Headlines

राष्ट्रवादीत सत्तासंघर्ष पेटला, पक्षात शीतयुद्ध तापलं:प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यातील तणाव आता उघडपणे चर्चेत; दरी वाढल्याचे स्पष्ट

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वाचा प्रश्न अधिकच गंभीर बनताना दिसत आहे. अजित पवार यांच्या पश्चात पक्षात पुढील दिशा ठरवताना मतभेद तीव्र झाले आहेत. विशेषतः ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यातील तणाव आता उघडपणे चर्चेत येऊ लागला आहे. या दोघांमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी उघड झाल्याचे बोलले जात आहे. या वादाची ठिणगी…

Read More

भोर प्रकरणात पीडित कुटुंबाची रोहित पवारांकडून भेट:पीडितांसाठी मजबूत लढ्याची भूमिका; प्रशासनावर थेट सवाल, यंत्रणांवर गंभीर प्रश्न

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. इतकेच नव्हे, तर बेंगळुरू-पुणे महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींनाही वेग आला आहे….

Read More

CM Devendra Fadnavis on Nasrapur Child Abuse Case Target Oppositon

नसरापूर येथील चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नागरिकांचा संताप आणि रोष स्वाभाविक असला, तरी लोकशाहीत न्याय प्रक्रियेला महत्त्व आहे. या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षाच व्हावी, यासाठी र . नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी रात्री पुण्याच्या नवले पुलावर जनआक्रोशाचा उद्रेक झाला. संतप्त…

Read More

दिवसभर ४४ अंश:सायंकाळी पाऊस

प्रतिनिधी । अमरावती शहरात शनिवारी २ मे रोजी दिवसभर कडक उन्हाच्या चटक्यांमुळे नागरिक अक्षरशः होरपळून निघाले. तापमानाने ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने उष्णतेचे चटके तीव्र जाणवत होते. दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडले होते. सलग आठवडाभरापासून असलेल्या असह्य तापमानामुळे प्रचंड उकाड्याचा त्रास नागरिकांना होत आहे. अशातच सायंकाळी सहा वाजतापासून हवामानात अचानक बदल झाला. आकाशात काळे ढग…

Read More

स्वतंत्र राज्य निर्मितीच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांची महाराष्ट्रदिनी निदर्शने:सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या

प्रतिनिधी | अमरावती केंद्र सरकारने विदर्भाच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केल्याचे परिणाम विदर्भ भोगतो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व वाढत्या बेरोजगारीने सध्या विदर्भ ग्रासलेला आहे. त्यामुळे राज्यघटनेतील अनुच्छेद तीन नुसार वेगळा विदर्भ देण्यात यावा, अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे. त्यासाठी येथे निदर्शने करुन सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. १ मे १९६० रोजी विदर्भ महाराष्ट्रात जबरदस्तीने ढकलण्यात आला. जनतेची…

Read More

दर्यापूर तालुक्यामध्ये बारावी बोर्डाचा निकाल ८८.८८ टक्के:हर्षीका कलंत्रीने विज्ञान शाखेत मिळवले ९०.१७ टक्के गुण‎

बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर अमरावती येथे शनिवारी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी असा जल्लोष साजरा केला. छायाचित्र ः अक्षय नागापुरे, अमरावती. प्रतिनिधी | दर्यापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला. या निकालात शहरातील एकवीरा कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स…

Read More

कर्तृत्व, संस्कृती, शौर्याचा जल्लोष; महाराष्ट्र दिन दिमाखामध्ये साजरा:जिल्हाभरात विविध कार्यक्रमांची रेलचेल‎

प्रतिनिधी | अकोला शुक्रवार, १ मे रोजी महाराष्ट्र दिन राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शासकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या स्थापनेचा गौरव करण्यात आला. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये तसेच विविध संस्थांमध्ये ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र दिनावर रेडक्रॉस येथे स्वच्छता दूतांचा सन्मान -फोटो अकोला | रेडक्रॉस सोसायटीने…

Read More

स्व. ज्योती जानोळकर कनिष्ठ महाविद्यालयाचा ९८ टक्के निकाल:विद्यार्थ्यांवर दिले वैयक्तिक लक्ष, उज्ज्वल यशाची परंपरा कायम

प्रतिनिधी | अकोला येथील स्व. ज्योती जानोळकर कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता १२वी (एच.एस.सी.) परीक्षेत यंदाही ९८ टक्के निकाल लावत यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष केंद्रित करून वर्षभर घेतलेल्या परिश्रमाचे हे फलित मानले जात आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापन व शिक्षकवर्ग नेहमी तत्पर असतात. याचमुळे महाविद्यालयातील विद्यार्थी शैक्षणिक तसेच…

Read More

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त गुणवंत ५१ विद्यार्थ्यांचा केला सत्कार:पात्र विद्यार्थ्याला ४८ हजार रुपये स्कॉलरशिप

प्रतिनिधी |अकोट श्री भाऊसाहेब पोटे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय १ मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात पार पडला. राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या एन.एम.एम.एस च्या परीक्षेत श्री.भाऊसाहेब पोटे विद्यालयातून एकूण १३३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यापैकी ५९ विद्यार्थी पास झाले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.शिष्यवृत्ती परीक्षा १७९ गुणांची राष्ट्रीयस्तरावर घेण्यात आली…

Read More

लेखकाला न्याय देणारी गोष्ट: समीक्षा नव्हे, जीवनच!:सामाजिक बदलासाठी लेखन; मेघना पेठेंची स्पष्टाेक्ती‎

प्रतिनिधी | सोलापूर “प्रसिद्धीसाठी नव्हे, तर समाजपरिवर्तनासाठी मी लिहित गेले. मात्र समीक्षा कधीच माझ्या वाट्याला आली नाही. पुरुष समीक्षकांना महिला लेखिकेबद्दल काहीसा संकोच असतो. खऱ्या अर्थाने लेखकाला न्याय देणारी गोष्ट म्हणजे समीक्षा नव्हे, तर जीवनच असते,” असे स्पष्ट मत मराठी साहित्यातील ठाम आणि स्वतंत्र आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघना पेठे यांनी व्यक्त केले. प्रिसिजन वाचन…

Read More