Headlines

कोरिजेनच्या विष बाधेतून मृत्यू पण सर्वच निपजत अवस्थेत होती:हात्तीद येथे पत्नी, मुलांच्या हत्येसह शिक्षकाच्या आत्महत्येचे प्रकरण

पत्नी व दोन मुलांना अन्न पदार्थातून विष घालून स्वत गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शिक्षक योगेश पाटील (रा.हात्तीद,ता.बार्शी) याच्या सुसाईड नोटवरुन त्याने हे का केले? याचे ठोस कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. दरम्यान कोरिजेनच्या विष बाधेतून तिघांचा मृत्यू झाला असेल तर निपचित पडलेल्या अवस्थेत पत्नी, दोन्ही मुले कशी ? असा प्रश्न तपासात समोर येत आहे….

Read More

दिव्य मराठी स्टिंग:सायबर ठग वापरतात मुंबईतल्या चाेर बाजारातील माेबाइलचा डेटा, ई-कचऱ्यातून डेटा चाेरीचे रॅकेट

घरातील फुटलेला किंवा पूर्णपणे डेड मोबाइल भंगार समजून गल्लोगल्ली फिरणाऱ्या भंगारवाल्यांकडे विकणे धोक्याची घंटा ठरत आहे. हा डेड फोन सायबर गुन्हेगारांसाठी कोट्यवधींची खाण आहे. असे मोबाइल तोकड्या किमतीत वा प्लास्टिक वस्तूंच्या बदल्यात विकत घेऊन त्यांची रॅम मुंबईतील कामाठीपुरातीलचोर बाजारातून थेट चीन, हाँगकाँगच्या सायबर माफियांपर्यंत पोहोचवल्या जात असल्याचा प्रवास ‘दिव्य मराठी’ने स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणला आहे….

Read More

शिव रस्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा लढा:सावळी दातुरा येथील गजानन कौतीककर यांचे शेत झाले पडीक‎

अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या सावळी दातूरा येथील शेतकऱ्यांची मौजे मुरादपूर व सावळी दातुरा येथे शेतजमीन आहे. या शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी सावळी ते हनवतखेडा ही डांबरी सडक आहे. सदर रस्त्याने गेल्यावर डावीकडे वळून दक्षिणेकडील रस्त्यावरील एका शेतकऱ्याने शेतीची मोजणी केल्यामुळे शिवरस्ता (वहिवाट) बंद झाला आहे. त्यामुळे त्या रस्त्याचा वापर करून शेती करणाऱ्या ७ ते ८ शेतकऱ्यांपुढे…

Read More

अकोल्याला ताशी 32.50 लाख लिटर्स पाणीपुरवठा:मुख्य जलकुंभातून ग्रॅव्हिटी द्वारे संपूर्ण अकोला शहराला वितरण, माेठा दिलासा‎

महान अकोला शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी महान येथे उभारण्यात आलेल्या दोन जलशुद्धीकरण केंद्रांतून दररोज शहराला लाखो लिटर्स पाणी पुरवले जात आहे. महान धरणातून ग्रॅव्हिटी द्वारे पाणी जलशुद्धीकरण केंद्रातील फाऊंटनमध्ये आणले जाते. सर्वप्रथम पाण्यात तुरटी टाकली जाते. त्यानंतर हे पाणी क्लॅरिफायरमध्ये सोडून गाळ मुक्त केले जाते. फिल्टर प्लांटमध्ये पाणी शुद्ध झाल्यावर त्यात ब्लिचिंग पावडर व…

Read More

खत खरेदीसाठी सातबारा उतारा नव्हे:आता आधार कार्डच राहणार आवश्यक, शेतकऱ्यांची ओळख पटण्यासाठी आता आधार कार्डचा नवा आदेश‎

खतासाठी ७/१२ उतारा अनिवार्य असल्याची अट जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली आहे. मात्र खतासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक राहणार आहे; जेणेकरून खत खरेदीची प्रक्रिया पूर्ण होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी घाऊक व किरकोळ खत विक्रेत्यांसाठी जारी केलेल्या आदेशातील ७/१२ उतारा हा अनिवार्य केला होता. मात्र ही अट गैरसोयीची असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश जारी…

Read More

अनाथ बालकांच्या आरोग्यासाठी मामाच्या गावाला जाऊ या उपक्रम:विश्व मांगल्य स्वनाथ परिषदेने स्विकारले सामाजिक दायित्व‎

महानगरातील विविध अनाथ व निराधार गृहात राहणाऱ्या व त्याचप्रमाणे आई-वडिलांचे छत्र हरवून आपल्या नातलगांकडे राहत असणाऱ्या स्वनाथ बालकांसाठी विश्व मांगल्य स्वनाथ परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या “मामाच्या गावाला जाऊ या’ या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे. या बालकांवर विविध संस्काराचे रोपण करण्यात येत असल्याची माहिती विश्व मांगल्य स्वनाथ परिषदेच्यावतीने मनुताई कन्या शाळेत शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात…

Read More

जून मध्यावर आला तरी तापमानातील उष्मा कायम:खबरदारी घेण्याची गरज, हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची रोजच होतेय होरपळ, सूचनांवर लक्ष ठेवावे‎

जून महिना अर्धा संपत आला तरीही उन्हाचा चटका कमी झालेला नाही. एक-दोन दिवसांचे अपवाद सोडले, तर गेल्या आठवडाभरापासून पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. परिणामी हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची चांगलीच होरपळ होत आहे. . दरवर्षी साधारणपणे ७ ते १० जून दरम्यान महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यंदा काहीसा रेंगाळल्यामुळे १ ते १३ जून या कालावधीत तापमानाचा…

Read More

वृक्षसंवर्धनाची चळवळ उभी राहण्याची गरज‎:नगरसेवक निखील वारे यांचे प्रतिपादन, विविध 100 प्रजातींच्या वृक्षांची भेट

पर्यावरण संवर्धन आणि हरित शहराच्या संकल्पनेला बळ देणारा आदर्श उपक्रम म्हणून मनपा उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक निखिल वारे यांनी १०० वृक्षांची भेट देत अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेला अधिक गती मिळणार असून शहरामध्ये वृक्षारोपण व संवर्धनाची लोकचळवळ उभारण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी…

Read More

भाडे न देता मित्राने खोली सोडली, धमकीमुळे मध्यस्थीची आत्महत्या:रांजणगाव शेणपुंजीतील घटना; घरमालकाने सर्वांसमोर अपमान केल्याने घेतला गळफास

मित्राला मध्यस्थीने भाड्याने खोली घेऊन दिली. मात्र, मित्राने मालकाला भाड्याचे पैसे न देता खोली रिकामी केली. घरमालकाने मध्यस्थी केलेल्या तरुणाकडे भाड्याचे पैसे मागत सर्वांसमोर हातपाय तोडण्याची धमकी दिली. या अपमानामुळे तासाभरात तरुणाने घरी फॅनला साडीच् . महारुद्र बळीराम राऊत (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो खासगी कंपनीत नोकरी करीत होता. काही महिन्यांपूर्वी त्याने मित्र…

Read More

5.50 कोटींची जलजीवन योजना रखडली:साकोराकर तहानलेलेच, दूषित पाणीपुरवठा आणि अनियमिततेच्या आरोपांनी योजना वादात‎

नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. योजना पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात गावाला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ‘हर घर जल’चे स्वप्न अद्याप अपूर्णच राहिले आहे. निकृष्ट कामे, वारंवार फुटणारी पाइपलाइन, दूषित पाणीपुरवठा आणि…

Read More