Headlines

अमरावतीत शासकीय इमारत असतानाही आदिवासी अभ्यासिकेसाठी भाड्याने जागा:आमदार खोडके यांच्या लक्षवेधीनंतर गृहपाल निलंबित, भाडे वसुलीचे आदेश

अमरावती येथे आदिवासी विकास विभागाच्या अभ्यासिकेसाठी सुसज्ज शासकीय इमारत उपलब्ध असतानाही, राजकमल चौकातील एका खाजगी मॉलमध्ये दरमहा ८ लाख ६८३ रुपये भाड्याने जागा घेण्यात आली. २०२८ पर्यंतच्या या भाडेकरारामुळे गेल्या १४ महिन्यांत शासनाच्या तिजोरीतून १ कोटी १२ लाख रुपये भाड्यापोटी अदा करण्यात आले आहेत. आमदार सुलभाताई खोडके यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रकार उघड…

Read More

अनुकंपा नियुक्तांना जुनी पेन्शन लागू करा:जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेची ग्रामविकास विभागाकडे मागणी

केंद्र शासनाने अनुकंपा नियुक्तीच्या प्रकरणांमध्ये अर्ज सादर केल्याची तारीख निर्णायक मानून जुन्या पेन्शन योजनेचा (ओपीएस) लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील अनुकंपाधारकांनाही न्याय मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेने राज्याच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन सादर केले आहे. भारत सरकारच्या निवृत्ती वेतन व…

Read More

देवस्थान इनाम समितीवर अमरावतीचे अनुप जयस्वाल यांची निवड:राज्यातील जमिनींबाबत अधिनियम तयार करण्यासाठी 13 सदस्यीय समिती स्थापन

राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत अधिनियम तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या १३ सदस्यीय समितीवर अमरावतीचे अनुप जयस्वाल यांची निवड झाली आहे. महसूल खात्याने ही घोषणा केली. या समितीत विदर्भातून नागपूरचे अनिल सांबरे यांचाही समावेश आहे. अनुप जयस्वाल हे मूळचे रिद्धपूर (ता. मोर्शी) येथील रहिवासी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते देवस्थानच्या बळकावलेल्या जमिनी मुक्त करून त्या संबंधित…

Read More

अमरावती जिल्ह्यात 6 मंडळांत अतिवृष्टी:अमरावती, दर्यापूर, अंजनगाव सुर्जीमध्ये जोरदार पाऊस, 4 घरांची अंशतः पडझड

अमरावती जिल्ह्यात बुधवारी मान्सूनने दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या तीन तालुक्यांतील सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे चार घरांची अंशतः पडझड झाली, तर मोर्शी तालुक्यात वीज पडून तीन बकऱ्या दगावल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती निवारण विभागाने गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, अमरावती तालुक्यातील अमरावती महसूल मंडळात ९१.५ मिमी, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कोकर्डा महसूल मंडळात…

Read More

'नीट' पेपरफुटी: कन्हैया कुमार यांचा केंद्र सरकारवर निशाणा:शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, पंतप्रधानांवर टाळाटाळचा आरोप

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पेपरफुटीमुळे आतापर्यंत २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला. कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. “पंतप्रधानांची अशी कोणती फाईल धर्मेंद्र…

Read More

Sanjay Patil Journalist Slur Controversy Rocks Maharashtra Assembly

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून शिंदे गटात गेलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना दिलेल्या ‘बॉम्ब’च्या धमकीनंतर आता नवा गदारोळ निर्माण झाला आहे. या प्रकरणावर जाब विचारणाऱ्या पत्रकारांनाच खासदार पाटील यांनी कॅमे . पत्रकारांना शिवीगाळ प्रकरण थेट विधानसभेत; विरोधक आक्रमक खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी केलेल्या गैरवर्तनाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आज…

Read More

Uddhav Thackeray Remembered Leaders After MPs Left; Shiv Sena-BJP One Ideology

शिवसेनेची ताकद वाढणं म्हणजे महायुतीची ताकद वाढण्यासारखेच आहे, कारण आम्ही महायुतीमध्ये आहोत. शिवसेना आणि भाजपला आम्ही काही वेगळे पक्ष मानत नाही, आम्ही एकाच विचारधारेवर चालणारे दोन पक्ष आहोत, असे शिवसेना नेते योगेश कदम यांनी म्हटले आहे. ठाकरे गटातील सह . योगेश कदम म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. ते ज्या पद्धतीने संघटना…

Read More

बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर प्रयत्न:लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीखही छापणे बंधनकारक होणार, मंत्री तटकरेंचे संकेत

राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे बंधनकारक करावे, अशी महत्त्वपूर्ण शिफारस महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने शासनाला केली आहे. त्याच्या अंमलबजावणीचे संकेत महिला व बालविकासमंत्री अदिती तटकर . अतुल भातखळकर, धनंजय मुंडे आदींच्या प्रश्नावर लेखी उत्तरात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, राजस्थान बालविवाह रोखण्यासाठी काय करते…

Read More

आदिवासींना मारून बाहेर काढलं जातंय, कायद्याची भीतीच उरलेली नाही:मी गांधीवादी माणूस, बॉम्बचं नाव ऐकलं की पळून जातो- जितेंद्र आव्हाड

राज्यात आदिवासी बांधवांच्या जमिनी सर्रास लाटल्या जात आहेत. त्यांना मारहाण करून हक्काच्या घरातून बाहेर काढले जात असून, लोकांच्या मनातील कायद्याची भीतीच या सरकारने पूर्णपणे नाहीशी केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मिरा रोड परिसरातील आदिवासी जमिनी बेकायदेशीरपणे बळकावल्याप्रकरणी मूळ आदिवासी जमीनधारकांनी तक्रार केली होती. ठाण्याचे जिल्हाधिकारी…

Read More

भिंत फोडून घरफोडी; तांबेवाडीत 1.93 लाखाचा ऐवज लंपास:लेझीम पथक, धार्मिक देखावे अन् जयघोषाने दुमदुमले पाथर्डी‎

तालुक्यातील टाकळीमानूर परिसरातील तांबेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घराची मागील भिंत फोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दादासाहेब गोपीनाथ तांबे (वय ३०, रा.तांबेवाडी,ता.पाथर ्डी) यांनी फिर्याद दिली आहे.तांबे…

Read More