Headlines

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक:समीर सत्तार, आमदार संजना जाधव यांच्यासह 9 जणांचे अर्ज वैध 1 बाद

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सत्तारांविना करण्याच्या धोरणाला शुक्रवारी (19 जून) धक्का बसला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या आमदार संजना जाधव, सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर सत्तार यांचे अवैध ठरलेले अर्ज आता वैध ठरले आहेत. विभागीय सहनिबंधक संतोष बिडवई यांच्याकडे 9 जणांनी 10 अर्ज सादर करत अपील केले होते. यापैकी केवळ एका उमेदवाराचा (इंदुमती साहेबराव पाटील) अर्ज अवैध ठरला…

Read More

मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात:जिल्हाधिकारी, विभाग नियंत्रकांना निवेदन; महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक‎

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक बाबतच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी व एसटीच्या विभाग नियंत्रकांना निवेदन सादर करण्यात आले. आगामी काळात टप्प्याटप्प्याने . चालकांना नियमित वेतनश्रेणीवर रुजू करून घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक…

Read More

एसटीच्या विशेष मोहिमेत आठ स्थानकावर 69 वेळा तपासणी:578 वाहनांवर कारवाई; 5 लाखांचा दंड केला वसूल‎

बसस्थानक परिसरात होणाऱ्या अवैध खासगी प्रवासी वाहतुकीला चाप लावण्यासाठी एसटी महामंडळाने राबवलेल्या मोहिमेत ४ लाख ९४ हजार ९०० रुपये दंड आकारण्यात आला. एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात अकोला शहर व ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या मदतीने नागपूर विभागातील सुरक्षा व दक्षता शाखेने ५ ते १५ जूनपर्यंत मोहीम राबवली. मोहिमेत ५७८ वाहनांवर कारवाई करण्यात आली….

Read More

‘उत्कृष्ट सरपंच गाव कारभारी’ पुरस्कार स्नेहल कडू यांना प्रदान:अशोक नगर ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा‎

अशोक नगर (ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) येथील कर्तृत्ववान महिला सरपंच स्नेहल कडू यांना राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानतर्फे २०२६ चा अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय “गाव कारभारी पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार २ जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात प्रदान करण्यात आला. “राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेले’ गाव हेच माझे तीर्थ असा…

Read More

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट:भीमा नदीकाठच्या गावांत वीजपुरवठा‎ खंडित; उभ्या पिकांची होतेय होरप‌‌ळ‎

यंदा उन्हाचा तडाखा तीव्र असतानाच पंढरपूर तालुक्यातील महावितरणच्या अघोषित भारनियमनामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. तालुक्यातील इसाबावी, चिंचोली भोसे, आणि गुरसाळे या भागात भीमा नदीच्या किनाऱ्यावर पाणी उपलब्ध असूनही, वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे उभ्या पिकांची मोठी होरपळ सुरू आहे. ‘पाणी पायथ्याला आणि उन्हाचा आगडोंब माथ्याला’ अशी अत्यंत बिकट स्थिती सध्या या भागात निर्माण झाली आहे….

Read More

पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज:पालकमंत्री विखे यांचे प्रतिपादन, डिजिटल ग्रंथालय लोणी-हसनापूर परिसरासाठी मानबिंदू ठरणार‎

भविष्यातील वाढते जलदुर्भिक्ष लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने, विशेषतः वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी, पाण्याचा नियोजनबद्ध व काटकसरीने वापर करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी येथे केले. लोणी (हसनापूर) येथे नवनिर्मित आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व जिल्हा ग्रंथालयाच्या डिजिटल उपकेंद्राच्या इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी…

Read More

जलजीवनवर कोट्यवधींचा खर्च, तरीही घाटनांद्रावासीयांना 15 दिवसांआड पाणी:वृद्ध, महिलांसह लहान मुलांना पाण्यासाठी करावी लागते भटकंती‎

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा गावात जून महिन्यात पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. ग्रामस्थांना तब्बल १५ दिवसांआड केवळ अर्धा तास मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यावर समाधान मानावे लागत असून, पाण्यासाठी महिला, वृद्ध आणि लहान मुलांना भटकंती करावी लागत आहे. . गावाची वाढती लोकसंख्या पाहता, तत्कालीन सरपंच निर्मलाबाई तडवी यांनी अतिरिक्त विहिरी अधिग्रहित करण्याचा ठराव मांडला होता. मात्र, त्यांचा कार्यकाळ…

Read More

देवगाव रंगारीत विवाहितेची विहिरीत उडी घेत आत्महत्या:पती, सासू-सासऱ्यांना अटक, पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार‎

येथील जाधव नगर परिसरातील २७ वर्षीय विवाहिता पूजा अनिल गोरे हिने घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी मृत पूजाच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता पूजा शेतातून मक्याच्या बिट्ट्या आणण्यासाठी घराबाहेर पडली होती….

Read More

घाटनांद्र्यातील तरूणांची भारतीय सैन्य दलात निवड:शिवजयंती उत्सव समितीकडून जंगी सत्कार‎

घाटनांद्रा येथील तीन भूमिपुत्रांची भारतीय सैन्य दलात निवड झाली असून संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नितीन दगडूबा कापसे, बळीराम चंद्रभान गोंधळे आणि अर्जुन सुभाष मोरे या तिघांची सैन्यात निवड झाल्याबद्दल शुक्रवारी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळील बसस्थानक परिसरात त्यांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. देशसेवेचे स्वप्न…

Read More

प्रकरणातील सर्व 8 आरोपींना 24 तासांत कोर्टातून जामीन:वेरूळचे शिक्षक बोरसे मृत्यू प्रकरणी तपास सीआयडीकडे

वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची राज्य शासनाने दखल घेतली असून गृह विभागाने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सर्व ८ आरोपींना २४ तासांत . आता माझ्या पतीला खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकेल माझ्या डोळ्यांदेखत पतीला मारहाण झाली. गुन्हे शाखा पोलिसांनी आमची…

Read More