हिंजवडीतील समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा:वाहतूक, पाणी, वीज प्रश्नांवर चर्चा; 30 अतिरिक्त बस, 6 रस्त्यांचे रुंदीकरण 1 डिसेंबरपासून
हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरातील वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक, रस्ते, पाणी, वीज आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करून पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हिंजवडी, मान आणि मारुंजे परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रवासाचा कंपनीनिहाय डेटा गोळा…