलेल्या महाराजस्व अभियान टप्पा – १ चा समारोप आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महसूल प्रशासन हे केवळ कागदपत्रांचे काम करणारे कार्यालय नसून जनतेच्या विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता, पारदर्शकता आणि तत्परता या तीन तत्वांवर काम करावे. नागरिकांची उर्वरित प्रलंबित प्रकरणे…

Read More

शीना बोरा हत्या प्रकरण:इंद्राणी मुखर्जीचा परदेशवारीचा अर्ज कोर्टाने फेटाळला, इंद्राणी देश सोडून पळून जाण्याची शक्यता; सरकारी वकिलांचा युक्तिवाद

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला स्पेन आणि ब्रिटनला जाण्याची परवानगी देण्यास येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. इंद्राणी देश सोडून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, हा सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. विशेष न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी नमूद केले की, खटल्यातील मोजक्याच साक्षीदारांची साक्ष नोंदवणे बाकी असून खटला आता अंतिम…

Read More

गायरान जमीन लाटणाऱ्या 7 ग्रामसेवक,8 सरपंचांसह 40 जणांवर गुन्ह्याचे आदेश:पारोळा तालुक्यातील प्रकार; जिल्हाधिकाऱ्याच्या चौकशीतून उघड

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील एका सामान्य माणसाने व्यवस्थेविरुद्ध दिलेला साडेचार वर्षांचा लढा अखेर यशस्वी ठरला आहे. सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव पाटील यांनी धमक्या आणि स्वतःवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यांना न जुमानता पिंपरी मोंढाळे येथील दोन . पिंपरी मोंढाळे येथील गट क्र. १४० आणि सर्व्हे क्र. ८४ मधील सरकारी गायरान जमीन हडपण्यासाठी हा सर्व प्रकार घडला. जेव्हा…

Read More

कॉर्पोरेट जिहाद उघड झाल्यावर सरकार ‘अ‍ॅक्शन मोड’वर:पॉश कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे निर्देश

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखत त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘पॉश’ (प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम सेक्सुअल हरॅशमेंट) कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. ज्या शासकीय किंवा खासगी संस्थांमध्ये १० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, तिथे ‘अंतर्गत तक्रार समिती’ (आयसीसी) स्थापन करणे आता बंधनकारक असेल. नाशिकमधील टीसीएसमधील कॉर्पोरेट जिहाद, लैंगिक छळाच्या घटनेनंतर प्रशासनाने…

Read More

जिल्हा बँकांमधील नोकरभरतीत 70%जागा स्थानिक उमेदवारांसाठी राखीव:राज्य सरकारचा मोठा निर्णय; ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारात प्राधान्य

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरतीबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या बँकांमधील रिक्त पदांच्या भरतीमध्ये आता ७० टक्के जागा संबंधित जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या स्थानिक उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यामुळे . जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या प्रामुख्याने जिल्ह्यातील शेतकरी, सभासद आणि ग्रामीण जनतेशी निगडीत असतात. स्थानिक उमेदवारांना बँकेच्या कामकाजाची आणि भौगोलिक…

Read More

पुण्यात ‘नमः सुपर स्पेशालिटी आय केअर’चे उद्घाटन:आधुनिक ज्ञान-कौशल्य पारंपरिक ज्ञानाशी जोडावे – माजी सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड

पुण्यात ‘नमः सुपर स्पेशालिटी आय केअर’ या अत्याधुनिक नेत्रसेवा केंद्राचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना डॉ. चंद्रचूड यांनी आधुनिक ज्ञान आणि कौशल्याची परंपरागत ज्ञानासोबत सांगड घालण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. शुक्रवारी टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला नारायण नेत्रालयाचे संचालक डॉ. नरेन शेट्टी, पद्मश्री डॉ….

Read More

एमआयटी डब्ल्यूपीयूत 'विश्वनोव्हा 2026' चे आयोजन:कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर; देशभरातून 700 हून अधिक संघांचा सहभाग

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी डब्ल्यूपीयू) येथे ‘विश्वनोव्हा २०२६’ या बौद्धिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातून ७०० हून अधिक संघांमधील ३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. व्यावहारिक उपयुक्तता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) अंतर्भाव करणे आधुनिक युगात अपरिहार्य असल्याचे मत अ‍ॅक्सेचरचे व्यवस्थापकीय संचालक भूपेश गहोत्रा यांनी व्यक्त केले. ‘विश्वनोव्हा २०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More