Headlines

काळानुसार शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेती पद्धत स्वीकारावी:नेप्तीत खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक, शेतकऱ्यांना मार्गदर्शन

प्रतिनिधी|अहिल्यानगर आजच्या बदलत्या हवामान परिस्थितीत पारंपरिक शेती सोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण यावर भर दिल्यास उत्पादनात निश्चित वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेती पद्धती स्वीकारावी असे आवाहन सहायक कृषी अधिकारी रावसाहेब नवले यांनी केले. तालुक्यातील नेप्ती येथील मारुती मंदिरात कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगाम पूर्वतयारी नियोजन…

Read More

खुलताबाद तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहाने यांची फेरनिवड:सरचिटणीसपदी किशोर वेताळ यांचीही निवड कायम

प्रतिनिधी | खुलताबाद महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या खुलताबाद तालुका नूतन कार्यकारिणी निवडीसाठी पंचायत समिती सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत विद्यमान अध्यक्ष राजू लहाने यांच्यावर पुन्हा विश्वास दर्शवत त्यांची अध्यक्षपदी तसेच सरचिटणीसपदी किशोर वेताळ यांचीही कायम निवड करून संघटनेच्या सातत्यपूर्ण नेतृत्वाला बळ देण्यात आले. या बैठकीस जिल्हा निरीक्षक अंकुश जाधव व हारून शेख यांची…

Read More

पुण्यात 28 लाखांची लाच स्वीकारताना महिला पोलिस अधिकारी जाळ्यात:30 लाखांची मागणी, 28 वर तडजाेड; 2 लाख ॲडव्हान्स

शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत महिला सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) वैशाली मुरलीधर तोटेवार (४९) आणि तिच्या खासगी हस्तकाला तब्बल २८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. शनिवारी (२ मे २०२६) दुपारी मंगलदास रोडवरील पंचतारांकित हॉटेल कॉनराडच्या प्रवेशद्वारासमोर ही धडक कारवाई करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेसारख्या महत्त्वाच्या विभागातील अधिकारीच एवढ्या मोठ्या…

Read More

नागपूर विभागाचा बारावीचा निकाल 88.67 टक्के:राज्यात आठवे स्थान कायम, मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात नागपूर विभागाचा निकाल ८८.६७ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांप्रमाणेच याही वर्षी मुलींनी निकालात बाजी मारत अव्वल स्थान पटकावले आहे. नागपूर विभागाने राज्यात आठवे स्थान कायम राखले आहे. या विभागाचा निकाल मागील काही वर्षांच्या तुलनेत किंचित कमी झाला आहे. २०२५…

Read More

नसरापूर चिमुरडी हत्याकांड:नुसते आश्वासन नको, कृती हवी; नराधमाला तात्काळ फाशी देऊन देशाला संदेश द्यावा – सुप्रिया सुळे

भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले असून, केवळ आश्वासने नको तर कृती हवी, अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. “महाराष्ट्रात महिलांशी गलिच्छ कृत्य करणाऱ्याला तातडीने फाशीची शिक्षा मिळते, असा संदेश सरकारने…

Read More

कौटुंबिक वादातून सासऱ्याने केली सुनेची हत्या:भिंतीवर डोके आपटून संपवले, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील घटना

पुणे शहरात कौटुंबिक वादातून एका सासऱ्याने आपल्या सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तेजस भानुदास चौधरी (वय ३१) हे त्यांच्या कामासाठी शिवाजीनगर कोर्टात गेले होते. त्यावेळी घरात त्यांची पत्नी स्वाती तेजस…

Read More

अमरावती जीएमसीची प्रस्तावित जागा वनखात्यात अडकली:प्रशासनासमोर पेच, पर्यायी जागेचा विचार सुरू

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची (जीएमसी) अलियाबाद येथील प्रस्तावित जागा वनखात्यात अडकली आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या महाविद्यालयासमोर आता जागेचा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनासमोर नव्या जागेचा पर्याय स्वीकारायचा की सध्याच्या जागेचे आरक्षण बदलून घ्यायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. या संदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीला महसूल आणि वनखात्याचे…

Read More

यावली शहीद गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा:'जय गुरुदेव'च्या निनादात गाव दिव्यांनी उजळले

यावली शहीद (अमरावती): अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव नजीकच्या यावली शहीद गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या जन्मभूमी असलेल्या या गावात पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ‘जय गुरुदेव’च्या निनादात आणि दिव्यांच्या रोषणाईत सोहळ्याला सुरुवात झाली. पहाटे ४ वाजल्यापासून राष्ट्रसंत जन्मावतरण व पुष्पांजली सोहळा गुरुकुंज येथील गोपाल सालोटकर व त्यांच्या संचाने सादर केला….

Read More

Sunetra Pawar Completes Census 2027 Self-Enumeration; Urges Public Participation

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ‘जनगणना २०२७’ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आपली ‘स्व-गणना’ पूर्ण केली आहे. त्यांनी नागरिकांना या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. . सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ‘जनगणना २०२७’ ही केवळ आकडेवारीची नोंदणी नाही, तर शाळा, रुग्णालये आणि विविध कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते. राज्यातील प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाला पायाभूत सुविधांचा…

Read More

अंजली भागवत, सुंदर अय्यर यांना सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार:पुणे हौशी ॲथलेटिक संघटनेतर्फे यंदापासून पुरस्कार प्रदान

भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष आणि दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत आणि लॉन टेनिस संघटक सुंदर अय्यर यांना जाहीर झाला आहे. पुणे हौशी ॲथलेटिक संघटनेतर्फे यंदापासून हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ…

Read More