Headlines

अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करा:दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे निर्देश

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील विनापरवाना व अनधिकृत बांधकामांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. या कारवाईत दिरंगाई किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिलेत. अनधिकृत बांधकामांबाबतची संपूर्ण वस्तुस्थिती व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल 28 ते 29 ऑगस्टपर्यंत सादर करावा, असेही त्यांनी निर्देशित केले….

Read More

संभाजीनगरातील दौलताबादमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत:2 कुत्र्यांनी पाठलाग करत चिमुकल्याचे लचके तोडले, हल्ल्यात लहानगा गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परिसरात खेळत असलेल्या एका लहान मुलाचा दोन मोकाट कुत्र्यांनी पाठलाग करत त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाठलाग करून कुत्र्यांचा हल्ला मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लहान मुलगा घराबाहेर रस्त्यावर असताना हा भयंकर प्रकार घडला….

Read More

जय हिंद इंडस्ट्रीजची 600 कोटींची गुंतवणूक:ई-व्हायकल्स अन् ॲल्युमिनियम कास्टिंगचे उत्पादन वाढणार

फिरोदिया समूहातील जय हिंद इंडस्ट्रीजने पुणे आणि चेन्नई येथील उत्पादन प्रकल्पांच्या विस्तारासाठी पुढील दोन वर्षांत 600 कोटी रुपयांची टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक आर्थिक वर्ष 2026-27 ते 2027-28 या कालावधीत केली जाईल. यापूर्वी जाहीर केलेल्या 200 कोटी रुपयांव्यतिरिक्त आता 400 कोटी रुपयांची भर पडल्याने एकूण नियोजित गुंतवणूक 600 कोटी रुपयांवर पोहोचली आहे….

Read More

Industry Minister Office Pressuring Entrepreneurs

ज्या ज्या लोकांनी आवाज उठवला त्यांना काही लोकांनी फोन करत तुम्ही आवाज का उठवत आहात, तुम्हाला अडचण येऊ शकते, धंद्याला अडचणी येऊ शकतात, काही लोकांना धमक्या दिल्या गेल्याचे कळते आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तर ज्या 20 लोकांनी काल आवाज . रोहित पवार म्हणाले की, एमआयडीसीचे रस्ते अत्यंत खराब आहे, त्यामुळे…

Read More

Pratap Sarnaik Warning on HSRP Deadline; No Extension for Taxi Drivers

पुण्यातील बसस्थानकांवरील अस्वच्छता आणि ठेकेदारांच्या मनमानी कारभारावरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ठेकेदारांनी एसटी कर्मचाऱ्यांना आणि प्रवाशांना मूलभूत सुविधा न दिल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, रा . बसस्थानकांवरील अस्वच्छता आणि ठेकेदारांना ताकीद प्रताप सरनाईक यांनी नुकतीच पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर बसस्थानकांची पाहणी केली. यावेळी स्थानकांवर तसेच स्वच्छतागृहांमध्ये…

Read More

बाबांनी माझ्या स्वप्नांना कधीच बंधन घातलं नाही:अभिनेत्री हेमांगी कवीने सांगितला 'स्वातंत्र्या'चा वैयक्तिक अर्थ आणि बालपणीच्या आठवणी

आपल्या दमदार अभिनयाने आणि रोखठोक विचारसरणीने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री हेमांगी कवी सध्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तू अनोखी तरी सोबती’ या मालिकेत नीलांबरी ही नकारात्मक भूमिका साकारत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हेमांगीने तिच्या बालपणीच्या स्वातंत्र्यदिनाच्या गोड आठवणींना उजाळा दिला आहे. याचसोबत, एक स्त्री म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून तिच्या आयुष्यातील ‘स्वातंत्र्या’चा खरा अर्थ काय, याबाबतही तिने…

Read More

Manisha Kayande Targets Sanjay Raut Over Eknath Shinde Criticism

संजय राऊत यांच्यासारखा बोगस माणूस संपूर्ण भारतात दिसला नाही. ज्या माणसाने कोणती वार्डात निवडणूक लढवली नाही, उमेदवारी अर्ज दाखल कसे करतात ते माहिती नाही, प्रचार करण्याची वेळ कधी आली नाही. ते एकनाथ शिंदेंच्या जीवावर खासदार झाले आहेत आणि आम्हालाच शिवीगा . मनिषा कायंदे म्हणाल्या की, निवडणूक आयोगाचे काय कर्तव्य आहेत हे राऊतांना माहिती आहे का?…

Read More

श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी

श्रावणमासानिमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात यंदाही विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणातील चारही सप्ताहांत भागवत कथा, गीता पठण, कीर्तन, हरीपाठ व रामकथा यांसह विविध भक्तिमय कार्यक्रम होणार असून भाविकांना या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे. श्रावणमासाच्या पहिल्या सप्ताहात ह.भ.प. श्रीहरी महाराज…

Read More

केवळ लोकांना मिठी मारणे म्हणजे परराष्ट्र धोरण नाही:अपात्र व्यक्तीला मुख्यमंत्री बनवून निवडणूक आयोगाने शेण खाल्लं– संजय राऊत

अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री केले इथेच निवडणूक आयोगाने शेण खाल्लं, त्यांनी आमचा बाजू कधीच ऐकूण घेतली नाही. या सर्व गोष्टीचे निर्माते अमित शहा हे आहेत, ते आता तोंड लपवून पळत आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. परराष्ट्र धोरण ही फार मोठी गोष्ट आहे, त्यामाध्यमातून देशाची प्रतिमा उंचवण्याचे काम करत असते. केवळ लोकांना मिठी…

Read More

5 वर्षांत 36 हजार कंपन्या बंद:आता चाकणमधून 20 कंपन्यांचे स्थलांतर; उद्योगांच्या दुरवस्थेवरून शरद पवारांचा सरकारवर घणाघात

पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल २० कंपन्यांनी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर चिंता व्यक्त करत जोरदार निशाणा साधला आहे. “पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचे स्थलांतर होणे किंवा ते बंद पडणे हे महाराष्ट्रासाठी निश्चितच भूषणावह नाही,” अशा शब्दांत पवारांनी राज्य…

Read More