Headlines

बालगंधर्व रंगमंदिर सांस्कृतिक राजधानीचे वैभव: उल्हास पवार:58 व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व महोत्सवाचे आयोजन, मान्यवरांचा गौरव

बालगंधर्व रंगमंदिर हे पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेले हे रंगमंदिर आता केवळ शहराचे किंवा महाराष्ट्राचे नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांनी काढले. बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेच्या वतीने, अलविरा मोशन एंटरटेन्मेंट प्रस्तुत, बालगंधर्व रंगमंदिराच्या ५८ व्या…

Read More

MP Bajarang Sonawanes Strong Warning to Dhananjay Munde Over Beed Murder Case

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी येथील ‘गावकरी’ हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या निर्घृण हत्येमुळे गेल्या तीन दिवसांपासून केज शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजर . हत्या प्रकरणाच्या एफआयआर आणि तपासावर संशय व्यक्त करताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, “पोलिसांनी सुरुवातीला मला जेव्हा या प्रकरणाची माहिती…

Read More

देहूत महिला महापौरांच्या हस्ते वटवृक्ष लागवड:पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी, 'निर्मल वारी हरित वारी' अभियानाचा भाग

संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या वचनाचा वारसा जपत, यंदाची वटपौर्णिमा श्रीक्षेत्र देहू येथे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी केली जाणार आहे. ‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानांतर्गत ‘सण वृक्षांचा… संकल्प पर्यावरण संवर्धनाचा’ या संकल्पनेतून सोमवार, दिनांक २९ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ‘जगद्गुरु अभंग गाथा वन’ येथे वटवृक्ष लागवड आणि पूजन सोहळ्याचे…

Read More

नागपुरात तोतया पोलिस-पत्रकारांना अटक:पोलिस ठाण्यात 'गोळ्या घालून उडवून टाकू' म्हणत केला ड्रामा; पोलिसांना दिली धमकी

नागपूर पोलिसांनी स्वतःला मोठे पोलिस अधिकारी आणि पत्रकार सांगत पोलिस ठाण्यात धिंगाणा घालणाऱ्या चार तोतयांना अटक केली आहे. या आरोपींनी थेट पोलिसांनाच ‘गोळ्या घालून उडवून टाकू’ अशी धमकी दिली, ज्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. गौरव हरिप्रसाद पांडे (वय 31), सचिन सुरेशसिंह बैस (वय 42), नरेंद्र लल्लूजी चौबे (वय 57) आणि जितेंद्र अशोककुमार कुंदवाणी (वय…

Read More

30 जूनपूर्वी 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींची कर्जमाफी:उष्माघाताने मृत्यू झाल्यासही मिळणार मदत; विधानसभेत कृषिमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. नियम 293 अन्वये शेतीच्या प्रश्नांवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अनेक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक घोषणा केल्या आहेत. “महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, 30 जूनपूर्वी राज्यातील 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना तब्बल 36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल,” अशी मोठी माहिती त्यांनी…

Read More

मेळघाटच्या गिधाडाने 27 दिवसांत 3,334 किमी प्रवास केला:राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात सुखरूप पोहोचले

मेळघाटच्या जंगलातून उड्डाण घेतलेल्या एका गिधाडाने राजस्थानपर्यंतचा प्रवास करून वन्यजीव क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘एक्स-67’ क्रमांकाच्या या 5 वर्षीय मादी भारतीय गिधाडाने अवघ्या 27 दिवसांत तब्बल 3,334 किलोमीटरचे अंतर पार केले. हे गिधाड नुकतेच राजस्थानमधील प्रसिद्ध रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात सुखरूप पोहोचले. या गिधाडाचा जन्म कृत्रिम पैदास केंद्रात झाला होता. 2 जानेवारी 2026 रोजी…

Read More

Highways Get Lakhs of Crores, No Farmer Loan Waiver Funds?

राज्यातील शेतकरी, वाढती महागाई, इंधन दरवाढ, कृषी उत्पादन खर्च आणि कर्जमाफीच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. पावसाळी अधिवेशनात नियम 293 अन्वये प्रस्तावावरील चर्चेत सहभागी ह . कर्जमाफीवरून सरकारला सुनावले चर्चेदरम्यान जयंत पाटील यांनी 2008 मध्ये केंद्र सरकारने केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीचा उल्लेख केला. तसेच राज्यातील विविध…

Read More

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन:लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे होणार अनिवार्य; राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रात हालचाली

राज्यातील बालविवाहाची कुप्रथा समूळ नष्ट करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यापुढे लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर (लग्नपत्रिका) वर आणि वधू या दोघांच्याही नावापुढे त्यांची अधिकृत जन्मतारीख छापणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव सरकार संमत करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राजस्थान सरकारने हा नियम लागू…

Read More

शेतीला पाणी देण्यावरून ज्येष्ठावर कुऱ्हाडीने हल्ला:लोणीकंद परिसरात चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल

शेतीला पाणी देण्यावरून झालेल्या वादातून एका 61 वर्षीय ज्येष्ठावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई गावात घडली. या प्रकरणी जखमी जालिंदर नामदेव नागवडे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांचा चुलतभाऊ सुधीर सुरसिंग नागवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडेबोल्हाईतील शिरसवाडी येथे नागवडे कुटुंबीयांची शेतजमीन आहे….

Read More

शिंदे गटात जाण्याची प्लॅनिंग महिनाभरापासून सुरू होती:ओमराजे निंबाळकर खोटं बोलल्याचा भावाचा दावा; अर्चना पाटलांनीही दिली तिखट प्रतिक्रिया

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, त्यांच्या या नव्या राजकीय वाटचालीला एकीकडे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या पाटील कुटुंबाकडूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे, तर दुसरीकडे खुद्द त्यांच्या घरातूनच, म्हणजेच त्यांच्या सख्ख्या चुलत भावाकडून या बंडाला कडाडून विरोध झाला आहे. ओमराजेंच्या घरातूनच…

Read More