Headlines

राज्यातील 3 विद्यार्थ्यांना सर्व विषयांत 35 मार्क:नागपुरात जुळ्या भावंडांना एकसारखेच 97.2% मार्क; वाचा कोण आहेत विद्यार्थी?

इयत्ता दहावीच्या परीक्षेत राज्यातील 3 विद्यार्थ्यांना सर्व विषयांत 35 गुण मिळाल्याची बाब समोर आली आहे. एवढेच नाही तर नागपुरातील जुळ्या भावंडांना सेम टू सेम 97.2 टक्के गुण मिळाल्यामुळे या यशाची पंचक्रोशीत चर्चा सुरू झाली आहे. दहावी बोर्डाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यात सोलापुरातील निकिता कुचेकर या दहावीच्या विद्यार्थीनीला सर्व विषयांत 35 मार्क मिळाले. निकिता शहरातील…

Read More

आजारपणानंतर शरद पवारांचा दमदार कमबॅक:रयत शिक्षण संस्थेवर पुन्हा निर्विवाद वर्चस्व; आपण कुठे कमी पडलो याचाही विचार करा, मांडली नवी भूमिका

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र साताऱ्यात पाहायला मिळाले. रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत त्यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली. 2026 ते 2029 या कालावधीसाठी शरद पवार हेच संस्थेचे अध्यक्ष राहणार आहेत. अध्यक्षपदासाठी त्यांच्याशिवाय अन्य कोणताही अर्ज दाखल न…

Read More

जनतेच्या शौचालयावर भाजपचं कार्यालय?:मुंबईतील धक्कादायक प्रकारावर ठाकरे गट आक्रमक; BMC च्या जागेवर भाजपचा कब्जा?

सार्वजनिक शौचालयासाठी राखीव असलेल्या जागेवर भाजपचे सुसज्ज कार्यालय आणि प्रचार साहित्याचे गोदाम उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. बोरीवलीतील अक्सर गाव परिसरात हा प्रकार घडल्याचा दावा करत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप आणि मुंबई महानगरपालिकेवर जोरदार टीका केली आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिराती आणि दुसरीकडे नागरिकांच्या…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Yuvsena Demands Nashik Conversion Racket Probe

नाशिक येथे उघडकीस आलेल्या कथित धर्मांतर रॅकेट प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या निदा एजाज खान हिला 7 मे 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली असल्याने छत्रपती संभाजीनगर युवासेनेच्या वतीने पोलिस उपायुक्त पंकज आतुलकर यांची भेट घ . सदर प्रकरणाचा तपास केवळ वरवर न करता सर्व बाजूंनी सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात…

Read More

अकोल्याचे पाणी पळवू देणार नाही; आधी नवीन साठा:मगच बाहेर पाणी, मुळा नदीवरील पुलासह एमआयडीसीचे दिले आ. डॉ. लहामटेंनी आश्वासन‎

मुळा नदीखोऱ्यात अकोले तालुक्यासाठी नवीन पाणीसाठा निर्माण केल्याशिवाय संगमनेरच्या पठार भागातील नळपाणी पुरवठा योजनेस थेंबभरही पाणी देणार नाही, असा पुनरुच्चार आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केला. अकोल्याच्या हक्काच्या पाण्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे अभिवचन त्यांनी यावेळी मुळा खोऱ्यातील शेतकऱ्यांना दिले. वाघापूर (ता. अकोले) येथे आयोजित महामानवांच्या संयुक्त जयंती उत्सवाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More

शिंदेसेनेत प्रवेशानंतरही बच्चू कडूंचा पहिला दणका:दिव्यांगांच्या प्रश्नावर आंदोलनाचा थेट इशारा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम

शिवसेनेत प्रवेश करून अवघ्या दहा दिवसांत विधान परिषदेवर निवडून आलेले बच्चू कडू आता पुन्हा आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. राज्यातील दिव्यांग आणि नेत्रहीन बांधवांना मिळणारे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान गेल्या काही महिन्यांपासून रखडल्याने बच्चू कडूंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच इशारा दिला आहे. दिव्यांगांच्या प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा मंत्रालयावर…

Read More

Amruta Fadnavis Strong Reaction On Nasrapur Child Abuse Murder Case

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेचे संतप्त पडसाद उमटत असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावर अत्यंत तीव्र श . १ मे रोजी राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही मन सुन्न करणारी घटना घडली होती. एका ६५ वर्षीय नराधमाने…

Read More

TCS प्रकरण निदा खान पुरते मर्यादित नाही:'थ्री-स्टेज' रॅकेट; मतीन पटेलला वाचवण्यासाठीच ओवैसींची धडपड – संजय शिरसाट

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, सत्ताधारी आणि एमआयएम (MIM) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. “हे प्रकरण केवळ निदा खानपुरते मर्यादित नसून, यात धर्मांतर, लव्ह जिहाद आणि ड्रग्जचा व्यापार असे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. एमआयएमचा…

Read More

मराठवाड्यात 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा:लग्नसराई अन् शेतीच्या पेरणीपूर्व कामांना फटका, अंबादास दानवे यांची 'आरबीआय'कडे धाव

छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यातील बँकिंग क्षेत्रात सध्या ५०० रुपयांच्या नोटांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या संकटामुळे बँकांमधून रोख रक्कम काढण्यावर मोठ्या मर्यादा येत असून, ऐन लग्नसराई आणि शेतीच्या मशागतीच्या काळात सामान्य नागरिक आणि बळीराजा पुरता अडचणीत सापडला आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI)…

Read More

उबाठाची परंपरा तर दररोज 100 कोटींच्या वसुलीची:राहुल गांधींनी डीएमकेच्या पाठीत खंजीर खुपसला, मीरा भाईंदरचा जमीन घोटाळा पत्राचाळीसारखाच- नवनाथ बन

भाजपची परंपरा काय आहे हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये. तुमची परंपरा ही दररोज 100 कोटी रुपये वसुलीची होती, वाझे काय लादेन आहे का हे म्हणायची तुमची परंपरा होती, नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडण्याची, लोकांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची उबाठाची परंपरा आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. शुभेंदू अधिकारी यांना भाजपने मुख्यमंत्री…

Read More